Homeसामाजिककृष्णा गायकवाड प्रतिष्ठानाच्या वतीने जयंतीचा खर्च टाळून धान्य वाटप...

कृष्णा गायकवाड प्रतिष्ठानाच्या वतीने जयंतीचा खर्च टाळून धान्य वाटप…

कृष्णा गायकवाड प्रतिष्ठानाच्या वतीने जयंतीचा खर्च टाळून धान्य वाटप…

कृष्णा गायकवाड प्रतिष्ठान यांच्या वतीने एक सामाजिक बांधिलकी म्हणून फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून येरवडा परिसरातील काही गरजु कुटुंबांना धान्य वाटप करण्यात आले. आणि तसेच कृष्णा प्रतिष्ठान यांच्या वतीने सर्वांना विनंती केली होती, की आपण आपल्या घरात राहून आपली जयंती साजरी करू आपण शासनाला मदत करू आणि आपल्या दारात द्वीप प्रज्वलन करून व दिवा लावुन डॉ.बाबासाहेबांना आपले अभिवादन व्यक्त करू त्याला संपूर्ण येरवडा परिसरातील व्यक्तींनी भरगोस प्रतिसाद दिला.

या वर्षी कोरोना या भयंकर विषाणुमुळे घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपापल्या घरी राहूनच साजरी केली आणि दरवर्षी जयंती निमित्त काहीना काही सामाजिक उपक्रम कृष्णा गायकवाड प्रतिष्ठान व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने राबविले जातात. यावर्षी जयंतीनिमित्त येरवडा परिसरात हे दोन उपक्रम राबविण्यात आले.

त्यावेळेस कृष्णा प्रतिष्ठानाचे अध्यक्ष रुपेश कृष्णा गायकवाड, कोशल घोलप, योगेश बाराते, जावेदभाई इनामदार, राजेश गायकवाड, धनंजय बाराते, कृष्णा काकडे, नानु मॅनवेल, प्रमोद सुरंग, साहिल जगताप, गोपी निकाळजे,कट्टू बाराथे,ओंकार धोत्रे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...
error: Content is protected !!