Homeताज्या बातम्याBaramati Election Update :बारामती- मालेगाव निवडणुकीसाठी अजित पवारांची रणनीती काय? उमेदवारी नक्की...

Baramati Election Update :बारामती- मालेगाव निवडणुकीसाठी अजित पवारांची रणनीती काय? उमेदवारी नक्की कोणाकडे?

Times of Maharashtra Baramati Election Update : बारामती नगरपालिका आणि मालेगाव नगरपंचायतीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अद्यापही उमेदवारी जाहीर केलेली नाही. या उमेदवारीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती गुरवारी13 नोव्हेंबरला घेण्यात आल्या आहेत. गुरवारी मुलाखती घेतल्यानंतर आजीत पवार नगरअध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करतील अशी चर्चा होती परंतु अद्यापही पवार यांनी कोणतच नाव जाहीर केलेले नाही. उमेदवारी आर्ज मागे घेण्याची तारीख जवळ आली आहे तरी पवार यांनी नावे जाहीर केली नसून डायरेक्ट अंतिम यादी जाहीर करून प्रचार सुरू करणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

बारामतीत १ नगराध्यक्ष व ४१ नगरसेवक आशा एकूण ४२ जागा आहेत. गेल्या वर्षी मालेगावच्या ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत झाले आहे. या नंतर ही पहिलीच निवडणूक आहे त्यामुळे येथील उमेदवारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः लक्ष घालत आहेत. उमेदवारीसाठी घेतलेल्या मुलाखतीत बारामतीत नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी एकूण ३२५ जणांनी तर मालेगाव मध्ये एकूण १०७ जननी उमेदवारी मुलाखती दिल्या आहेत. सकाळी बारामतीसाठी तर संधीकळी आगदी उशिराने मालेगाव साथी उमेदवारी मुलाखती घेण्यात आल्या. या नंतर अजित पवार उमेदवारांची नवे घोषित करतील अशी चिन्हे होती परंतु त्यांनी तसे न करता हा सस्पेन्स कायम ठेवला आहे.

बारामतीला मी चांगलाच उमेदवार देणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

या मुलाखतीनंतर ” मी बारामतीला चांगलाच उमेदवार देणार असे म्हणत त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काहीजण माझी ही शेवटचीच निवडणूक आहे, असे सांगत उमेदवारी मागत आहेत. हे मला सांगायची गरज आहे का? मी 35 वर्षे घासली आहेत. पार डोक्याचे केस न केस गेले माझो… मी चांगला, कामाचाच उमेदवार देणार, असे म्हणत पवार यांनी उमेदवार कोण असणार याची उत्सुकता वाढवली आहे. आता बारामती- मालेगाव मधली उमेदवारी नक्की कोणाला मिळणार हा प्रश्न सर्वाना पडला आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मातीशी नाळ जपणारा अधिकारी ; जरुडमध्ये तहसीलदार शेळकेंनी धरले हाती औताचे रूमने

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): प्रशासन केवळ कार्यालयाच्या चार भिंतीत मर्यादित न राहता ते थेट जनतेच्या दारी पोहोचले तरच त्याला खऱ्या अर्थाने लोकाभिमुख स्वरूप प्राप्त...

गुन्हे अन्वेषण विभागात बदली आदेश धाब्यावर?

0
पुणे : गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी), महाराष्ट्र राज्य, पुणे येथील अनेक कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी होऊनही संबंधित कर्मचारी अद्याप मूळ ठिकाणीच कार्यरत असल्याचे समोर...

वन विभागात नेमका ‘आका’ कोण? बदलीनंतरही मिरा केंद्रे जुन्याच ठिकाणी

0
पुणे: वनवृत्तातील वनपाल संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव करण्यात आलेल्या बदल्यांबाबत आता नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. वनसंरक्षक (प्रादेशिक), पुणे कार्यालयाने जारी...

एरंडोल तालुक्यातील ६०० ब्रास वाळूसाठा प्रकरण पुन्हा चर्चेत तहसील कार्यालयाच्या अहवालामुळे प्रशासनात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार) :एरंडोल तालुक्यातील ६०० ब्रास वाळूसाठा प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून तहसीलदार कार्यालयाने सादर केलेल्या अहवालामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. संबंधित...

जळगाव येथे कोळी महासंघाचे राज्यव्यापी धरणे आंदोलन

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): आदिवासी टोकरे कोळी समाज बांधवांना जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने तसेच सरसकट देण्यासंदर्भात शासनाने तातडीने परिपत्रक जारी करावे,...

मातीशी नाळ जपणारा अधिकारी ; जरुडमध्ये तहसीलदार शेळकेंनी धरले हाती औताचे रूमने

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): प्रशासन केवळ कार्यालयाच्या चार भिंतीत मर्यादित न राहता ते थेट जनतेच्या दारी पोहोचले तरच त्याला खऱ्या अर्थाने लोकाभिमुख स्वरूप प्राप्त...

गुन्हे अन्वेषण विभागात बदली आदेश धाब्यावर?

0
पुणे : गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी), महाराष्ट्र राज्य, पुणे येथील अनेक कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी होऊनही संबंधित कर्मचारी अद्याप मूळ ठिकाणीच कार्यरत असल्याचे समोर...

वन विभागात नेमका ‘आका’ कोण? बदलीनंतरही मिरा केंद्रे जुन्याच ठिकाणी

0
पुणे: वनवृत्तातील वनपाल संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव करण्यात आलेल्या बदल्यांबाबत आता नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. वनसंरक्षक (प्रादेशिक), पुणे कार्यालयाने जारी...

एरंडोल तालुक्यातील ६०० ब्रास वाळूसाठा प्रकरण पुन्हा चर्चेत तहसील कार्यालयाच्या अहवालामुळे प्रशासनात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार) :एरंडोल तालुक्यातील ६०० ब्रास वाळूसाठा प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून तहसीलदार कार्यालयाने सादर केलेल्या अहवालामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. संबंधित...

जळगाव येथे कोळी महासंघाचे राज्यव्यापी धरणे आंदोलन

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): आदिवासी टोकरे कोळी समाज बांधवांना जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने तसेच सरसकट देण्यासंदर्भात शासनाने तातडीने परिपत्रक जारी करावे,...
error: Content is protected !!