Homeताज्या बातम्याBMC Elections“विरोधक एकत्र न राहिले तर आघाडीवर संकट; उद्धव ठाकरेचा इशारा” उद्धव...

BMC Elections“विरोधक एकत्र न राहिले तर आघाडीवर संकट; उद्धव ठाकरेचा इशारा” उद्धव ठाकरे कॉँग्रेस ला मनवण्याच्या प्रयत्नात

Times of Maharashtra Desk, BMC elections: मुंबईच्या बीएमसी निवडणुकांपूर्वी महाविकास आघाडीत मोठी दरी निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्यावरील नाराजीमुळे काँग्रेसने निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे सांगितले.तरीही आता उद्धव ठाकरे काँग्रेसला परत आघाडीत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. काँग्रेसने स्वतंत्र लढण्याची घोषणा केली असली, तरी ठाकरे दिल्लीतील काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांशी बोलत आहेत.उद्धव ठाकरे यांचे म्हणणे आहे की, जर विरोधकांवर लढताना आघाडी तुटली आणि प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढला, तर दोन्ही पक्षांचे नुकसान होईल.
खर तर काँग्रेसने उद्धव ठाकरेंना आधीच सांगितले होते की, जर राज ठाकरे तुमच्यासोबत आले, तर आम्ही (काँग्रेस) महाविकास आघाडीत राहणार नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कॉँग्रेस नाराज असून आघाडीतून बाहेर जाऊन निवडणूक लढवणार आहे. तरीही, उद्धव ठाकरे महाविकास आघाडी कायम ठेवण्यावर ठाम आहेत आणि काँग्रेसला सोबत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.

सर्व पक्षांचे एकत्र राहणे खूप गरजेचे आहे, नाहीतर दोघांचेही नुकसान होईल.- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांच्या मते , जर दोन्ही पक्ष वेगळे लढले तर दोघांचेही नुकसान होईल.महायुतीला हरवायचे असेल तर विरोधी पक्षांनी एकत्र राहणे खूप गरजेचे आहे असे म्हणत ते कॉँग्रेसला मनवण्याच्या प्रयत्नांत आहेत.

मनसे महाविकास आघाडीचा भाग नाही. – मनसे नेते संदीप देशपांडे
तर दुसरी कडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महाविकास आघाडी (MVA) मध्ये सामील झाल्यामुळे अशी शक्यता निर्माण झाली आहे की राज ठाकरे यांच्यासोबत महाविकास आघाडी महानगरपालिका काबीज करू शकते. परंतु मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की शरद पवार महाविकास आघाडीत आहेत, परंतु मनसे महाविकास आघाडीचा भाग नाही. त्यामुळे महावीकस आघाडीत नक्की चले तरी काय असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महरखेड शिवारात चक्रीवादळ व मुसळधार पावसाचा तडाखा लाखो रुपयाचे नुस्कान.

0
देऊळगाव राजा (प्रतिनिधी बबनराव नागरे) : दिनांक 12 जून 2026 रोजी सायंकाळी ६.३० वाजता आलेल्या अचानक चक्रीवादळामुळे लाखो रुपयांचे नुकसान सिंदखेडराजा तालुक्यातील महारखेड शिवारामध्ये...

सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरातील गैरप्रकारांविरोधात नागरिकांचे पोलीस प्रशासनाकडे निवेदन

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड): दौंड शहरातील सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरात महिला, मुली व ज्येष्ठ नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत तसेच अवैध मटका, ऑनलाईन जुगार आणि...

सासरच्या छळाला वैतागून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह तिघांवर गुन्हा

0
कन्नड (प्रतिनिधी संतोष खाजेकर): कन्नड तालुक्यातील हतनूर येथे माहेरी आलेल्या एका २४ वर्षीय विवाहितेने सासरच्या कथित छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना...

लालफीतशाहीला फाटा; बीडचे तहसीलदार ठरताहेत गोरगरिबांचे ‘देवदूत’

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड:) महसूल प्रशासनातील लालफीतशाहीला फाटा देत, बीड तालुक्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आपल्या लोकाभिमुख आणि गतिमान कार्यपद्धतीने नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक...

नाशिक शहरात 27 जूनपर्यंत शस्त्र व जमावबंदी लागू: पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे आदेश

0
नाशिक (योगेश कर्डीले नाशिक उत्तम जाधव निफाड): कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक...

महरखेड शिवारात चक्रीवादळ व मुसळधार पावसाचा तडाखा लाखो रुपयाचे नुस्कान.

0
देऊळगाव राजा (प्रतिनिधी बबनराव नागरे) : दिनांक 12 जून 2026 रोजी सायंकाळी ६.३० वाजता आलेल्या अचानक चक्रीवादळामुळे लाखो रुपयांचे नुकसान सिंदखेडराजा तालुक्यातील महारखेड शिवारामध्ये...

सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरातील गैरप्रकारांविरोधात नागरिकांचे पोलीस प्रशासनाकडे निवेदन

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड): दौंड शहरातील सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरात महिला, मुली व ज्येष्ठ नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत तसेच अवैध मटका, ऑनलाईन जुगार आणि...

सासरच्या छळाला वैतागून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह तिघांवर गुन्हा

0
कन्नड (प्रतिनिधी संतोष खाजेकर): कन्नड तालुक्यातील हतनूर येथे माहेरी आलेल्या एका २४ वर्षीय विवाहितेने सासरच्या कथित छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना...

लालफीतशाहीला फाटा; बीडचे तहसीलदार ठरताहेत गोरगरिबांचे ‘देवदूत’

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड:) महसूल प्रशासनातील लालफीतशाहीला फाटा देत, बीड तालुक्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आपल्या लोकाभिमुख आणि गतिमान कार्यपद्धतीने नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक...

नाशिक शहरात 27 जूनपर्यंत शस्त्र व जमावबंदी लागू: पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे आदेश

0
नाशिक (योगेश कर्डीले नाशिक उत्तम जाधव निफाड): कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक...
error: Content is protected !!