Homeताज्या बातम्याPhaltan woman doctor suicide case: महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी राजकीय आरोप प्रत्यारोप...

Phaltan woman doctor suicide case: महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू राहुल गांधी ते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया…

Times of Maharastra Desk , Phaltan Woman Doctor Suicide case : सतारा जिल्ह्यातील फलटण मधील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेला नुकतेच दोन दिवस झाले असून या घटनेने आता राजकीय वळण घेतले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते राहुल गांधींसह अनेक राजकीय नेते मंडलिनी प्रतिक्रिया व्यक्त करत आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरवात केली आहे. फलटण मधील महिला डॉकटर आत्महत्या प्रकरण सांस्कृतिक समाजाच्या विवेकला हादरवून टाकणारं आहे. इतरांच्या वेदना कमी करण्याची आकांक्षा बाळगणारी संपदा मुंडे स्वतःवर होणाऱ्या आत्याचाराला कंटाळून भ्रष्ट आणि गुन्हेगारी व्यवस्थेची बळी पडली अशी संतापजनक प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी व्यक्त करत व्यवस्थेवर टीका केली आहे.

आत्महतेपूर्वी संपदा मुंडे हिने तिच्या हातावर लिहिलेल्या चिठ्ठीत अहवाल चुकीचा देण्यासाठी पोलिस निरीक्षक आणि खाजदारांच्या दोन सचिवांनी दबाव टाकला असा आरोप आहे. यावर भाष्य करताना विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानावे यांनी मढयाचे माजी खासदार रंजीत निंबाळकर यांचे भाऊ अभिजीत निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार सचिन पाटील यांच्या वर टीका करत एक्स आपवर पोस्ट केली आहे.https://x.com/iambadasdanve/status/1982306041703563311?t=HedG8ZCXkqaskhMyvpKabw&s=08 या पोस्ट वर मृत तरुणीने पत्रात सताऱ्यातील खासदार असा उल्लेख केला आहे . आणि या प्रकरणाशी निंबाळकरांचा संबंध आहे अशी त्यांनी टीका केली आहे. या आरोपवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसानी सताऱ्यातील एका कार्यक्रमात भाष्य करत म्हणाले “अलीकडच्या काळात प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवण्याचा प्रयत्न होत आहे. कारण नसताना निंबाळकर आणि सचिन पाटील यांचे नाव या प्रकरणात घुसवण्यात येत आहे. या महाराष्ट्राला देवा भाऊ माहीत आहे, मला थोडी जारी शंका असती तरी मी हा कार्यक्रम रद्द केला असता .

याच टीकेवर रंजीत निंबाळकरानी देखील भाष्य करत उत्तर दिले की ” मला सुद्धा दोन मुली आहेत . आशा घाणेरड्या प्रकरणाशी जेव्हा नाव जोडले जाते तेव्हा वेदना होतात. हा आरोप फक्त मुख्यमंत्री साहेब या कऱ्यक्रमाल येऊ नये म्हणून केला गेला होता .

राजकीय पटलावर असे आरोप प्रत्यारोप होत असतानाच कॉँग्रेसच्या खासदार प्रणीत शिंदे यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन करत तुमच्या मुलीला न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिले आहे . परंतु राजकीय प्रतिक्रियेनंतर या प्रकरणाला राजकीय वळण आले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिल्हा पोलीस दलात ‘नो हेल्मेट, नो एन्ट्री’ नियम लागू; एसपी श्रीकांत धिवरे यांचा सुरक्षा...

0
विनोद पवार | जळगाव प्रतिनिधी जळगाव : रस्ते अपघातांमध्ये दुचाकीस्वारांच्या वाढत्या मृत्यूच्या घटना लक्षात घेऊन जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलीस दलात...

विंचूर जवळ भीषण अपघात; छोटा हत्ती चालकाचा जागीच मृत्यू, कांदा मालक शेतकरी गंभीर जखमी

0
एकेरी वाहतुकीमुळे विंचूर परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले; नागरिकांकडून तातडीने उपाययोजनांची मागणी निफाड तालुक्यातील विंचूर जवळ आज गुरुवार, दि.३० दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण...

संततधारेमुळे देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकरी सुखावला.

0
 देऊळगाव राजा तालुका (प्रतिनिधी बबनराव नागरे) देऊळगाव राजा तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते.दमदार पाऊस न पडल्याने पावसाची चातकाप्रमाणे शेतकरी वाट बघत...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे – साहित्य , शाहिरी आणि सामाजिक समतेचा अखंड लढा

0
विष्णु गायकवाड गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक , साहित्यिक आणि सामाजिक इतिहासात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे . समाजातील उपेक्षित ,...

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक – भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रणेते आणि राष्ट्रचेतनेचे जागृत शिल्पकार

0
विष्णु गायकवाड गेवराई तालुका प्रतिनीधी: " स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच . " या एका घोषणेने लाखो भारतीयांच्या मनामध्ये...

जिल्हा पोलीस दलात ‘नो हेल्मेट, नो एन्ट्री’ नियम लागू; एसपी श्रीकांत धिवरे यांचा सुरक्षा...

0
विनोद पवार | जळगाव प्रतिनिधी जळगाव : रस्ते अपघातांमध्ये दुचाकीस्वारांच्या वाढत्या मृत्यूच्या घटना लक्षात घेऊन जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलीस दलात...

विंचूर जवळ भीषण अपघात; छोटा हत्ती चालकाचा जागीच मृत्यू, कांदा मालक शेतकरी गंभीर जखमी

0
एकेरी वाहतुकीमुळे विंचूर परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले; नागरिकांकडून तातडीने उपाययोजनांची मागणी निफाड तालुक्यातील विंचूर जवळ आज गुरुवार, दि.३० दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण...

संततधारेमुळे देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकरी सुखावला.

0
 देऊळगाव राजा तालुका (प्रतिनिधी बबनराव नागरे) देऊळगाव राजा तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते.दमदार पाऊस न पडल्याने पावसाची चातकाप्रमाणे शेतकरी वाट बघत...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे – साहित्य , शाहिरी आणि सामाजिक समतेचा अखंड लढा

0
विष्णु गायकवाड गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक , साहित्यिक आणि सामाजिक इतिहासात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे . समाजातील उपेक्षित ,...

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक – भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रणेते आणि राष्ट्रचेतनेचे जागृत शिल्पकार

0
विष्णु गायकवाड गेवराई तालुका प्रतिनीधी: " स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच . " या एका घोषणेने लाखो भारतीयांच्या मनामध्ये...
error: Content is protected !!