Homeताज्या बातम्या"फातिमाबी शेख " प्रातिनिधीक काव्यसंग्रहाचे पुणे येथे प्रकाशन...

"फातिमाबी शेख " प्रातिनिधीक काव्यसंग्रहाचे पुणे येथे प्रकाशन…

“फातिमाबी शेख ” प्रातिनिधीक काव्यसंग्रहाचे पुणे येथे प्रकाशन…

ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेच्या वतीने काल दि. २६ सप्टेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र साहित्य परिषद येथे  वेदांत प्रकाशन  प्रकाशित अनिसा सिकंदर शेख आणि दिलशाद सय्यद संपादित “फातिमाबी शेख” या ऐतिहासिक काव्यग्रंथाचे थाटात प्रकाशन करण्यात आले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस सर यांच्या हस्ते प्रकाशन झाले. कार्यक्रमाचे उदघाटन अय्युब इलाही शेख (माजी नगरसेवक, पुणे  ) यांनी केले. ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेतर्फे अॅड .हाशम पटेल, इस्माईल शेख , बा. ह. मगदूम, शफी बोल्डेकर, हाजी नदाफ,  जाफरसाहाब  शेख, प्रा.डॉ.शेख म.रफी , डाॅ. शमशोद्दीन तांबोळी आणि म.सा.प चे कार्याध्यक्ष दिपक करंदीकर ,इंतेखाब फराश, खाजाभाई बागवान, रशीद तहसीलदार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ. सय्यद जब्बार पटेल यांनी केले तर संपादकीय मनोगतातून अनिसा शेख यांनी धर्माची , जातीची चौकट झुगारून मुस्लिमांसह हिंदूंनीही फातिमाबींना न्याय द्यावा आणी एखाद्या विद्यापिठाला फातिमामाईचे नाव देण्याची अपेक्षा व्यक्त केली. लोकमतचे वृत्तनिवेदक मधुकर भावे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले.
“फातिमामाईचे ऋण केवळ केवळ मुस्लिम समाजासाठी नसून हिंदूंवरही आहे. सावित्री माईंच्या मोठोपणाला वंदन करत फातिमाबी यांच्या कार्याची नोंद इतिहासात का नाही ? अहिल्याबाई, सावित्रीबाईंच्या नावाने विद्यापीठ असेल तर फातिमाबीच्या नावाने विद्यापीठ का नाही ? कोणत्याही ग्रंथालयात फातिमाबी च्या समर्पणाचं एकही पुस्तकं का नाही ? याला हिंदूंसोबतचं मुस्लिम ही तेव्हढयाचं प्रमाणात जबाबदार आहेत अशी  खंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केली.   तसेचं फातिमाबी काव्य संग्रहाच्या दोन्ही संपादिका यांनी हा संग्रह प्रकाशित करून फातिमाबी यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिला. अशा शब्दात त्यांचा गौरवही केला.
अय्युब इलाही यांनी डॉ. सबनीस सरांच्या सूचनेनुसार दर वर्षी फातिमाबी यांच्या नावाने एकदिवसीय  साहित्य संमेलन घेण्याचे आश्वासन दिले. आणि फातिमाबी या काव्यसंग्रहाच्या पन्नास  प्रति विकत घेऊन अभ्यासकांना देण्याचे कबुल केले.

ज्येष्ठ संपादक मधुकर भावे, सौ. शामला पंडीत, व  इतर मान्यवर यांच्या शुभेच्छा यावेळी मिळाल्या.

“वेदांत” प्रकाशनाने सर्व जाती धर्म बंधन झुगारून उत्तमोत्तम, दर्जेदार साहित्य वाचकाना मिळावे या भूमिकेतून फातिमाबी यांच्या कार्याला उजागर करण्यासाठी या पुस्तकाचे प्रकाशन करणे आवश्यक होते असे वक्तव्य वेदांत प्रकाशनाच्या प्रकाशिका सौ.सुप्रिया कुलकर्णी यांनी केले.
या प्रकाशना दरम्यान अनिसा सिकंदर शेख यांची दोन पुस्तकं ‘ सांगाती  व ‘ संवाद हृद्याशी ‘ व प्रा.रेखा संगारे यांचे ‘ तीन घडीचा डाव ‘आणि दिलशाद सय्यद यांचे  ‘रंग उन्हाचे ‘ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रकाशनानंतर कवी , गझलकार दिपक करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवीसंमेलन संपन्न झाले. कवीसंमेलनाचे सुत्रसंचालन प्रा. डाॅ. म. रफी यांनी केले. तर आभार संस्थापक शफी बो ल्डेकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुणे जिल्हाध्यक्ष कवी , गझलकार बा.ह. मगदूम, कवीआय.के शेख, दत्तु ठोकळे, डाॅ.शाकीर शेख, शौकत मुलाणी, अॅड.सौ.जयश्री बोडेकर, सौ. ए.बी.काझी आदिंनी विशेष प्रयत्न केले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...
error: Content is protected !!