Homeताज्या बातम्यापुणे व मुंबईतील लॉकडाउन वाढणार याबाबत झाला निर्णय : अधिकारीही लागले कामाला...

पुणे व मुंबईतील लॉकडाउन वाढणार याबाबत झाला निर्णय : अधिकारीही लागले कामाला…

कोरोनाच्या रुग्णांची पुणे आणि मुंबईतील वाढती संख्या लक्षात घेता किमान या दोन शहरांसाठी लॉकडाउन वाढणार असल्याचे राज्य सरकारमधील वरिष्ठ सूत्रांकडून गुरुवारी रात्री स्पष्ट झाले. कंटेन्मेंट झोनमध्ये कडक निर्बंध करतानाच उर्वरित भागात आणखी शिथिलता कशी देईल, यावर सध्या विचारविनिमय सुरू असल्याची माहिती आहे.

बड्या नेत्यांमध्ये झाल्या चर्चा…

राज्यात आज सर्वाधिक म्हणजे २५९८ कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. तसेच एका दिवसांत मृत्यमुखी पडणाऱ्यांची संख्या आता ८५ पेक्षा जास्त झाली आहे. पुण्यातही ३१८ रुग्ण एका दिवसांत सापडले आहेत. त्यामुळे राज्य सरकाची चिंता वाढली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँँग्रेसचे अध्यक्ष खा शरद पवार तसेच प्रमुख मंत्री यांची गुरुवारी चर्चा झाली. त्यात या परिस्थितीवर विचारविनिमय करण्यात आला. लॉकडाउनबाबत केंद्र सरकारने काहीही निर्णय घेतला तरी, राज्यातील परिस्थिती लक्षात घेऊन आपण दिशा ठरविली पाहिजे, यावर बैठकीत एकमत झाले.

मुंबई- पुणे पॅक ठेवण्यात येणार अधिकारी लागले कामाला… 

या पार्श्वभूमीवर पुुणे आणि मुंबईत किमान 15 दिवसांपुरता कायम ठेवायचा. कंटेन्मेंट झोनच्या बाहेर शिथिलता वाढवायची, असे नियोजन प्रशासकीय अधिकाऱ्यांना करण्यास सांगण्यात आल्याचे समजते. राज्यात कोरोनाचा उद्रेक विशिष्ट शहरांत झाला आहे. त्यामुळे तेथे शिथिलता देऊन मुंबई- पुणे पॅक ठेवण्यात येणार आहे.

उद्योग व व्यावसायिक यांचा विचार…

कंटेन्मेंट झोन सध्या या दोन शहरांतच आहेत. त्यामुळे तेथे या बाबतच्या उपाययोजना आवश्यक आहे. त्याचबरोबर कंटन्मेंट झोनच्या बाहेर व्यवसाय – उद्योगांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. अनेक व्यावसायिक आता आर्थिक अडचणीत आले आहेत, त्यामुळे त्यांच्याबाबतही सकारात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे, असाही सूर या बैठकीत उमटल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

संपुर्ण महाराष्ट्रात पत्रकार नेमणे आहे :-

संपर्क – मुख्य संपादक मुज्जम्मील शेख – ७५०७७३७३१३

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद निमित्त बोकड वाहतुकीवरील कारवाई थांबवा – शाहरुख मुलाणी

0
मुंबई प्रतिनिधी :- बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बोकड वाहतूक करणाऱ्या गरीब शेतकरी व ग्राहकांवर पोलीस आणि आरटीओ प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईविरोधात महाराष्ट्र राज्य मुल्ला...

राज्यातील शिक्षकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ; शासनाकडून ABHA कार्ड बंधनकारक

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने राज्यातील १०० टक्के अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य...

ज्येष्ठ पत्रकार कबीर शेख यांचे निधन; पत्रकारिता क्षेत्रात शोककळा

0
तालुका( प्रतिनिधि जाबिर खान) : शहरातील वॉर्ड क्रमांक १४ येथील ज्येष्ठ पत्रकार तथा माजी पत्रकार श्री. कबीर शेख यांचे आज सायंकाळी ४ वाजता दुःखद...

वार्तांकनासाठी धावणाऱ्या पत्रकारांना इंधनाची गरज पत्रकारांसाठी राखीव कोट्यातून इंधन द्या; व्हाईस ऑफ मीडियाची तहसीलदारांकडे...

0
देऊळगावराजा (प्रतिनिधी साठी बबनराव नागरे) : तालुक्यात सध्या डिझेल व पेट्रोलची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह पत्रकारांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे....

ब्रह्मपुरी पोलिसांची मोठी कारवाई कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २० गोवंशाची सुटका

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : गांगलवाडी-एकारा मार्गावरून सुरू असलेल्या गोवंशाच्या अवैध तस्करीवर ब्रह्मपुरी पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा सापळा रचला. या कारवाईत दोन पिकअप...

बकरी ईद निमित्त बोकड वाहतुकीवरील कारवाई थांबवा – शाहरुख मुलाणी

0
मुंबई प्रतिनिधी :- बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बोकड वाहतूक करणाऱ्या गरीब शेतकरी व ग्राहकांवर पोलीस आणि आरटीओ प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईविरोधात महाराष्ट्र राज्य मुल्ला...

राज्यातील शिक्षकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ; शासनाकडून ABHA कार्ड बंधनकारक

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने राज्यातील १०० टक्के अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य...

ज्येष्ठ पत्रकार कबीर शेख यांचे निधन; पत्रकारिता क्षेत्रात शोककळा

0
तालुका( प्रतिनिधि जाबिर खान) : शहरातील वॉर्ड क्रमांक १४ येथील ज्येष्ठ पत्रकार तथा माजी पत्रकार श्री. कबीर शेख यांचे आज सायंकाळी ४ वाजता दुःखद...

वार्तांकनासाठी धावणाऱ्या पत्रकारांना इंधनाची गरज पत्रकारांसाठी राखीव कोट्यातून इंधन द्या; व्हाईस ऑफ मीडियाची तहसीलदारांकडे...

0
देऊळगावराजा (प्रतिनिधी साठी बबनराव नागरे) : तालुक्यात सध्या डिझेल व पेट्रोलची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह पत्रकारांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे....

ब्रह्मपुरी पोलिसांची मोठी कारवाई कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २० गोवंशाची सुटका

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : गांगलवाडी-एकारा मार्गावरून सुरू असलेल्या गोवंशाच्या अवैध तस्करीवर ब्रह्मपुरी पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा सापळा रचला. या कारवाईत दोन पिकअप...
error: Content is protected !!