Homeताज्या बातम्यानिमिषा प्रिया यांना आज होणारी फाशी थांबवली! आता संवादाच्या आशा जिवंत!

निमिषा प्रिया यांना आज होणारी फाशी थांबवली! आता संवादाच्या आशा जिवंत!

निमिषा प्रिया यांना आज होणारी फाशी थांबवली! आता संवादाच्या आशा जिवंत!

यमनमध्ये फाशीच्या उंबरठ्यावर असलेल्या भारतीय महिला निमिषा प्रिया यांची शिक्षा सध्या तरी टळली आहे. आता ‘ब्लड मनी’ (रक्तमूल्य) आणि माफीसाठी संवादाची नवी आशा निर्माण झाली आहे.

सेव निमिषा प्रिया इंटरनॅशनल अ‍ॅक्शन काउंसिलचे वकील सुभाष चंद्रन यांनी सांगितले की –

“फाशी थांबवणे हे पहिलं महत्त्वाचं पाऊल होतं. आता पीडित कुटुंबाशी चर्चा आणि माफीसाठी प्रयत्न सुरू आहेत.”

ग्रँड मुफ्ती कंथापुरम अबूबक्कर मुसलियार यांचा मध्यस्थ म्हणून पुढाकार

त्यांचे प्रतिनिधी मृतक महदीच्या कुटुंबीयांशी संपर्कात आहेत. विशेष म्हणजे, आता प्रथमच मृतकाच्या जवळच्या नातलगानेही चर्चेत भाग घेतला आहे.

शरिया कायद्यानुसार, पीडित कुटुंब दोषीला माफ करू शकतं – बिना अटी किंवा आर्थिक मोबदल्याच्या बदल्यात.‘ब्लड मनी’ गोळा करणे अशक्य नाही!

अब्दुल रहीम यांना साऊदीमधून सुटवणाऱ्या ट्रस्टने ₹११ कोटींची मदत जाहीर केली आहे

एम. ए. युसुफ अली आणि बॉबी केमेनूर यांनी प्रत्येकी ₹१ कोटी देण्याचे वचन दिले आहे

भारत सरकारही प्रयत्नशील भारताचे अ‍ॅटर्नी जनरल आर. वेंकटारमणि यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की,“भारताने यमनमध्ये सर्व शक्य कूटनीतिक प्रयत्न केले आहेत.”

सुप्रीम कोर्टाने दिला वेळ – १८ जुलैपर्यंत चर्चा करून निर्णय घ्या!सध्या निमिषा प्रिया यांची आई आणि एक सामाजिक कार्यकर्त्या यमनमध्ये आहेत, पीडित परिवाराशी चर्चेसाठी.

निमिषा यांना २०२० मध्ये यमनच्या कोर्टाने फाशी सुनावली तिच्यावर आरोप होता की, तिने व्यावसायिक भागीदार महदीला केटामीन इंजेक्शन दिलं

कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, महदीने तिची फसवणूक करून तिच्याशी जबरदस्ती लग्न केल्याचे भासवले, पासपोर्ट काढून घेतला व तिचा छळ केला त्याच्याकडून मोकळं होण्याच्या प्रयत्नात ही घटना घडली

भारताची यमनमध्ये दुतावास नसल्यामुळे प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचं झालं आहे. पण आता अंतिम क्षणी सुरू असलेल्या

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...
error: Content is protected !!