Homeमहाराष्ट्रसिन्नर नगर परिषदेसाठी अभय योजना लागू करण्यात आल्याने एकूण १८ कोटी ३६...

सिन्नर नगर परिषदेसाठी अभय योजना लागू करण्यात आल्याने एकूण १८ कोटी ३६ लाख रुपयांची दंडमाफ

सिन्नर : प्रतिनिधी नवनाथ आव्हाड 
होणार आहे. १०० टक्के माफी जाहीर झाल्यामुळे ५कोटी
दिवशी ५९ लाख ९० हजार रुपयांचा कर भरणा झाला आहे. योजनेमुळे
थकीत मालमत्ता धारकांना त्यामुळे दिलासा मिळाला असून
१०० टक्के दंड माफीचा लाभ मिळण्यासाठी मालमत्ता कर
धारकांनी नगर परिषदेत कर भरण्यासाठी गर्दी केली आहे.
नगर परिषदेचा एकूण ४९ कोटी ८९
लाखाचा कर थकीत होता . वर्षानुवर्षे
मालमत्ता कर भरलेला नसल्याने त्यावर
मोठ्या प्रमाणात व्याज आकारणी झाली
होती. हा आकडा वाढतच असल्याने
मालमत्ता धारकांकडून कर भरण्यास
दुर्लक्ष होत होते. प्रत्येक वर्षी मार्च
अखेरीस नगर परिषदेकडून आवाहन
करुनही त्यास प्रतिसाद मिळत नव्हता.
आमदार माणिकराव कोकाटे यांनी
याबाबत पाठपुरावा केला होता. त्यास
यश आले आहे. नगराध्यक्ष विठ्ठल
उगले, घरपट्टी वाढ विरोधी कृती
समितीचे किरण मुत्रक, रवी मोगल,
दत्ता हांडे, अनिल वराडे, राहुल तारगे,
पांडुरंग वारुंगसे, राहुल चोथवे, सोनल
लहामगे, राजाराम मुरकुटे, गणेश
येलमामे, हरिभाऊ तांबे, भाऊसाहेब
शिंदे, विलास पाटील आदींनी यासाठी
मेहनत घेतली
■ शहरात १८ हजार मालमत्ताधारक आहेत. यातील ७० टक्के मालमत्ता कर थकीत आहेत. यात ५० हजारांवर कर
थकीत असणारे ७०० मालमत्ताधारक आहेत. आत्तापर्यंत थकीत करावर एकूण १८ कोटी ३६ लाखाचा दंड झाला आहे.
थकीत मालमत्ताधारकांनी योजनेचा लाभ घेण्यास एकूण १८ कोटी ३६ लाख रुपयांचा दंड माफ होणार आहे.
महाराष्ट्र टाईम साठी

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीएचएमएस-सीसीएमपी नोंदणीला विरोध; ब्रह्मपुरीत ओपीडी, आयपीडी ठप्प!

0
ब्रह्मपुरी राज्य शासनाने १ वर्षाचा मॉडर्न फार्माकोलॉजीचा कोर्स सीसीएमपी केलेल्या होमिओपॅथी बीएचएमएस डॉक्टरांना थेट महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये एमएमसी नोंदणी देण्याचा निर्णय घेतला आहे या...

गावागावांत रेल्वेचा रणशिंग; ९ ऑगस्टला गोंदे फाट्यावर इतिहास घडविण्याचा निर्धार!

0
सिन्नर तालुका रेल्वे कृती समितीच्या जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; वकील संघ, SIMAसह विविध सामाजिक संघटनांचा जाहीर पाठिंबा सिन्नर, दि. ६ ऑगस्ट: नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्गाच्या मागणीसाठी...

दौंड शहरातील रखडलेल्या विकासकामांना गती देण्याची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे भाजप महिला मोर्चाची मागणी

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) दौंड शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील मंजूर विकासकामे तातडीने सुरू करून अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी...

रक्षकांकडूनच भक्षकवृत्ती! पुणे लोहमार्ग मुख्यालयात महिला पोलिसांना रायफल व बांबूने अमानुष मारहाण

0
संबंधित सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा; अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे यांनी स्वतः चौकशी करण्याची तीव्र मागणी पुणे (विशेष प्रतिनिधी):कायद्याचे रक्षण करण्याची आणि महिलांना सुरक्षा...

चंद्रपूर हादरले! ब्रम्हपुरी परिसरात इथेनॉल प्रकल्पाच्या प्रदूषणामुळे चर्मरोगाचा उद्रेक; तब्बल १९८ बाधित.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख) ब्रम्हपुरी परिसरातील इथेनॉल प्रकल्पातून सोडल्या जाणाऱ्या दूषित पाण्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दूषित पाणी पिण्यात आल्यामुळे स्थानिकांना त्वचारोग, अंगाला...

बीएचएमएस-सीसीएमपी नोंदणीला विरोध; ब्रह्मपुरीत ओपीडी, आयपीडी ठप्प!

0
ब्रह्मपुरी राज्य शासनाने १ वर्षाचा मॉडर्न फार्माकोलॉजीचा कोर्स सीसीएमपी केलेल्या होमिओपॅथी बीएचएमएस डॉक्टरांना थेट महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये एमएमसी नोंदणी देण्याचा निर्णय घेतला आहे या...

गावागावांत रेल्वेचा रणशिंग; ९ ऑगस्टला गोंदे फाट्यावर इतिहास घडविण्याचा निर्धार!

0
सिन्नर तालुका रेल्वे कृती समितीच्या जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; वकील संघ, SIMAसह विविध सामाजिक संघटनांचा जाहीर पाठिंबा सिन्नर, दि. ६ ऑगस्ट: नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्गाच्या मागणीसाठी...

दौंड शहरातील रखडलेल्या विकासकामांना गती देण्याची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे भाजप महिला मोर्चाची मागणी

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) दौंड शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील मंजूर विकासकामे तातडीने सुरू करून अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी...

रक्षकांकडूनच भक्षकवृत्ती! पुणे लोहमार्ग मुख्यालयात महिला पोलिसांना रायफल व बांबूने अमानुष मारहाण

0
संबंधित सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा; अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे यांनी स्वतः चौकशी करण्याची तीव्र मागणी पुणे (विशेष प्रतिनिधी):कायद्याचे रक्षण करण्याची आणि महिलांना सुरक्षा...

चंद्रपूर हादरले! ब्रम्हपुरी परिसरात इथेनॉल प्रकल्पाच्या प्रदूषणामुळे चर्मरोगाचा उद्रेक; तब्बल १९८ बाधित.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख) ब्रम्हपुरी परिसरातील इथेनॉल प्रकल्पातून सोडल्या जाणाऱ्या दूषित पाण्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दूषित पाणी पिण्यात आल्यामुळे स्थानिकांना त्वचारोग, अंगाला...
error: Content is protected !!