Homeमहाराष्ट्रखत दरवाढीचा फटका; खरीप हंगामाआधी शेतकरी अडचणीत

खत दरवाढीचा फटका; खरीप हंगामाआधी शेतकरी अडचणीत

गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांवर आर्थिक भार वाढला असून रासायनिक खतांच्या दरवाढीमुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी अडचणीत सापडला आहे. १ एप्रिलपासून खतांच्या दरात प्रति बॅग १२५ ते ३०० रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

खरीप हंगामासाठी बी-बियाणे व खतांची तयारी सुरू असतानाच झालेल्या या दरवाढीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची चिन्हे आहेत. आधीच शेतीमालाला अपेक्षित भाव मिळत नसताना वाढत्या खर्चामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. एकरी उत्पादन खर्चात सुमारे ६ ते १५ हजार रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दरम्यान, डीएपीटीएसपी या खतांच्या किमती स्थिर ठेवण्यात आल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरी इतर खतांच्या दरवाढीमुळे एकूण खर्चाचा ताण कायम आहे. बाजारात जुन्या दराचा साठा असतानाही काही ठिकाणी वाढीव दराने विक्री होण्याची शक्यता असून, खत टंचाई व काळाबाजाराची भीतीही व्यक्त होत आहे.

कृषी विभागाने शेतकऱ्यांना खत खरेदी करताना पक्की पावती घेण्याचे व दरांची खातरजमा करण्याचे आवाहन केले आहे. तसेच साठा व विक्रीवर प्रशासनाने कडक नजर ठेवावी, अशी मागणी होत आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने हस्तक्षेप करून दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

प्रमुख खतांची दरवाढ (प्रति बॅग):

  • एनपीके : ₹300
  • 10:26:26 : ₹225
  • 12:32:16 : ₹225
  • 14:35:14 : ₹225
  • 19:19:19 : ₹225
  • एमओपी : ₹125
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

२१ पैकी १२ महिला सदस्य; सत्तेचा रिमोट कंट्रोल पुरुषांच्या हाती

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सत्तेत समान संधी मिळावी म्हणून ५० टक्के आरक्षण देण्यात आले. मात्र, ब्रम्हपुरी नगरपालिकेत या आरक्षणाचा...

विंचूर येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना भावपूर्ण अभिवादन

0
विंचूर (प्रतिनिधी उत्तम जाधव, योगेश कर्डिले) : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विंचूर येथे...

लासलगाव व चांदवड आंदोलनानंतर नाफेडच्या कांदा खरेदी निकषांमध्ये बदल : आता बाजार समितीमध्येही खरेदीला...

0
लासलगाव निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : 4 जून 2026, लासलगाव व चांदवड येथे शेतकऱ्यांनी केलेल्या तीव्र आंदोलनानंतर कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला...

निळवंडे कालव्याच्या वितरिकांची कामे तातडीने पूर्ण करा : खासदार राजाभाऊ वाजे

0
सिन्नर, प्रतिनिधी (नवनाथ आव्हाड) – सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी, मलढोण, सायाळे, दुसंगवाडी, पाथरे खुर्द आणि वारेगाव या गावांतील शेतकऱ्यांना निळवंडे कालव्याच्या पाण्याचा लाभ मिळावा यासाठी...

सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार विनोद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभर विविध सामाजिक उपक्रम

0
जळगाव, दि. ३ जून (प्रतिनिधी) – टाईम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तथा समाजसेवक विनोद सुधाकर पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या,...

२१ पैकी १२ महिला सदस्य; सत्तेचा रिमोट कंट्रोल पुरुषांच्या हाती

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सत्तेत समान संधी मिळावी म्हणून ५० टक्के आरक्षण देण्यात आले. मात्र, ब्रम्हपुरी नगरपालिकेत या आरक्षणाचा...

विंचूर येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना भावपूर्ण अभिवादन

0
विंचूर (प्रतिनिधी उत्तम जाधव, योगेश कर्डिले) : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विंचूर येथे...

लासलगाव व चांदवड आंदोलनानंतर नाफेडच्या कांदा खरेदी निकषांमध्ये बदल : आता बाजार समितीमध्येही खरेदीला...

0
लासलगाव निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : 4 जून 2026, लासलगाव व चांदवड येथे शेतकऱ्यांनी केलेल्या तीव्र आंदोलनानंतर कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला...

निळवंडे कालव्याच्या वितरिकांची कामे तातडीने पूर्ण करा : खासदार राजाभाऊ वाजे

0
सिन्नर, प्रतिनिधी (नवनाथ आव्हाड) – सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी, मलढोण, सायाळे, दुसंगवाडी, पाथरे खुर्द आणि वारेगाव या गावांतील शेतकऱ्यांना निळवंडे कालव्याच्या पाण्याचा लाभ मिळावा यासाठी...

सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार विनोद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभर विविध सामाजिक उपक्रम

0
जळगाव, दि. ३ जून (प्रतिनिधी) – टाईम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तथा समाजसेवक विनोद सुधाकर पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या,...
error: Content is protected !!