Homeताज्या बातम्यानिमिषा प्रिया यांना आज होणारी फाशी थांबवली! आता संवादाच्या आशा जिवंत!

निमिषा प्रिया यांना आज होणारी फाशी थांबवली! आता संवादाच्या आशा जिवंत!

निमिषा प्रिया यांना आज होणारी फाशी थांबवली! आता संवादाच्या आशा जिवंत!

यमनमध्ये फाशीच्या उंबरठ्यावर असलेल्या भारतीय महिला निमिषा प्रिया यांची शिक्षा सध्या तरी टळली आहे. आता ‘ब्लड मनी’ (रक्तमूल्य) आणि माफीसाठी संवादाची नवी आशा निर्माण झाली आहे.

सेव निमिषा प्रिया इंटरनॅशनल अ‍ॅक्शन काउंसिलचे वकील सुभाष चंद्रन यांनी सांगितले की –

“फाशी थांबवणे हे पहिलं महत्त्वाचं पाऊल होतं. आता पीडित कुटुंबाशी चर्चा आणि माफीसाठी प्रयत्न सुरू आहेत.”

ग्रँड मुफ्ती कंथापुरम अबूबक्कर मुसलियार यांचा मध्यस्थ म्हणून पुढाकार

त्यांचे प्रतिनिधी मृतक महदीच्या कुटुंबीयांशी संपर्कात आहेत. विशेष म्हणजे, आता प्रथमच मृतकाच्या जवळच्या नातलगानेही चर्चेत भाग घेतला आहे.

शरिया कायद्यानुसार, पीडित कुटुंब दोषीला माफ करू शकतं – बिना अटी किंवा आर्थिक मोबदल्याच्या बदल्यात.‘ब्लड मनी’ गोळा करणे अशक्य नाही!

अब्दुल रहीम यांना साऊदीमधून सुटवणाऱ्या ट्रस्टने ₹११ कोटींची मदत जाहीर केली आहे

एम. ए. युसुफ अली आणि बॉबी केमेनूर यांनी प्रत्येकी ₹१ कोटी देण्याचे वचन दिले आहे

भारत सरकारही प्रयत्नशील भारताचे अ‍ॅटर्नी जनरल आर. वेंकटारमणि यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की,“भारताने यमनमध्ये सर्व शक्य कूटनीतिक प्रयत्न केले आहेत.”

सुप्रीम कोर्टाने दिला वेळ – १८ जुलैपर्यंत चर्चा करून निर्णय घ्या!सध्या निमिषा प्रिया यांची आई आणि एक सामाजिक कार्यकर्त्या यमनमध्ये आहेत, पीडित परिवाराशी चर्चेसाठी.

निमिषा यांना २०२० मध्ये यमनच्या कोर्टाने फाशी सुनावली तिच्यावर आरोप होता की, तिने व्यावसायिक भागीदार महदीला केटामीन इंजेक्शन दिलं

कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, महदीने तिची फसवणूक करून तिच्याशी जबरदस्ती लग्न केल्याचे भासवले, पासपोर्ट काढून घेतला व तिचा छळ केला त्याच्याकडून मोकळं होण्याच्या प्रयत्नात ही घटना घडली

भारताची यमनमध्ये दुतावास नसल्यामुळे प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचं झालं आहे. पण आता अंतिम क्षणी सुरू असलेल्या

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोणार तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध करून निवेदन देण्यात आले

0
बुलढाणा प्रतिनिधी अनिल वायाळ :  पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढत्या दरावर नियंत्रण ठेवून व पुरेसा साठा उपलब्ध करुन द्या अन्यथा तीव्र आंदोलन...

लासलगावमध्ये शेतीच्या बांधावरून वाद महिलेला मारहाण, चौघांविरोधात गुन्हा

0
निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव) : शेतीच्या सामायिक बांधावरील लोखंडी अँगल वाकवल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका 30 वर्षीय महिलेला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची...

दौंडमध्ये तंबाखूजन्य पदार्थांविरोधात कारवाई मोठ्या पुरवठादारांवर कारवाईची मागणी जोरात

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड) : दौंड शहर आणि तालुक्यात अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची चर्चा पुन्हा एकदा समोर आली...

गेवराईचे पत्रकार विष्णू गायकवाड यांना ‘महाराष्ट्र नायक’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

0
बीड (प्रतिनिधी विशेष) : बीड जिल्ह्यासाठी आणि गेवराई तालुक्यासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. समाजातील विविध प्रश्नांवर आपल्या प्रभावी लेखणीतून आवाज उठवणारे ‘लोकमत’चे धडाडीचे पत्रकार...

चंद्रपूर मनपाच्या २०१४ GIS सर्व्हेवर पुन्हा संशय “साठगाठ घोटाळा”च्या आरोपांनी खळबळ

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर महानगरपालिकेने २०१४ मध्ये राबविलेल्या GIS आधारित मालमत्ता सर्व्हे प्रकल्पावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शहर विकास,...

लोणार तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध करून निवेदन देण्यात आले

0
बुलढाणा प्रतिनिधी अनिल वायाळ :  पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढत्या दरावर नियंत्रण ठेवून व पुरेसा साठा उपलब्ध करुन द्या अन्यथा तीव्र आंदोलन...

लासलगावमध्ये शेतीच्या बांधावरून वाद महिलेला मारहाण, चौघांविरोधात गुन्हा

0
निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव) : शेतीच्या सामायिक बांधावरील लोखंडी अँगल वाकवल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका 30 वर्षीय महिलेला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची...

दौंडमध्ये तंबाखूजन्य पदार्थांविरोधात कारवाई मोठ्या पुरवठादारांवर कारवाईची मागणी जोरात

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड) : दौंड शहर आणि तालुक्यात अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची चर्चा पुन्हा एकदा समोर आली...

गेवराईचे पत्रकार विष्णू गायकवाड यांना ‘महाराष्ट्र नायक’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

0
बीड (प्रतिनिधी विशेष) : बीड जिल्ह्यासाठी आणि गेवराई तालुक्यासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. समाजातील विविध प्रश्नांवर आपल्या प्रभावी लेखणीतून आवाज उठवणारे ‘लोकमत’चे धडाडीचे पत्रकार...

चंद्रपूर मनपाच्या २०१४ GIS सर्व्हेवर पुन्हा संशय “साठगाठ घोटाळा”च्या आरोपांनी खळबळ

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर महानगरपालिकेने २०१४ मध्ये राबविलेल्या GIS आधारित मालमत्ता सर्व्हे प्रकल्पावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शहर विकास,...
error: Content is protected !!