Homeताज्या बातम्यावाढदिवसानिमित्त एक वेगळा उपक्रम ; जनता सोशल फाउंडेशनच्या वतीने गरजवंतांना मदतीचा हात...

वाढदिवसानिमित्त एक वेगळा उपक्रम ; जनता सोशल फाउंडेशनच्या वतीने गरजवंतांना मदतीचा हात…

वाढदिवसानिमित्त एक वेगळा उपक्रम ; जनता सोशल फाउंडेशनच्या वतीने गरजवंतांना मदतीचा हात…

 
पुणे (Janta Social Foundation) :- जनता सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष नौमान निसार शेख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लक्ष्मी नगर, येरवडा येथील अनाथ आश्रमात ७० अनाथ मुलांना खाऊ, जेवण आणि फळांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे आश्रमातील मुले आणि स्टाफ खूप आनंदीत झाले आणि फाउंडेशनच्या कार्याची प्रशंसा केली.
👇👇Click This Advertise Image👇👇
👆👆 Click This Advertise Image👆👆
या कार्यक्रमाद्वारे एक महत्त्वाचा संदेश दिला गेला आहे – वाढदिवस साजरा करताना केक, डी जे, आणि डेकोरेशनमध्ये पैसे गुंतवण्याऐवजी गरजवंतांना मदत करणे अधिक महत्त्वाचे आहे. “नेकिया जमा करणे लग जाओ साहब, खबर पक्की है दौलत और शोहरत साथ नहीं जायेंगी,” या विचाराने उपस्थितांना प्रेरणा मिळाली.
या उपक्रमात येरवडा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन सावंत, पोलीस उप निरीक्षक अस्लम शेख, तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या आयोजनाने सामाजिक एकतेचा संदेश देत गरजवंतांच्या जीवनात आनंद आणण्याचा प्रयत्न केला आहे.
जनता सोशल फाउंडेशनच्या या उपक्रमाने समाजात एक नवा दृष्टिकोन तयार केला आहे, की प्रत्येकाच्या जीवनात सच्चे आनंद आणि समर्पण हेच खरे धन आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे जावेद इनामदार, जॉर्ज स्वामी, उसैद शेख,  जाफर खान, नूर खान, आसिफ इनामदार, उसामा शेख, जकिर शेख, अली शेख, ऐनुल अन्सारी, खालिद पठाण, नितीन साळुंखे, तल्हा शेख, रमजान शेख, शहाजान पटेल, अम्मार शेख,  युसुफ अन्सारी, हमझा अन्सारी, रिशाद शेख, अभिजीत साळवे व इतर मान्यवर उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मौजा भूज येथे ‘मुजरा माझ्या लावणीचा’ कार्यक्रमाची रंगत; लोककलेचा जागर

0
भूजच्या मंडईत लावणी कार्यक्रमाला रसिकांची दाद; कॉम्रेड विनोद झोडगे यांच्या हस्ते उद्घाटन ब्रम्हपुरी / प्रतिनिधी रुपेश देशमुख: तालुक्यातील मौजा भूज (पद्मापूर) येथे मंडईनिमित्त नवतरुण कला...

“विलीनिकरणाचा आम्ही विषय बंद केला” शशिकांत शिंदेंचे स्पष्ट वक्तव्य

0
Times Of Maharashtra Desk : अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर...

मंत्रालयातील लाचप्रकरणानंतर खळबळ; मंत्री नरहरी झिरवळ संपर्काबाहेर?

0
Times Of Maharashtra Desk : राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मंत्रालयात लाच प्रकरण उघडकीस आल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अन्न...

मुलुंडच्या शास्त्री रोडवर भीषण अपघात, मेट्रोचा स्लॅब कोसळला, ऑटो अन् कारचा चेंदामेंदा, एकाचा...

0
Times of Maharashtra Desk : मुंबई मुलुंड(पश्चिम)परिसरातील लाल बहादूर शास्त्री  मार्गावर शनिवारी दुपारी मेट्रो बांधकामादरम्यान भीषण अपघात घडला. बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पिलरचा सिमेंटचा...

७ वर्षांनंतरही ताज्या जखमा, पुलवामाच्या शहीदांना देशाचा कृतज्ञ नमन-पुलवामाच्या ४० वीरांना राष्ट्राचा साश्रू सलाम

0
"विसरलो नाही, विसरणार नाही!" :पुलवामाच्या जखमेला ७ वर्षे पूर्ण, ४० वीरपुत्रांना देशाचा साश्रू नयनांनी सलाम! विशेष लेख : प्रतिनिधी चैताली वर्तक :  १४ फेब्रुवारी- जगभरात...

मौजा भूज येथे ‘मुजरा माझ्या लावणीचा’ कार्यक्रमाची रंगत; लोककलेचा जागर

0
भूजच्या मंडईत लावणी कार्यक्रमाला रसिकांची दाद; कॉम्रेड विनोद झोडगे यांच्या हस्ते उद्घाटन ब्रम्हपुरी / प्रतिनिधी रुपेश देशमुख: तालुक्यातील मौजा भूज (पद्मापूर) येथे मंडईनिमित्त नवतरुण कला...

“विलीनिकरणाचा आम्ही विषय बंद केला” शशिकांत शिंदेंचे स्पष्ट वक्तव्य

0
Times Of Maharashtra Desk : अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर...

मंत्रालयातील लाचप्रकरणानंतर खळबळ; मंत्री नरहरी झिरवळ संपर्काबाहेर?

0
Times Of Maharashtra Desk : राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मंत्रालयात लाच प्रकरण उघडकीस आल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अन्न...

मुलुंडच्या शास्त्री रोडवर भीषण अपघात, मेट्रोचा स्लॅब कोसळला, ऑटो अन् कारचा चेंदामेंदा, एकाचा...

0
Times of Maharashtra Desk : मुंबई मुलुंड(पश्चिम)परिसरातील लाल बहादूर शास्त्री  मार्गावर शनिवारी दुपारी मेट्रो बांधकामादरम्यान भीषण अपघात घडला. बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पिलरचा सिमेंटचा...

७ वर्षांनंतरही ताज्या जखमा, पुलवामाच्या शहीदांना देशाचा कृतज्ञ नमन-पुलवामाच्या ४० वीरांना राष्ट्राचा साश्रू सलाम

0
"विसरलो नाही, विसरणार नाही!" :पुलवामाच्या जखमेला ७ वर्षे पूर्ण, ४० वीरपुत्रांना देशाचा साश्रू नयनांनी सलाम! विशेष लेख : प्रतिनिधी चैताली वर्तक :  १४ फेब्रुवारी- जगभरात...
error: Content is protected !!