Homeताज्या बातम्याआरपीआय (आठवले गट) यांच्यावतीने दौंड मध्ये रक्तदान शिबीर, ६१ दात्यांनी केले रक्तदान...

आरपीआय (आठवले गट) यांच्यावतीने दौंड मध्ये रक्तदान शिबीर, ६१ दात्यांनी केले रक्तदान…

आरपीआय आठवले गट यांच्यावतीने दौंड मध्ये रक्तदान शिबीर, ६१ दात्यांनी केले रक्तदान…

 

सध्या संपुर्ण जगात कोरोनाचा फैलाव सुरुच आहे. त्यातच रक्त साठ्यात मोठी कमी असल्याचे पुढे आले आहे. राज्यात रक्त साठा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. ३ जुन नंतर हळूहळू लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ब्लड बँकांनी ऐच्छिक रक्तदान शिबीर आयोजित करावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्यातच शनिवारी ३० मे दौंड शहरात आरपीआयचे (आठवले गट) दौंड शहर कार्याध्यक्ष विकी सरोदे यांच्यावतीने पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या आदेशावरून हे रक्तदान शिबीर घेण्यात आले. सध्या कोरोना या आजाराच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा पुरवठा कमी पडत आहे त्यासाठी प्रामुख्याने हा शिबिर घेण्यात आले आहे. या शिबिरात ६१ दात्यांनी रक्तदान केले. हे शिबीर घेत असताना संपूर्ण संचारबंदी चा पालन करण्यात आले व प्रशासनाला सहकार्य करण्याचे काम या शिबिरात करण्यात आले. हे शिबीर पक्षाचे नेते प्रकाश भालेराव, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सतीश थोरात, मा.नगरसेवक राजु बारवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शिबीर पार पडला. यावेळीस तुषार पवार, राजा जोगदंड, सोनु ओव्हाळ, मयुर मदने, पप्पु पाळेकर व आदी उपस्थित होते.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे मनपाचे उप अभियंता राजेश खाडे यांच्या ‘बोगस’ जीआरचा आधार? जाब विचारताच मनपाच्या बांधकाम...

0
Times Of Maharashtra Desk पुणे : अनधिकृत बांधकामाविरोधात दिलेल्या तक्रारीवर कारवाई करण्याऐवजी वेगळ्याच विभागाच्या शासन निर्णयाचा आधार घेत नागरिकांना गोंधळात टाकण्याचा प्रकार पुणे महानगरपालिका...

निफाडमध्ये शिव पाणंद शेतरस्ते मोहिमेला वेग; एकाच दिवशी सात गावांची मोजणी पूर्ण

0
नाशिक (प्रतिनिधी योगेश कर्डिले) :  निफाड तालुक्यात शिव पाणंद शेतरस्ते चळवळीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून, कागदावर असलेले शासन निर्णय आता प्रत्यक्षात उतरू...

भुसावळ नगराध्यक्ष अपात्र! जात प्रमाणपत्र वादामुळे गायत्री भंगाळे यांना मोठा धक्का

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : भुसावळ नगरपरिषदेत मोठी राजकीय उलथापालथ घडली असून नगराध्यक्ष गायत्री रूपचंद गोर उर्फ गायत्री चेतन भंगाळे यांना पदावरून अपात्र ठरवण्यात आले...

लोणेरे हत्याकांडाला वेग: आरोपी न्यायालयीन कोठडीत, कठोर कलमांखाली खटला तीव्र

0
लोणेरे-अलिबाग (प्रतिनिधी जयेंद्र मुंढे) : रायगड जिल्ह्यात खळबळ उडवणाऱ्या लोणेरे येथील पल्लवी मोरे हत्याकांडाचा तपास आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अनिस मोहम्मद...

नसरापूर प्रकरणावर संताप: दौंडमध्ये ABVP कडून राष्ट्रपतींना निवेदन, कठोर शिक्षेची मागणी

0
Times Of Maharashtra Desk :  दौंड : नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेविरोधात राज्यभर संताप व्यक्त होत असताना, दौंडमध्येही या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले...

पुणे मनपाचे उप अभियंता राजेश खाडे यांच्या ‘बोगस’ जीआरचा आधार? जाब विचारताच मनपाच्या बांधकाम...

0
Times Of Maharashtra Desk पुणे : अनधिकृत बांधकामाविरोधात दिलेल्या तक्रारीवर कारवाई करण्याऐवजी वेगळ्याच विभागाच्या शासन निर्णयाचा आधार घेत नागरिकांना गोंधळात टाकण्याचा प्रकार पुणे महानगरपालिका...

निफाडमध्ये शिव पाणंद शेतरस्ते मोहिमेला वेग; एकाच दिवशी सात गावांची मोजणी पूर्ण

0
नाशिक (प्रतिनिधी योगेश कर्डिले) :  निफाड तालुक्यात शिव पाणंद शेतरस्ते चळवळीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून, कागदावर असलेले शासन निर्णय आता प्रत्यक्षात उतरू...

भुसावळ नगराध्यक्ष अपात्र! जात प्रमाणपत्र वादामुळे गायत्री भंगाळे यांना मोठा धक्का

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : भुसावळ नगरपरिषदेत मोठी राजकीय उलथापालथ घडली असून नगराध्यक्ष गायत्री रूपचंद गोर उर्फ गायत्री चेतन भंगाळे यांना पदावरून अपात्र ठरवण्यात आले...

लोणेरे हत्याकांडाला वेग: आरोपी न्यायालयीन कोठडीत, कठोर कलमांखाली खटला तीव्र

0
लोणेरे-अलिबाग (प्रतिनिधी जयेंद्र मुंढे) : रायगड जिल्ह्यात खळबळ उडवणाऱ्या लोणेरे येथील पल्लवी मोरे हत्याकांडाचा तपास आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अनिस मोहम्मद...

नसरापूर प्रकरणावर संताप: दौंडमध्ये ABVP कडून राष्ट्रपतींना निवेदन, कठोर शिक्षेची मागणी

0
Times Of Maharashtra Desk :  दौंड : नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेविरोधात राज्यभर संताप व्यक्त होत असताना, दौंडमध्येही या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले...
error: Content is protected !!