Homeताज्या बातम्याएका कोड आल्यास हॅक होईल फोन हि चूक करू नका सरकारची वॉर्निंग

एका कोड आल्यास हॅक होईल फोन हि चूक करू नका सरकारची वॉर्निंग

 

एका कोड आल्यास हॅक होईल फोन हि चूक करू नका सरकारची वॉर्निंग…

 

सायबर फसवणुकीची रोज नवनवीन प्रकरणे वाचायला आणि ऐकायला मिळत आहेत. अशा फसवणुकीपासून सर्वसामान्य भारतीयांना वाचवण्यासाठी गृह मंत्रालयाकडून एक अलर्ट जारी करण्यात आला आहे. हा इशारा एका सायबर क्राईमबद्दल आहे, जो लोकांचं बँक अकाऊंट गुपचूपपणे रिकामं करत आहे.

एमएचए च्या सायबर शाखेने सायबर क्रिमिनलची लेटेस्ट पद्धत पकडली आहे. सर्वसामान्यांना याची माहितीही नसते आणि त्यांचा बँक अकाऊंट बॅलेन्स अचानक शून्य होतो. यामध्ये हॅकर्स तुम्हाला हॅकिंगपासून मुक्त करण्याचं आश्वासन देतात, पण प्रत्यक्षात सायबर क्राईमची ही सुरुवात असते.

एमएचए ने सुचविलेल्या या पद्धतीमध्ये स्कॅमर्स सामान्य लोकांना कॉल करतात. मंत्रालयाने म्हटलं आहे की, जर कोणी म्हणत असेल की तुमचा फोन हॅक झाला आहे, तर आता फोन बंद केला जाईल आणि डायल करा *४०१#९८१८×××××६ (अनोळखी नंबर), तर सावध राहा. असं करणं तुमच्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतं.

स्मार्टफोन युजर्सनी *४०१# डायल केल्यानंतर एखाद्याचा कॉन्टॅक्ट नंबर डायल केला तर तुमचे सर्व मेसेज आणि कॉल्स तुम्ही डायल केलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर जाण्यास सुरुवात होईल.

स्कॅमर्सना एकदा ओटीपी (वन टाइम पासवर्ड) चा एक्सेस मिळाला की, ते तुमच्या बँक अकाऊंटमधील रक्कम देखील काढून टाकू शकतात. सायबर क्रिमिनल्स किंवा हॅकर्स देखील याच्या मदतीने तुमचे सीक्रेट्स कॉल ऐकू शकतात.

तुम्ही अशा प्रकारच्या सायबर फसवणुकीला बळी पडल्यास, त्यापासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही सायबर हेल्पलाइन नंबर १९३० वर कॉल करू शकता. यानंतर, तुमच्यासोबत घडलेली घटना सांगितल्यावर ते या संदर्भात मदत करतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन…

0
पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन... पुणे (संपादक मुज्जम्मील शेख) : भवानी पेठ कॅम्प परिसरातील विशाल अपार्टमेंटमध्ये राहणारे सामाजिक कार्यकर्ते आणि व...

‘निसर्ग वाचवा, गाव वाचवा’ तोंडोळीत अवैध वृक्षतोडीविरोधात तरुणांचा एल्गार

0
विकास चव्हाण ( पुणे प्रतिनिधी ) : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तोंडोळी ग्रामपंचायत हद्दीत सध्या अवैध वृक्षतोडीमुळे गंभीर पर्यावरणीय संकट निर्माण होत आहे. गेल्या...

यूपीएससीत यश संपादन केलेल्या कु. शिवम वखरे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

0
जळगाव  (प्रतिनिधी  विनोद पवार) : जळगाव जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे (IAS) यांच्या हस्ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात यूपीएससी २०२५ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

PMC: पुणे महानगरपालिकेत ‘प्रभारी’ राजचा उच्छाद! पात्रता नसताना योगेश हेंद्रेंना रेड कार्पेट?

0
Times of Maharashtra Desk, Pune: एकीकडे सुशिक्षित तरुण नोकरीसाठी वणवण भटकत असताना, पुणे महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागात मात्र नियमांची अक्षरशः पायमल्ली होत असल्याचे...

गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात ‘आधार’ आणि ‘सेतू’ केंद्र वाटपात कोट्यवधींचा महाघोटाळा; नियमांची पायमल्ली करत अपात्रांना...

0
Times Of Maharashtra Desk ,Gondia: महाराष्ट्र शासनाच्या पारदर्शक कारभाराला हरताळ फासत गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या माहिती तंत्रज्ञान (DIT) विभाग आणि महा-IT च्या काही अधिकाऱ्यांनी...

पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन…

0
पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक अहमद शेख यांचे निधन... पुणे (संपादक मुज्जम्मील शेख) : भवानी पेठ कॅम्प परिसरातील विशाल अपार्टमेंटमध्ये राहणारे सामाजिक कार्यकर्ते आणि व...

‘निसर्ग वाचवा, गाव वाचवा’ तोंडोळीत अवैध वृक्षतोडीविरोधात तरुणांचा एल्गार

0
विकास चव्हाण ( पुणे प्रतिनिधी ) : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तोंडोळी ग्रामपंचायत हद्दीत सध्या अवैध वृक्षतोडीमुळे गंभीर पर्यावरणीय संकट निर्माण होत आहे. गेल्या...

यूपीएससीत यश संपादन केलेल्या कु. शिवम वखरे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

0
जळगाव  (प्रतिनिधी  विनोद पवार) : जळगाव जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे (IAS) यांच्या हस्ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात यूपीएससी २०२५ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

PMC: पुणे महानगरपालिकेत ‘प्रभारी’ राजचा उच्छाद! पात्रता नसताना योगेश हेंद्रेंना रेड कार्पेट?

0
Times of Maharashtra Desk, Pune: एकीकडे सुशिक्षित तरुण नोकरीसाठी वणवण भटकत असताना, पुणे महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागात मात्र नियमांची अक्षरशः पायमल्ली होत असल्याचे...

गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात ‘आधार’ आणि ‘सेतू’ केंद्र वाटपात कोट्यवधींचा महाघोटाळा; नियमांची पायमल्ली करत अपात्रांना...

0
Times Of Maharashtra Desk ,Gondia: महाराष्ट्र शासनाच्या पारदर्शक कारभाराला हरताळ फासत गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या माहिती तंत्रज्ञान (DIT) विभाग आणि महा-IT च्या काही अधिकाऱ्यांनी...
error: Content is protected !!