Homeताज्या बातम्याBMC Elections“विरोधक एकत्र न राहिले तर आघाडीवर संकट; उद्धव ठाकरेचा इशारा” उद्धव...

BMC Elections“विरोधक एकत्र न राहिले तर आघाडीवर संकट; उद्धव ठाकरेचा इशारा” उद्धव ठाकरे कॉँग्रेस ला मनवण्याच्या प्रयत्नात

Times of Maharashtra Desk, BMC elections: मुंबईच्या बीएमसी निवडणुकांपूर्वी महाविकास आघाडीत मोठी दरी निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्यावरील नाराजीमुळे काँग्रेसने निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे सांगितले.तरीही आता उद्धव ठाकरे काँग्रेसला परत आघाडीत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. काँग्रेसने स्वतंत्र लढण्याची घोषणा केली असली, तरी ठाकरे दिल्लीतील काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांशी बोलत आहेत.उद्धव ठाकरे यांचे म्हणणे आहे की, जर विरोधकांवर लढताना आघाडी तुटली आणि प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढला, तर दोन्ही पक्षांचे नुकसान होईल.
खर तर काँग्रेसने उद्धव ठाकरेंना आधीच सांगितले होते की, जर राज ठाकरे तुमच्यासोबत आले, तर आम्ही (काँग्रेस) महाविकास आघाडीत राहणार नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कॉँग्रेस नाराज असून आघाडीतून बाहेर जाऊन निवडणूक लढवणार आहे. तरीही, उद्धव ठाकरे महाविकास आघाडी कायम ठेवण्यावर ठाम आहेत आणि काँग्रेसला सोबत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.

सर्व पक्षांचे एकत्र राहणे खूप गरजेचे आहे, नाहीतर दोघांचेही नुकसान होईल.- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांच्या मते , जर दोन्ही पक्ष वेगळे लढले तर दोघांचेही नुकसान होईल.महायुतीला हरवायचे असेल तर विरोधी पक्षांनी एकत्र राहणे खूप गरजेचे आहे असे म्हणत ते कॉँग्रेसला मनवण्याच्या प्रयत्नांत आहेत.

मनसे महाविकास आघाडीचा भाग नाही. – मनसे नेते संदीप देशपांडे
तर दुसरी कडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महाविकास आघाडी (MVA) मध्ये सामील झाल्यामुळे अशी शक्यता निर्माण झाली आहे की राज ठाकरे यांच्यासोबत महाविकास आघाडी महानगरपालिका काबीज करू शकते. परंतु मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की शरद पवार महाविकास आघाडीत आहेत, परंतु मनसे महाविकास आघाडीचा भाग नाही. त्यामुळे महावीकस आघाडीत नक्की चले तरी काय असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एक कॉल, आणि तात्काळ सेवा; ब्रह्मपुरी पोलिसांचे ‘डायल ११२’चे आवाहन.

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी वाढती गुन्हेगारी, अपघातांचे प्रमाण आणि ऐनवेळी उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दल अधिक हायटेक झाले आहे. नागरिकांना कोणत्याही संकटसमयी...

गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर बोराडी येथे कर्मवीर भरतीपूर्व सैनिकी प्रशिक्षण केंद्राचे जल्लोषात उद्घाटन

0
 शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी  तुषार शेटे) गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वाचे औचित्य साधत किसान विद्या प्रसारक संस्था, शिरपूर संचलित कर्मवीर भरतीपूर्व सैनिकी प्रशिक्षण केंद्र, बोराडी शाखेचे उद्घाटन उत्साहपूर्ण...

दौंड नगरपरिषदेच्या तक्रारीवरून ठेकेदाराविरुद्ध 53 जनावरांच्या अपहाराचा गुन्हा दाखल

0
दौंड,(प्रतिनिधी-मयुर साळवे, संघराज गायकवाड) दौंड शहरातील मोकाट जनावरे पकडण्याच्या कामाचे कंत्राट घेतलेल्या ठेकेदाराविरुद्ध 53 गाई-बैलांचा अपहार केल्याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात ५,२२० लाभार्थ्यांना २१,४६९ शासकीय लाभांचे वितरण

0
'महसूल तुमच्या दारी' उपक्रमाला जामनेरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शासनाच्या योजनांचा लाभ एकाच छताखाली जळगाव| प्रतिनिधी-(विनोद पवार) जामनेर येथे आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' उत्साहपूर्ण वातावरणात...

सीमाच्या पाठपुराव्याला मोठे यश; गुळवंच एमआयडीसीच्या १८ इंच पाणीपुरवठा पाइपलाइनचे रखडलेले काम अखेर सुरू

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) सिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (सीमा)च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले असून, गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेले माळेगाव–गुळवंच एमआयडीसीसाठीच्या १८ इंच...

एक कॉल, आणि तात्काळ सेवा; ब्रह्मपुरी पोलिसांचे ‘डायल ११२’चे आवाहन.

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी वाढती गुन्हेगारी, अपघातांचे प्रमाण आणि ऐनवेळी उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दल अधिक हायटेक झाले आहे. नागरिकांना कोणत्याही संकटसमयी...

गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर बोराडी येथे कर्मवीर भरतीपूर्व सैनिकी प्रशिक्षण केंद्राचे जल्लोषात उद्घाटन

0
 शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी  तुषार शेटे) गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वाचे औचित्य साधत किसान विद्या प्रसारक संस्था, शिरपूर संचलित कर्मवीर भरतीपूर्व सैनिकी प्रशिक्षण केंद्र, बोराडी शाखेचे उद्घाटन उत्साहपूर्ण...

दौंड नगरपरिषदेच्या तक्रारीवरून ठेकेदाराविरुद्ध 53 जनावरांच्या अपहाराचा गुन्हा दाखल

0
दौंड,(प्रतिनिधी-मयुर साळवे, संघराज गायकवाड) दौंड शहरातील मोकाट जनावरे पकडण्याच्या कामाचे कंत्राट घेतलेल्या ठेकेदाराविरुद्ध 53 गाई-बैलांचा अपहार केल्याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात ५,२२० लाभार्थ्यांना २१,४६९ शासकीय लाभांचे वितरण

0
'महसूल तुमच्या दारी' उपक्रमाला जामनेरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शासनाच्या योजनांचा लाभ एकाच छताखाली जळगाव| प्रतिनिधी-(विनोद पवार) जामनेर येथे आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' उत्साहपूर्ण वातावरणात...

सीमाच्या पाठपुराव्याला मोठे यश; गुळवंच एमआयडीसीच्या १८ इंच पाणीपुरवठा पाइपलाइनचे रखडलेले काम अखेर सुरू

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) सिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (सीमा)च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले असून, गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेले माळेगाव–गुळवंच एमआयडीसीसाठीच्या १८ इंच...
error: Content is protected !!