Homeताज्या बातम्या"INDIA आघाडी लोकसभा निवडणुकीसाठी होती.. आणखी एका मित्रपक्षाचा काँग्रेसला झटका?

“INDIA आघाडी लोकसभा निवडणुकीसाठी होती.. आणखी एका मित्रपक्षाचा काँग्रेसला झटका?

पटना – इंडिया आघाडी ही लोकसभा निवडणुकीसाठी होती असं विधान आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी केल्यानं काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षाच्या वादात तेजस्वी यादव यांनी हे विधान केले.

बिहार विधानसभा निवडणूक आणि दिल्ली निवडणुकीवर तेजस्वी यादव यांनी आरजेडीची भूमिका स्पष्ट केली.

तेजस्वी यादव यांच्या विधानामुळे बिहारच्या राजकारणात खळबळ माजली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच तेजस्वी यादव यांनी केलेले विधान काँग्रेससाठी चिंताजनक आहे. इंडिया आघाडी आता भूतकाळ झाली. ही आघाडी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी बनवण्यात आली होती. आता पुढच्या निवडणुकीत त्याचा फार अर्थ नाही असं त्यांनी सांगितले. पत्रकारांनी तेजस्वी यादव यांना दिल्लीत आप आणि काँग्रेसमधील वादावर प्रश्न विचारला होता त्यावरून तेजस्वी यादव यांनी हे उत्तर दिले.

इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीपुरती होती. त्यामुळे काँग्रेस आणि आम आदमी पक्षात वाद होणे हे अस्वाभाविक नाही असं तेजस्वी यादव यांनी म्हटल्याने राष्ट्रीय जनता दलही काँग्रेससोबत कुठल्याही प्रकारे आघाडी करण्यास उत्सुक नसल्याचं दिसून येते. बिहार विधानसभा निवडणुकीबाबत अद्याप पक्षाने निर्णय घेतला नाही. दिल्लीत निवडणूक लढवायची की नाही हे ठरले नाही असंही तेजस्वी यादव यांनी स्पष्ट केले. मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि आपने भाजपाविरोधात एकत्रित निवडणूक लढवली होती परंतु विधानसभेला हे दोन्ही पक्ष वेगळे निवडणुकीत उतरले आहेत. समाजवादी पक्षानेही आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

दरम्यान, बिहारमध्ये याच वर्षी विधानसभा निवडणूक होणार असून त्यात राजद आणि काँग्रेस एकत्रित लढतील असं बोलले जाते परंतु जागावाटपावरून दोन्ही पक्षात चढाओढ सुरू आहे. काँग्रेसने कमीत कमी ७० जागा लढाव्यात असं स्थानिक नेते सांगतात त्याशिवाय जिंकल्यानंतर उपमुख्यमंत्रिपदाचीही मागणी केली आहे. त्याचवेळी तेजस्वी यादव यांनी केलेले विधान काँग्रेसला संकेत दिल्याचीही चर्चा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पाणी चोरांचे धाबे दणाणले! मुख्याधिकारी डॉ. माधुरी सलामे यांच्या आदेशाने ब्रह्मपुरीत धडक मोहीम

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी शेजाऱ्यांच्या हक्काच्या पाण्यावर डल्ला मारणाऱ्या पाणी चोरांना ब्रह्मपुरी नगरपरिषदेने जोरदार झटका दिला आहे. उन्हाळ्याच्या तीव्र झळांमुळे आधीच...

कांद्याला कवडीमोल दर; १८ मे रोजी लासलगाव मार्केटमध्ये रोहित पवारांचे आंदोलन

0
निफाड | प्रतिनिधी : उत्तम जाधव :- लासलगाव बाजार समितीत कांद्याला मिळत असलेल्या अत्यल्प दरामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, या पार्श्वभूमीवर आमदार Rohit...

उपजिल्हा रुग्णालय निफाड येथे मोफत सर्वरोग निदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद…

0
शिरवाडे वाकद (प्रतिनिधी योगेश कर्डिले): जिल्हा रुग्णालय नाशिक येथील कार्यरत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीश शिंपी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सूर्यवंशी व डॉ. बाळू...

कर्मवीर क्रिकेट क्लबच्या आदिवासी कन्येची दमदार झेप…

0
कुमारी अश्विनी कृष्णा पावरा धुळे जिल्हा अंडर-15 मुलींच्या संघाच्या कर्णधारपदी नियुक्त शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) :- किसान विद्या प्रसारक संस्थेच्या कर्मवीर क्रिकेट क्लब शिरपूरच्या आदिवासी...

जळगाव जिल्ह्यात १८ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू…

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : सध्या देशातील आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच आगामी सण-उत्सव, महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी यांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने...

पाणी चोरांचे धाबे दणाणले! मुख्याधिकारी डॉ. माधुरी सलामे यांच्या आदेशाने ब्रह्मपुरीत धडक मोहीम

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी शेजाऱ्यांच्या हक्काच्या पाण्यावर डल्ला मारणाऱ्या पाणी चोरांना ब्रह्मपुरी नगरपरिषदेने जोरदार झटका दिला आहे. उन्हाळ्याच्या तीव्र झळांमुळे आधीच...

कांद्याला कवडीमोल दर; १८ मे रोजी लासलगाव मार्केटमध्ये रोहित पवारांचे आंदोलन

0
निफाड | प्रतिनिधी : उत्तम जाधव :- लासलगाव बाजार समितीत कांद्याला मिळत असलेल्या अत्यल्प दरामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, या पार्श्वभूमीवर आमदार Rohit...

उपजिल्हा रुग्णालय निफाड येथे मोफत सर्वरोग निदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद…

0
शिरवाडे वाकद (प्रतिनिधी योगेश कर्डिले): जिल्हा रुग्णालय नाशिक येथील कार्यरत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीश शिंपी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सूर्यवंशी व डॉ. बाळू...

कर्मवीर क्रिकेट क्लबच्या आदिवासी कन्येची दमदार झेप…

0
कुमारी अश्विनी कृष्णा पावरा धुळे जिल्हा अंडर-15 मुलींच्या संघाच्या कर्णधारपदी नियुक्त शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) :- किसान विद्या प्रसारक संस्थेच्या कर्मवीर क्रिकेट क्लब शिरपूरच्या आदिवासी...

जळगाव जिल्ह्यात १८ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू…

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : सध्या देशातील आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच आगामी सण-उत्सव, महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी यांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने...
error: Content is protected !!