Homeताज्या बातम्याकोंढव्यात अतिक्रमण केलेल्यांमुळे वाहतूकीची कोंडीच कोंडी ; नागरिकांना भोगावं लागतंय नाहक त्रास ;...

कोंढव्यात अतिक्रमण केलेल्यांमुळे वाहतूकीची कोंडीच कोंडी ; नागरिकांना भोगावं लागतंय नाहक त्रास ; पुणे महापालिका अतिक्रमण विभाग कधी होणार जागे ?

कोंढव्यात अतिक्रमण केलेल्यांमुळे वाहतूकीची कोंडीच कोंडी ; नागरिकांना भोगावं लागतंय नाहक त्रास ; पुणे महापालिका अतिक्रमण विभाग कधी होणार जागे ?
 
पुणे :- शहरात वाहतुकीचे मोठे प्रश्न असताना, कोंढव्यातील कोणार्क इंद्रायू मॉलच्या समोरून मिठानगर कडे जाणारा रस्ता येथे अतिक्रमण केलेल्यांमुळे त्या रस्त्यावर येजा करण्याऱ्यांसाठी अडचणीचे ठरत आहे. मिठानगर ते नावजीश पार्क ते अम्मार रेसिडेन्सी साईबाबा नगर पर्यंत रस्ता अगदी छोटा आहे.

त्यामध्ये फळ व्यवसायिक, चिकन शोरमा धारक, व्यवसायिक दुकानदारांच्या चुकीच्या लागलेल्या गाड्या, विना परवाना रिक्षा स्टँड, नवीन अवैध इमारतीच्या काम सुरू असलेले वाहने, चिकन दुकानदारांचे माल वाहतूक करणारी गाडी, तसेच चिकन व्यवसाय करणाऱ्या दुकानासाठी कचऱ्याची गाडी अश्या अनेक गोष्टीमुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेकदा त्या रस्त्यावर रुग्णवाहिका (Ambulance) अडकल्याचे प्रकार झाले आहे. तसेच अग्निशमन दलाची गाडी (Firebrigade) देखील अनेकदा या वाहतुकीत अडकली असल्याची माहिती त्या ठिकाणी राहत असलेले नागरिकांनी दिली आहे.

रविवारी भरणारे बाजारामुळे मुख्य रस्त्यावर गर्दीच गर्दी…

कोंढाव्यात रविवारी भरणारे संडे बाजारामुळे कोंढाव्यातील सत्यानंद हॉस्पिटल समोर मुख्य रस्त्यावर गर्दीच गर्दी पाहायला मिळत आहे. यामुळे त्या रस्त्यावर भयंकर प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे दर रविवारी पाहायला मिळत आहे.
महापालिका अतिक्रमण अधिकारी झोपेत…
महापालिकेतील अधिकाऱ्यांना या अवैध अतिक्रमण केलेल्यांवर कारवाईसाठी सांगितलेले असता अतिक्रमण अधिकारी निरीक्षक हे त्या ठिकाणी कानाडोळा करत असल्याचे निदर्शनास आले आहे. नक्की हे अतिक्रमण अधिकारी कोंढव्यातील कोणाला घाबरत आहेत की, कोणाचा आशीर्वाद त्यांना त्या ठिकाणी मिळत आहे असा मोठा प्रश्न उद्भवला आहे.

वाहतूक शाखेतील पोलिसांनाच राजकीय कार्यकर्त्यांकडून दमदाटी ?

कोंढव्यातील वाहतूक पोलीस शाखेतील कर्मचारी जर अतिक्रमण केलेल्यांना व्यवस्थित वाहने लावण्यास सूचना दिले असता पोलिसांना राजकीय पुढाऱ्यांना घेऊन दमदाटी आणि दबाव आणण्याचा प्रकार घडत आहेत.
ह्यावर आता नेमका प्रश्न असला पडला आहे की ? सदरील अतिक्रमण केलेल्यांवर महापालिका कधीपर्यंत कारवाई करतील यावर चर्चेचा विषय बनला आहे
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विमाननगरमध्ये निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर; रहिवाशांच्या तक्रारीनंतर मनपा ‘ॲक्शन मोड’मध्ये; टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या बातमीचा...

0
Times of Maharashtra Desk, Pune: विमाननगरमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या कोणार्क नगर, लेन क्रमांक १३ परिसरात नियम धाब्यावर बसवून निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर होत असल्याचा...

गेवराईत श्रीमद् भागवत कथेचा भव्य सोहळा; २६ एप्रिलपासून दसरा मैदानावर आध्यात्मिक मेजवानी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई शहरातील दसरा मैदानावर दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून,...

आवलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; युवा उद्योजक जमीर पठाण यांना ‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :  जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आवलगाव येथील युवा उद्योजक जमीर सुलेमान खान पठाण यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर उल्लेखनीय यश...

माणगावातील ‘ओमकार रेसिडेन्सी’ लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू; संशयित फरार

0
माणगांव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील ‘ओमकार रेसिडेन्सी’ या लॉजमध्ये एका तरुणीचा...

वाडा तालुक्यात फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

0
पालघर (प्रतिनिधी आशितोष गावंडे) :  जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोनसाईत परिसरात अनधिकृत फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका...

विमाननगरमध्ये निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर; रहिवाशांच्या तक्रारीनंतर मनपा ‘ॲक्शन मोड’मध्ये; टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या बातमीचा...

0
Times of Maharashtra Desk, Pune: विमाननगरमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या कोणार्क नगर, लेन क्रमांक १३ परिसरात नियम धाब्यावर बसवून निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर होत असल्याचा...

गेवराईत श्रीमद् भागवत कथेचा भव्य सोहळा; २६ एप्रिलपासून दसरा मैदानावर आध्यात्मिक मेजवानी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई शहरातील दसरा मैदानावर दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून,...

आवलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; युवा उद्योजक जमीर पठाण यांना ‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :  जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आवलगाव येथील युवा उद्योजक जमीर सुलेमान खान पठाण यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर उल्लेखनीय यश...

माणगावातील ‘ओमकार रेसिडेन्सी’ लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू; संशयित फरार

0
माणगांव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील ‘ओमकार रेसिडेन्सी’ या लॉजमध्ये एका तरुणीचा...

वाडा तालुक्यात फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

0
पालघर (प्रतिनिधी आशितोष गावंडे) :  जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोनसाईत परिसरात अनधिकृत फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका...
error: Content is protected !!