Homeमहाराष्ट्रही स्पर्धा ठरली खास! बीडमधील ‘जयभीम महोत्सवा’त विजेत्यांचा जल्लोष

ही स्पर्धा ठरली खास! बीडमधील ‘जयभीम महोत्सवा’त विजेत्यांचा जल्लोष

गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : बीड भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, बीड शहर यांच्या वतीने आयोजित ‘जयभीम महोत्सव २०२६’ अंतर्गत जिल्हास्तरीय महापुरुष सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून समाज कल्याण विभागाचे उपायुक्त मा. उमेश सोनवणे उपस्थित होते. तसेच मुप्टा शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरदराव मगर, प्रा. नारायण घोलप, प्रवीणकुमार तरकसे, मनोज वाघमारे, सुमेध जोगदंड, ॲड. राजेश शिंदे, अशोक ठोकळ आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रथम क्रमांकासाठी ७,००० रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ५,००० रुपये तर तृतीय क्रमांकासाठी ३,००० रुपये असे बक्षीस देण्यात आले.
स्पर्धेचे आयोजन प्रा. शशिकांत जावळे (जिल्हा स्पर्धा समिती प्रमुख) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या उपक्रमात आयु. प्रणित सरवदे, आयु. सुमेध जोगदंड, मनोज वाघमारे, ॲड. राजेश शिंदे, अशोक ठोकळ, प्रवीण तरकसे, महादेव इनकर, जयेंद्र निकम, आप्पासाहेब कांबळे, प्रा. प्रशांत मळेकर, प्रा. अनिल जरे, प्रा. सुनील मोरे, प्रा. नारायण घोलप, अशोक सवासे आदींनी मोलाचे सहकार्य केले.

स्पर्धेतील विजेत्यांमध्ये प्रथम क्रमांक कार्तिकी अनाप हिने पटकावला. द्वितीय क्रमांक वैष्णवी थोरात व भार्गवी तुपे यांनी मिळवला, तर तृतीय क्रमांक स्वरा भांडेकर व यश जावळे यांनी मिळवला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शशिकांत जावळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन बालाजी जगतकर यांनी मानले.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...
error: Content is protected !!