Homeताज्या बातम्याप्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कविसंमेलन थाटात संपन्न...

प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कविसंमेलन थाटात संपन्न…

प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कविसंमेलन थाटात संपन्न…

भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेने राज्यस्तरीय भव्य काव्यसंमेलनाचे ऑनलाईन आयोजन संस्थेचे संस्थापक शेख शफी बोल्डेकर, सहसचिव कवयित्री अनिसा ए.एस.कार्याध्यक्ष डॉ. रफी शेख सोशल मीडियाप्रमुख शबाना मुल्ला यांच्या नियोजनाखाली थाटात संपन्न झाले. कविसंमेलनची सुरुवात कवयित्री अनिसा शेख यांनी संविधान प्रास्ताविक वाचनाने केली. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थान कवीवर्य हबीब भंडारे , औरंगाबाद यांनी भूषविले तर कविसंमेलनचे उद्घाटन जेष्ठ साहित्यीक कविवर्य ज.वि.पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. ज. वि. पवार यांनी विद्रोही कविता वाचनाने कविसंमेलनाची सुरूवात केली. कविसंमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून कवि धनंजय मुळे व कवयित्री मलेका शेख यांची उपस्थिती लाभली.
        कविसंमेलनचे सूत्रसंचालन मा.डॉ.म.रफी शेख व कवयित्री निलोफर फणीबंद यांनी केले.
           कविसंमेलनमध्ये राज्यभरातील कविवर्यांनी सहभाग नोंदवला व आपल्या विविध कवितांनी संमेलनाची शोभा वाढवली.यात कवी गौसपाशा शेख, कवी शेख जाफरसाहब, कवी बी.एल.खान, कवी युवराज जगताप,  कवयित्री चित्रा पगारे, कवी अय्युब नल्लाबंदू, कवी लक्ष्मण जाधव, कवी दत्ता दौलतराव पेंदोर, कवी मोहीद्दीन अकबर नदाफ, कवयित्री शबाना मुल्ला, कवी अनिल नाटेकर, कवी जाकिरहुसेन हलसंगी, कवयित्री अॅड शबाना मुल्ला,कवी ज्ञानेश्वर दशरथ गायकवाड , कवी सौरभ आहेर आदी कवींनी आपल्या विविध रचना सादर केल्या.
          ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेचे विश्वस्त कवी जाफरसाहाब शेख यांनी आभार व्यक्त केले . तब्बल तीन तास चाललेल्या या कविसंमेलनाची सांगता अध्यक्ष हबीब भंडारे यांच्या मरणाच्या दारात जगण्याचा अर्थ शोधणारी माणसं कविता वाचनाने करण्यात आली.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महात्मा फुले जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा जागर; शिक्षण, समता आणि सत्यशोधक विचारांना अभिवादन

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यासह राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले....

जळगाव पोलीस दलात बदलाची नवी सुरुवात; संदीप गावित यांच्यावर अपर पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  राज्य पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून जळगाव जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक पदावर संदीप रघुनाथ गावित...

परभणीत शेती मशागतीला वेग; बैलांची जागा घेत ट्रॅक्टरचा वाढता वापर

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने जिल्ह्यात शेती मशागतीच्या कामांना मोठा वेग आला आहे. पारंपरिक बैलजोडीवर आधारित शेती...

शिरपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या; मंत्री अशोक ऊईके यांना निवेदन

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : आदिवासी विद्यार्थी व समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने...

अकोला राजंदा येथून १५ वर्षीय बालिका बेपत्ता; बार्शीटाकळी परिसरात चिंतेचे सावट

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव): अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील राजंदा गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी आपल्या राहत्या घरातून...

महात्मा फुले जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा जागर; शिक्षण, समता आणि सत्यशोधक विचारांना अभिवादन

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यासह राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले....

जळगाव पोलीस दलात बदलाची नवी सुरुवात; संदीप गावित यांच्यावर अपर पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  राज्य पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून जळगाव जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक पदावर संदीप रघुनाथ गावित...

परभणीत शेती मशागतीला वेग; बैलांची जागा घेत ट्रॅक्टरचा वाढता वापर

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने जिल्ह्यात शेती मशागतीच्या कामांना मोठा वेग आला आहे. पारंपरिक बैलजोडीवर आधारित शेती...

शिरपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या; मंत्री अशोक ऊईके यांना निवेदन

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : आदिवासी विद्यार्थी व समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने...

अकोला राजंदा येथून १५ वर्षीय बालिका बेपत्ता; बार्शीटाकळी परिसरात चिंतेचे सावट

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव): अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील राजंदा गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी आपल्या राहत्या घरातून...
error: Content is protected !!