Homeताज्या बातम्यामुंबई कोस्टल रोडवर भीषण अपघात; बीएमडब्ल्यू कार दुभाजकाला धडकून दोन वेळा पलटी,...

मुंबई कोस्टल रोडवर भीषण अपघात; बीएमडब्ल्यू कार दुभाजकाला धडकून दोन वेळा पलटी, चालक जखमी

मुंबई : मुंबईच्या कोस्टल रोडवर १३ जून रोजी शुक्रवारी रात्री उशिरा एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगात असलेली बीएमडब्ल्यू कार नियंत्रण सुटल्यामुळे दुभाजकाला धडकली आणि दोन वेळा पलटी झाली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

 

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बीएमडब्ल्यू कारचे चालक विकास सोनवणे आहेत. ते कोल्हापूर येथील अन्न निरीक्षक असून अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतं की, गाडीने अचानक नियंत्रण गमावले आणि ती थेट दुभाजकावर आदळली. त्यानंतर कार दोन वेळा हवेत पलटी झाली. हा भयावह प्रकार पाहून अनेकांनी श्वास रोखून धरला. या अपघातामुळे काही काळ कोस्टल रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती. मात्र पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघातग्रस्त वाहन हटवल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

Advertisement by Unique Computers

👇👇Click the Image below👇👇

 

 

Advertisement by Unique Computers

 

 

 

👆👆Click the Image below 👆👆

या अपघातामुळे कोस्टल रोडवरील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांकडून या मार्गावर योग्य ती सुरक्षा उपाययोजना करण्याची जोरदार मागणी होत आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आवश्यक त्या सुधारणा तातडीने कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मौजा भूज येथे ‘मुजरा माझ्या लावणीचा’ कार्यक्रमाची रंगत; लोककलेचा जागर

0
भूजच्या मंडईत लावणी कार्यक्रमाला रसिकांची दाद; कॉम्रेड विनोद झोडगे यांच्या हस्ते उद्घाटन ब्रम्हपुरी / प्रतिनिधी रुपेश देशमुख: तालुक्यातील मौजा भूज (पद्मापूर) येथे मंडईनिमित्त नवतरुण कला...

“विलीनिकरणाचा आम्ही विषय बंद केला” शशिकांत शिंदेंचे स्पष्ट वक्तव्य

0
Times Of Maharashtra Desk : अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर...

मंत्रालयातील लाचप्रकरणानंतर खळबळ; मंत्री नरहरी झिरवळ संपर्काबाहेर?

0
Times Of Maharashtra Desk : राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मंत्रालयात लाच प्रकरण उघडकीस आल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अन्न...

मुलुंडच्या शास्त्री रोडवर भीषण अपघात, मेट्रोचा स्लॅब कोसळला, ऑटो अन् कारचा चेंदामेंदा, एकाचा...

0
Times of Maharashtra Desk : मुंबई मुलुंड(पश्चिम)परिसरातील लाल बहादूर शास्त्री  मार्गावर शनिवारी दुपारी मेट्रो बांधकामादरम्यान भीषण अपघात घडला. बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पिलरचा सिमेंटचा...

७ वर्षांनंतरही ताज्या जखमा, पुलवामाच्या शहीदांना देशाचा कृतज्ञ नमन-पुलवामाच्या ४० वीरांना राष्ट्राचा साश्रू सलाम

0
"विसरलो नाही, विसरणार नाही!" :पुलवामाच्या जखमेला ७ वर्षे पूर्ण, ४० वीरपुत्रांना देशाचा साश्रू नयनांनी सलाम! विशेष लेख : प्रतिनिधी चैताली वर्तक :  १४ फेब्रुवारी- जगभरात...

मौजा भूज येथे ‘मुजरा माझ्या लावणीचा’ कार्यक्रमाची रंगत; लोककलेचा जागर

0
भूजच्या मंडईत लावणी कार्यक्रमाला रसिकांची दाद; कॉम्रेड विनोद झोडगे यांच्या हस्ते उद्घाटन ब्रम्हपुरी / प्रतिनिधी रुपेश देशमुख: तालुक्यातील मौजा भूज (पद्मापूर) येथे मंडईनिमित्त नवतरुण कला...

“विलीनिकरणाचा आम्ही विषय बंद केला” शशिकांत शिंदेंचे स्पष्ट वक्तव्य

0
Times Of Maharashtra Desk : अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर...

मंत्रालयातील लाचप्रकरणानंतर खळबळ; मंत्री नरहरी झिरवळ संपर्काबाहेर?

0
Times Of Maharashtra Desk : राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मंत्रालयात लाच प्रकरण उघडकीस आल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अन्न...

मुलुंडच्या शास्त्री रोडवर भीषण अपघात, मेट्रोचा स्लॅब कोसळला, ऑटो अन् कारचा चेंदामेंदा, एकाचा...

0
Times of Maharashtra Desk : मुंबई मुलुंड(पश्चिम)परिसरातील लाल बहादूर शास्त्री  मार्गावर शनिवारी दुपारी मेट्रो बांधकामादरम्यान भीषण अपघात घडला. बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पिलरचा सिमेंटचा...

७ वर्षांनंतरही ताज्या जखमा, पुलवामाच्या शहीदांना देशाचा कृतज्ञ नमन-पुलवामाच्या ४० वीरांना राष्ट्राचा साश्रू सलाम

0
"विसरलो नाही, विसरणार नाही!" :पुलवामाच्या जखमेला ७ वर्षे पूर्ण, ४० वीरपुत्रांना देशाचा साश्रू नयनांनी सलाम! विशेष लेख : प्रतिनिधी चैताली वर्तक :  १४ फेब्रुवारी- जगभरात...
error: Content is protected !!