Homeताज्या बातम्याबुद्धभूषण उर्फ विकी सरवदे यांची आरपीआय आठवले गटाच्या युवक आघाडी पश्चिम महाराष्ट्र...

बुद्धभूषण उर्फ विकी सरवदे यांची आरपीआय आठवले गटाच्या युवक आघाडी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पदावर निवड…

<p><b><div class=”separator” style=”clear: both; text-align: center;”>
<a href=”https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEikMeNmqEEN9v_edqJtUHywpTHtdMIfXU_wW7P6aIHqdp5W2xYPK5zxRyjW3LOy0llGQ7yAXrX-IsKjG6WO6Pd1sLKvv1FiAm6OTFpPa6a0QlTBFsBNcwAz-R3LhsaYkyJ3BrFJWz98loeK5MeKSqXZSgWFUC_85q4JIAuw1wKzbna_uvSALsO8V6a7344″ imageanchor=”1″ style=”margin-left: 1em; margin-right: 1em;”>
<img border=”0″ src=”https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEikMeNmqEEN9v_edqJtUHywpTHtdMIfXU_wW7P6aIHqdp5W2xYPK5zxRyjW3LOy0llGQ7yAXrX-IsKjG6WO6Pd1sLKvv1FiAm6OTFpPa6a0QlTBFsBNcwAz-R3LhsaYkyJ3BrFJWz98loeK5MeKSqXZSgWFUC_85q4JIAuw1wKzbna_uvSALsO8V6a7344″ width=”400″>
</a>
</div>बुद्धभूषण उर्फ विकी सरवदे यांची आरपीआय आठवले गटाच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पदावर निवड…</b></p><p><b>पुणे :-</b> सोलापूर येथे संविधान मेळावा आरपीआय (आठवले गट) चे महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी सामाजिक न्याय मंत्री व आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला होता. या कार्यक्रमात राजाभाऊ सरवदे यांनी दौंडचे बुद्धभूषण उर्फ विकी सरवदे यांची आरपीआय आठवले गटाच्या <b>युवक आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष</b> पदावर निवड करण्यात आले.</p><p><div class=”separator” style=”clear: both; text-align: center;”>
<a href=”https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEiAHmdxWOxrc67jU1iY255mnfnOZfrgh8OdIJ2jlvQGBim_6eQax6P9_oX2d8y6AvgK-GmRWq1ORdrkO2cedewMASrw5Fg2gQdIpS7kZeJK0ND1JvTvdzDE2D0ICqTsFcuGj_WHusuUSLFPFzx5kPaOe7-4DVrrQEvOqTyhNx4pIpHTGJqs_3xrcjE28GE” imageanchor=”1″ style=”margin-left: 1em; margin-right: 1em;”>
<img border=”0″ src=”https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEiAHmdxWOxrc67jU1iY255mnfnOZfrgh8OdIJ2jlvQGBim_6eQax6P9_oX2d8y6AvgK-GmRWq1ORdrkO2cedewMASrw5Fg2gQdIpS7kZeJK0ND1JvTvdzDE2D0ICqTsFcuGj_WHusuUSLFPFzx5kPaOe7-4DVrrQEvOqTyhNx4pIpHTGJqs_3xrcjE28GE” width=”400″>
</a>
</div><b>बुद्धभूषण उर्फ विकी सरवदे</b> हे गेल्या अनेक वर्षांपासून आरपीआय पक्षाशी एकनिष्ठपणे काम करत आहेत. त्यांनी पुणे जिल्ह्यात वेगवेगळी समाज उपयोगी कार्यक्रमे आयोजित केली आहेत.<br></p><p><div class=”separator” style=”clear: both; text-align: center;”>
<a href=”https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEhxudDDLifz7Y1dsAzBuhtgTfXnVOuw0s41KF3tNI39Yf3meORqQvCvvbc7UStGav-iXcKW5qz4LBeesb-wRMV0cUHAg6xEaup-xs936rZ66HBXr_v5GVlo73utB8R7Ga1c5hWPLkcWCUbyxsg5hjCjYm1F7cg3UEW0CUHtgQjJjt6cjwLW5dDcX_–mLw” imageanchor=”1″ style=”margin-left: 1em; margin-right: 1em;”>
<img border=”0″ src=”https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEhxudDDLifz7Y1dsAzBuhtgTfXnVOuw0s41KF3tNI39Yf3meORqQvCvvbc7UStGav-iXcKW5qz4LBeesb-wRMV0cUHAg6xEaup-xs936rZ66HBXr_v5GVlo73utB8R7Ga1c5hWPLkcWCUbyxsg5hjCjYm1F7cg3UEW0CUHtgQjJjt6cjwLW5dDcX_–mLw” width=”400″>
</a>
</div>तसेच त्यांचा सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग असतो. या कामांना पाहता त्यांची आरपीआय आठवले गट युवक आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर त्यांना सर्व स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.</p><p><b><div class=”separator” style=”clear: both; text-align: center;”>
<a href=”https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEhn_s30C2STpjTbBWEHJpSkBWRjowBLpBQ1aS_M6tbPoFljN4LoxDrs_iYgo2YAWsQ6b-T3_RleQbjEeQ5KhN3jnR3lqtK6UhusKydzUQqLH06AC22DHXMw5M45ZZEyBUfHNDM8YuvYEeFjpDYiCsbm8tou4ki8xTohhn0ovFVdklxJvc92Mlgn4WQQgxo” imageanchor=”1″ style=”margin-left: 1em; margin-right: 1em;”>
<img border=”0″ src=”https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEhn_s30C2STpjTbBWEHJpSkBWRjowBLpBQ1aS_M6tbPoFljN4LoxDrs_iYgo2YAWsQ6b-T3_RleQbjEeQ5KhN3jnR3lqtK6UhusKydzUQqLH06AC22DHXMw5M45ZZEyBUfHNDM8YuvYEeFjpDYiCsbm8tou4ki8xTohhn0ovFVdklxJvc92Mlgn4WQQgxo” width=”400″>
</a>
</div>निवडीनंतर काय म्हणाले सरवदे…</b><b><br></b></p><p>सरवदे यांनी सांगितले की, “वरिष्ठांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्याला मी सार्थ पार पाडेल. पक्षाचे ध्येय धोरणे युवकांपर्यंत पोहोचवणार आहे.” तसेच लवकरच जिल्हास्तरीय युवक मेळावा, रोजगार मेळावा आयोजित करण्यात असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. युवकांना अडीअडचणी असल्यास त्यांच्या अडचणी सोडवण्याचे काम देखील करणार असल्याचे सांगितले आहे.</p>

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

फराळ वाटपासाठी एफडीए परवाना बंधनकारक; नियमांचे काटेकोर पालन करा अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांना आदेश

0
वाळूज:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) आषाढी वारी पूर्वतयारी बैठक संपन्न; भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य आषाढी एकादशी यात्रेच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रति पंढरपूर येथे लाखो वारकऱ्यांच्या...

सह्याद्रीत मुसळधार पावसाचा कहर; महाबळेश्वरात दरडी कोसळल्या, राज्यात मृतांचा आकडा १५ वर

0
पुणे, दि. ८ जुलै : महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून महाबळेश्वर, लोणावळा, ताम्हिणी, मावळ आणि घाटमाथ्यावरील अनेक भागांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली...

आक्षेपार्ह रील्सवर जळगाव पोलिसांचा ‘सायबर वॉच’; समाजविघातक कंटेंटविरोधात विशेष मोहीम

0
जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार)सोशल मीडियाचा वाढता प्रभाव लक्षात घेता जळगाव पोलिसांनी समाजात चुकीचे संदेश पसरविणाऱ्या आणि कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या आक्षेपार्ह रील्स व व्हिडिओंविरोधात विशेष सायबर...

मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापकांसाठी डिजिटल शिक्षण प्रशिक्षण शिबिर संपन्न

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  नाशिक येथील मातोश्री एज्युकेशन सोसायटी संचलित मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन संस्था येथे अभियांत्रिकी विज्ञान विभागाच्या वतीने प्राध्यापकांची शैक्षणिक गुणवत्ता अधिक...

सिन्नरमध्ये बॅनरबाजीवरून प्रश्नचिन्ह; प्रशासनाची डोळेझाक?

0
  सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)सिन्नर शहरात विविध ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने बॅनर, फ्लेक्स व मंडप उभारले जात असल्याची चर्चा असून, याकडे संबंधित प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप...

फराळ वाटपासाठी एफडीए परवाना बंधनकारक; नियमांचे काटेकोर पालन करा अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांना आदेश

0
वाळूज:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) आषाढी वारी पूर्वतयारी बैठक संपन्न; भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य आषाढी एकादशी यात्रेच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रति पंढरपूर येथे लाखो वारकऱ्यांच्या...

सह्याद्रीत मुसळधार पावसाचा कहर; महाबळेश्वरात दरडी कोसळल्या, राज्यात मृतांचा आकडा १५ वर

0
पुणे, दि. ८ जुलै : महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून महाबळेश्वर, लोणावळा, ताम्हिणी, मावळ आणि घाटमाथ्यावरील अनेक भागांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली...

आक्षेपार्ह रील्सवर जळगाव पोलिसांचा ‘सायबर वॉच’; समाजविघातक कंटेंटविरोधात विशेष मोहीम

0
जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार)सोशल मीडियाचा वाढता प्रभाव लक्षात घेता जळगाव पोलिसांनी समाजात चुकीचे संदेश पसरविणाऱ्या आणि कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या आक्षेपार्ह रील्स व व्हिडिओंविरोधात विशेष सायबर...

मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापकांसाठी डिजिटल शिक्षण प्रशिक्षण शिबिर संपन्न

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  नाशिक येथील मातोश्री एज्युकेशन सोसायटी संचलित मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन संस्था येथे अभियांत्रिकी विज्ञान विभागाच्या वतीने प्राध्यापकांची शैक्षणिक गुणवत्ता अधिक...

सिन्नरमध्ये बॅनरबाजीवरून प्रश्नचिन्ह; प्रशासनाची डोळेझाक?

0
  सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)सिन्नर शहरात विविध ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने बॅनर, फ्लेक्स व मंडप उभारले जात असल्याची चर्चा असून, याकडे संबंधित प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप...
error: Content is protected !!