Homeताज्या बातम्यापुण्यातील जांभुळवाडीच्या दरी पुलावर भीषण अपघात ; अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू...

पुण्यातील जांभुळवाडीच्या दरी पुलावर भीषण अपघात ; अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू…

पुण्यातील जांभुळवाडीच्या दरी पुलावर भीषण अपघात ; अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू…

 

पुणे : पुण्यातील नवले पूल , दरी पूल तसेच भुमकर चौक या ठिकाणावर होणाऱ्या अपघातांचं जणू सत्रच सुरू आहे. अपघातांची साखळी थांबायचं नाव घेत नाही. महिना असो वा आठवडा या तीन पुलांपैकी कुठे ना कुठेतरी अपघात होतच असतात हे ऐकायला मिळतं.

 

पुन्हा याचाच प्रत्यय आज पहाटे ४ च्या दरम्यान पुण्यातल्या जांभुळवाडी येथील दरी पुलावर आला. चार वाहनांचा एकत्र अपघात झाला आहे. मोठा कंटेनर चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तो एका लक्झरी बसला जाऊन धडकलयासोबतच तो पुढे टेम्पो व एका चारचाकीला जाऊन धडकला. त्यानंतर कंटेनर थेट डिव्हायडरवर अक्षरशः आदळला.

 

हाती आलेल्या माहितीनुसार आज पहाटे चारच्या सुमारास अग्निशमन विभागाला मिळालेल्या माहिती नुसार जांभळवाडी येथील दरी पुलावर एक कंटेनरने तीन वाहनांना धडक दिली असून अपघात झाला आहे आणि अपघाताची भीषणता मोठी आहे. ही माहिती मिळताच अग्निशमन विभाग तसेच पीएमआरडी अग्निशमन दल घटनास्थळी रवाना झालेत. त्यानंतर युद्धपातळीवर अपघातात अडकलेल्या बाहेर काढण्याच काम सुरु झालं. त्यात दोन नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
अपघातात चार गंभीर जखमी झालेल्या नागरिकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या दरम्यान मात्र या भीषण अपघात कंटेनर चालक आणि बस चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अद्याप मात्र त्यांची ओळख पटलेली नाही. घटनास्थळी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस व वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड दाखल झाले असून पंचनाम्याचे काम सुरू आहे. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन करीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पेणमध्ये खड्ड्याचा बळी; रिक्षा थेट नदीत कोसळली, चालक ठार – प्रशासनावर प्रश्नचिन्ह

0
रायगड (प्रतिनिधी असद शेख) : जिल्ह्यातील पेण येथे खड्डे आणि रस्त्यांची दुरवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. भोगावती नदीजवळील हनुमान मंदिर परिसरात झालेल्या भीषण...

गेवराईत डिजिटल जनगणना २०२७ची तयारी वेगात; नागरिकांना स्व-गणनेत सक्रिय सहभागाचे आवाहन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) :  केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘डिजिटल जनगणना २०२७’ मोहिमेसाठी गेवराई तालुक्यात प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदार संदिप खोमणे...

खालपासून वरपर्यंत महसूलमधील चोर साखळी

0
महाराष्ट्र स्टेट हेड (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : राज्याच्या महसूल विभागातील कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले असून, खालपासून वरपर्यंत भ्रष्टाचाराची साखळी कार्यरत असल्याचे आरोप...

भक्ती आणि साधेपणाचा अनोखा संगम: सर्वधर्मीय संत काळुराम महाराज यांचा प्रेरणादायी प्रवास

0
पुणे (प्रतिनिधी विकास चव्हाण) :  आजच्या या डिजिटल आणि भपकेबाज युगात, जिथे दिखावा अधिक आणि आत्मिक शांती कमी आहे, तिथे साधेपणाने जीवन जगणारे आणि...

पुणे मनपाचे उप अभियंता राजेश खाडे यांच्या ‘बोगस’ जीआरचा आधार? जाब विचारताच मनपाच्या बांधकाम...

0
Times Of Maharashtra Desk पुणे : अनधिकृत बांधकामाविरोधात दिलेल्या तक्रारीवर कारवाई करण्याऐवजी वेगळ्याच विभागाच्या शासन निर्णयाचा आधार घेत नागरिकांना गोंधळात टाकण्याचा प्रकार पुणे महानगरपालिका...

पेणमध्ये खड्ड्याचा बळी; रिक्षा थेट नदीत कोसळली, चालक ठार – प्रशासनावर प्रश्नचिन्ह

0
रायगड (प्रतिनिधी असद शेख) : जिल्ह्यातील पेण येथे खड्डे आणि रस्त्यांची दुरवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. भोगावती नदीजवळील हनुमान मंदिर परिसरात झालेल्या भीषण...

गेवराईत डिजिटल जनगणना २०२७ची तयारी वेगात; नागरिकांना स्व-गणनेत सक्रिय सहभागाचे आवाहन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) :  केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘डिजिटल जनगणना २०२७’ मोहिमेसाठी गेवराई तालुक्यात प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदार संदिप खोमणे...

खालपासून वरपर्यंत महसूलमधील चोर साखळी

0
महाराष्ट्र स्टेट हेड (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : राज्याच्या महसूल विभागातील कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले असून, खालपासून वरपर्यंत भ्रष्टाचाराची साखळी कार्यरत असल्याचे आरोप...

भक्ती आणि साधेपणाचा अनोखा संगम: सर्वधर्मीय संत काळुराम महाराज यांचा प्रेरणादायी प्रवास

0
पुणे (प्रतिनिधी विकास चव्हाण) :  आजच्या या डिजिटल आणि भपकेबाज युगात, जिथे दिखावा अधिक आणि आत्मिक शांती कमी आहे, तिथे साधेपणाने जीवन जगणारे आणि...

पुणे मनपाचे उप अभियंता राजेश खाडे यांच्या ‘बोगस’ जीआरचा आधार? जाब विचारताच मनपाच्या बांधकाम...

0
Times Of Maharashtra Desk पुणे : अनधिकृत बांधकामाविरोधात दिलेल्या तक्रारीवर कारवाई करण्याऐवजी वेगळ्याच विभागाच्या शासन निर्णयाचा आधार घेत नागरिकांना गोंधळात टाकण्याचा प्रकार पुणे महानगरपालिका...
error: Content is protected !!