Homeताज्या बातम्याइस्रायल-इराण संघर्ष : इस्राईल-इराण दरम्यान तणाव वाढल्याने भारताची चिंता....

इस्रायल-इराण संघर्ष : इस्राईल-इराण दरम्यान तणाव वाढल्याने भारताची चिंता….

 भारताचे परराष्ट्र मंत्रालय: इस्राईलच्या  इराणवरील

 

हल्ल्यानंतर पश्चिम आशियात तणाव वाढला असून भारताने संवाद आणि मुत्सद्देगिरीतून तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे.

नवी दिल्ली : इस्राईलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर पश्चिम

आशियात तणाव वाढण्याची भीती आहे. दोन्ही देशांमध्ये संघर्ष चिघळण्याच्या शक्यतेमुळे भारताने चिंता व्यक्त केली आहे. तसेच संवाद आणि मुत्सद्देगिरीतून या संकटावर तोडगा काढावा, असे आवाहनही भारताने केले आहे

दोन्ही देशांमधील तणाव चिघळण्याची भीती व्यक्त केली जात असून, या हल्ल्यानंतर कच्च्या तेलाचे दर कडाडले आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीत सहा टक्क्यांनी वाढ झाली असून इराणकडून होर्मूज खाडी बंद केली जाऊ शकते, अशी शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळेही कच्च्या तेलाचे दर भडकण्याची शक्यता आहे.

Advertisement by Unique Computers

👇👇Click the Image below👇👇

Advertisement by Unique Computers

 

👆👆Click the Image below👆👆

या पार्श्वभूमीवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने इराण आणि इस्राईल दरम्यान वाढत्या तणावावर चिंता केली आहे. तसेच बदलत्या स्थितीवर भारत बारकाईने लक्ष ठेवून असल्याचेही म्हटले आहे. सोबतच, दोन्ही देशांना तणाव टाळण्याचे तसेच संवाद व मुत्सद्देगिरीतून या संकटावर मात काढावा असे आवाहनही केले आहे. भारताचे इराण व इस्राईलशी देखील मैत्रीचे संबंध आहे. या मैत्री संबंधांचा हवाला देताना भारताने सर्वप्रकारचे सहकार्य दोन्ही देशांना देऊ केले आहे.

दरम्यान, इराणवर झालेल्या हल्ल्यानंतर तेहरानमधील भारतीय दूतावासाने इराणमध्ये राहात असलेल्या भारतीय नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. भारतीयांनी तातडीचे कारण असल्याशिवाय घराबाहेर पडू नये व सुरक्षिततेबाबत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन दूतावासाने केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बोराडी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्मवीर सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राची शाखा आता बोराडीत सुरू

0
शिरपूर धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना सैन्य, पोलीस व इतर सुरक्षा दलांमध्ये करिअर घडविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने किसान विद्या...

“महाराष्ट्राचे राजकारण गलिच्छ करणारा नेमका कोण? सत्ता, स्वार्थ की मौन बाळगणारी जनता?”

0
 निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराराष्ट्र नेशनल न्युज महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची, विचारवंतांची आणि प्रगतिशील राजकारणाची भूमी म्हणून ओळखली जाते. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज,...

विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला गती ; बीड तालुक्यात ८० टक्के गणना पत्र वाटप...

0
 गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड) वैतागवाडी व सफेपुर येथे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचा दौरा ; वरिष्ठांचे नागरिकांना आवाहन भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष गहन पुनरीक्षण (...

दौंड चे आमदार ॲड. राहुलदादा कुल व सर्प जीवन संस्थेकडून सर्प जीवन संस्थेचे अध्यक्ष...

0
दौंड (प्रतिनिधी-मयुर साळवे, संघराज गायकवाड) महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत मानद वन्यजीव रक्षक (Honorary Wildlife Warden) म्हणून नियुक्ती झालेल्या सर्प जीवन संस्था, दौंडचे अध्यक्ष नागेश...

विधानभवन भेटीने सामाजिक कार्याला नवी दिशा; सौ. शाहीन हकीम यांचा जनसेवेचा निर्धार

0
(प्रतिनिधी जाबिर खान): महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनाला भेट देण्याची संधी अहेरी (जि. गडचिरोली) येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. शाहीन हकीम यांना लाभली. या भेटीला...

बोराडी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्मवीर सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राची शाखा आता बोराडीत सुरू

0
शिरपूर धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना सैन्य, पोलीस व इतर सुरक्षा दलांमध्ये करिअर घडविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने किसान विद्या...

“महाराष्ट्राचे राजकारण गलिच्छ करणारा नेमका कोण? सत्ता, स्वार्थ की मौन बाळगणारी जनता?”

0
 निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराराष्ट्र नेशनल न्युज महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची, विचारवंतांची आणि प्रगतिशील राजकारणाची भूमी म्हणून ओळखली जाते. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज,...

विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला गती ; बीड तालुक्यात ८० टक्के गणना पत्र वाटप...

0
 गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड) वैतागवाडी व सफेपुर येथे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचा दौरा ; वरिष्ठांचे नागरिकांना आवाहन भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष गहन पुनरीक्षण (...

दौंड चे आमदार ॲड. राहुलदादा कुल व सर्प जीवन संस्थेकडून सर्प जीवन संस्थेचे अध्यक्ष...

0
दौंड (प्रतिनिधी-मयुर साळवे, संघराज गायकवाड) महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत मानद वन्यजीव रक्षक (Honorary Wildlife Warden) म्हणून नियुक्ती झालेल्या सर्प जीवन संस्था, दौंडचे अध्यक्ष नागेश...

विधानभवन भेटीने सामाजिक कार्याला नवी दिशा; सौ. शाहीन हकीम यांचा जनसेवेचा निर्धार

0
(प्रतिनिधी जाबिर खान): महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनाला भेट देण्याची संधी अहेरी (जि. गडचिरोली) येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. शाहीन हकीम यांना लाभली. या भेटीला...
error: Content is protected !!