Homeताज्या बातम्याइस्रायल-इराण संघर्ष : इस्राईल-इराण दरम्यान तणाव वाढल्याने भारताची चिंता....

इस्रायल-इराण संघर्ष : इस्राईल-इराण दरम्यान तणाव वाढल्याने भारताची चिंता….

 भारताचे परराष्ट्र मंत्रालय: इस्राईलच्या  इराणवरील

 

हल्ल्यानंतर पश्चिम आशियात तणाव वाढला असून भारताने संवाद आणि मुत्सद्देगिरीतून तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे.

नवी दिल्ली : इस्राईलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर पश्चिम

आशियात तणाव वाढण्याची भीती आहे. दोन्ही देशांमध्ये संघर्ष चिघळण्याच्या शक्यतेमुळे भारताने चिंता व्यक्त केली आहे. तसेच संवाद आणि मुत्सद्देगिरीतून या संकटावर तोडगा काढावा, असे आवाहनही भारताने केले आहे

दोन्ही देशांमधील तणाव चिघळण्याची भीती व्यक्त केली जात असून, या हल्ल्यानंतर कच्च्या तेलाचे दर कडाडले आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीत सहा टक्क्यांनी वाढ झाली असून इराणकडून होर्मूज खाडी बंद केली जाऊ शकते, अशी शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळेही कच्च्या तेलाचे दर भडकण्याची शक्यता आहे.

Advertisement by Unique Computers

👇👇Click the Image below👇👇

Advertisement by Unique Computers

 

👆👆Click the Image below👆👆

या पार्श्वभूमीवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने इराण आणि इस्राईल दरम्यान वाढत्या तणावावर चिंता केली आहे. तसेच बदलत्या स्थितीवर भारत बारकाईने लक्ष ठेवून असल्याचेही म्हटले आहे. सोबतच, दोन्ही देशांना तणाव टाळण्याचे तसेच संवाद व मुत्सद्देगिरीतून या संकटावर मात काढावा असे आवाहनही केले आहे. भारताचे इराण व इस्राईलशी देखील मैत्रीचे संबंध आहे. या मैत्री संबंधांचा हवाला देताना भारताने सर्वप्रकारचे सहकार्य दोन्ही देशांना देऊ केले आहे.

दरम्यान, इराणवर झालेल्या हल्ल्यानंतर तेहरानमधील भारतीय दूतावासाने इराणमध्ये राहात असलेल्या भारतीय नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. भारतीयांनी तातडीचे कारण असल्याशिवाय घराबाहेर पडू नये व सुरक्षिततेबाबत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन दूतावासाने केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अहिल्यानगर जिल्ह्यातील ९ तांड्यांना ‘ग्रामपंचायत’ दर्जा; या लढ्याचे शिल्पकार विष्णुपंत पवार यांचा पाथर्डी...

0
Times Of  Maharashtra Desk : निष्ठा, सातत्य आणि प्रामाणिक लोकसेवा असेल तर अशक्यही शक्य होते, हे आपल्या ३० वर्षांच्या तपश्चर्येतून सिद्ध करणारे ज्येष्ठ सामाजिक...

पुण्यातील ‘पर्शियन दरबार’ हॉटेलच्या बिर्याणीत आढळले झुरळ; मॅनेजर विरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल

0
Times of Maharashtra Desk, Pune: पुण्यातील प्रसिद्ध पर्शियन दरबार हॉटेलमध्ये जेवताना एका ग्राहकाला धक्कादायक अनुभव आला आहे. हॉटेलमध्ये मागवलेल्या चिकन बिर्याणीमध्ये झुरळ आढळल्याची घटना...

भोसरी MIDC जमीन प्रकरणात एकनाथ खडसे यांच्याविरोधात बिगर-जामीनपात्र अटक वॉरंट

0
विनोद पवार (जळगाव प्रतिनिधी ) : पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील एमआयडीसी (MIDC) जमीन खरेदी प्रकरणात माजी महसूल मंत्री आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या...

दौंड नगरपालिकेच्या हद्दीतील विरंगुळा केंद्रात अनधिकृत काम सुरू?

0
संघराज गायकवाड, राहुल आढाव ( दौंड प्रतिनिधी ) :  नगरपालिका हद्दीतील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राच्या परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर खोदकाम सुरू असल्याचे चित्र आहे....

पहूरमध्ये तरुणीची निर्घृण हत्या; प्रेमसंबंधातून वाद वाढून जिवंत जाळल्याचा आरोप

0
विनोद पवार (जळगाव प्रतिनिधी) :  जिल्ह्यातील पहूर तालुक्यात पळासखेडा देवस्थान परिसरातील जंगलात एका तरुणीचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली...

अहिल्यानगर जिल्ह्यातील ९ तांड्यांना ‘ग्रामपंचायत’ दर्जा; या लढ्याचे शिल्पकार विष्णुपंत पवार यांचा पाथर्डी...

0
Times Of  Maharashtra Desk : निष्ठा, सातत्य आणि प्रामाणिक लोकसेवा असेल तर अशक्यही शक्य होते, हे आपल्या ३० वर्षांच्या तपश्चर्येतून सिद्ध करणारे ज्येष्ठ सामाजिक...

पुण्यातील ‘पर्शियन दरबार’ हॉटेलच्या बिर्याणीत आढळले झुरळ; मॅनेजर विरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल

0
Times of Maharashtra Desk, Pune: पुण्यातील प्रसिद्ध पर्शियन दरबार हॉटेलमध्ये जेवताना एका ग्राहकाला धक्कादायक अनुभव आला आहे. हॉटेलमध्ये मागवलेल्या चिकन बिर्याणीमध्ये झुरळ आढळल्याची घटना...

भोसरी MIDC जमीन प्रकरणात एकनाथ खडसे यांच्याविरोधात बिगर-जामीनपात्र अटक वॉरंट

0
विनोद पवार (जळगाव प्रतिनिधी ) : पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील एमआयडीसी (MIDC) जमीन खरेदी प्रकरणात माजी महसूल मंत्री आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या...

दौंड नगरपालिकेच्या हद्दीतील विरंगुळा केंद्रात अनधिकृत काम सुरू?

0
संघराज गायकवाड, राहुल आढाव ( दौंड प्रतिनिधी ) :  नगरपालिका हद्दीतील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राच्या परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर खोदकाम सुरू असल्याचे चित्र आहे....

पहूरमध्ये तरुणीची निर्घृण हत्या; प्रेमसंबंधातून वाद वाढून जिवंत जाळल्याचा आरोप

0
विनोद पवार (जळगाव प्रतिनिधी) :  जिल्ह्यातील पहूर तालुक्यात पळासखेडा देवस्थान परिसरातील जंगलात एका तरुणीचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली...
error: Content is protected !!