Homeआरोग्यकिडनी निरोगी तर आयुष्य निरोगी ! डॉ शशिकांत मुळे

किडनी निरोगी तर आयुष्य निरोगी ! डॉ शशिकांत मुळे

गेवराई(प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : मानवी शरीरातील मूत्रपिंड (किडनी) हे आकाराने लहान असले तरी
शरीरातील घातक द्रव्ये गाळून टाकणे, रक्तदाब नियंत्रित ठेवण्याचे काम किडनी करते. त्यामुळे शरीरातील किडनी निरोगी असेल तर आयुष्य निरोगी जगता येते. त्यामुळे चुकीच्या सवयी, व्यसने सोडून किडनीचे आरोग्य जपण्याचा सल्ला किडनीरोगतज्ज्ञ देतात. दरवर्षी १२ मार्च रोजी ‘जागतिक किडनी दिन’ साजरा केला जातो. २०२६ साठी ‘किडनी हेल्थ फॉर ऑल केअरिंग फॉर पीपल, प्रोटेक्टिंग द प्लॅनेट’ ही संकल्पना जाहीर करण्यात आली आहे.

किडनी आजारांचे धोके

मूत्रपिंडांचे आजार अनेकदा सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही ठळक लक्षणे दाखवत नाहीत. त्यामुळे त्यांना ‘सायलेंट किलर’ असेही म्हटले जाते. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, स्थूलता तसेच कुटुंबात किडनी आजारांचा इतिहास असलेल्या व्यक्तींना किडनी आजाराचा धोका अधिक असतो.
चुकीची जीवनशैली यामुळे किडनी आजार वाढत आहे. त्यामुळे नियमित तपासणी, दररोज पुरेसे पाणी पिणे, संतुलित आहार घेणे, व्यायाम आणि कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय न घेणे, यामुळे किडनीचे आरोग्य टिकवता येते असे विचार जागतिक किडनी दिनाचे औचित्य साधून –डॉ. शशिकांत मुळे जनरल फिजिशन गढी तालुका गेवराई जिल्हा बीड यांनी  मांडले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

झिंगानूर–सिरोंचा मुख्य रस्ता बुधवारपासून बंद; नैगुंडा नाल्यावरील रापटा पुरात वाहून गेला

0
प्रतिनिधी : (जाबिर खान) सिरोंचा झिंगानूर–सिरोंचा मुख्य मार्गावरील नैगुंडा नाल्यावरील रापटा सलग चार ते पाच दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णपणे उध्वस्त झाल्याने बुधवारपासून या...

जिल्हा पोलीस दलात ‘नो हेल्मेट, नो एन्ट्री’ नियम लागू; एसपी श्रीकांत धिवरे यांचा सुरक्षा...

0
विनोद पवार | जळगाव प्रतिनिधी जळगाव : रस्ते अपघातांमध्ये दुचाकीस्वारांच्या वाढत्या मृत्यूच्या घटना लक्षात घेऊन जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलीस दलात...

विंचूर जवळ भीषण अपघात; छोटा हत्ती चालकाचा जागीच मृत्यू, कांदा मालक शेतकरी गंभीर जखमी

0
एकेरी वाहतुकीमुळे विंचूर परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले; नागरिकांकडून तातडीने उपाययोजनांची मागणी निफाड तालुक्यातील विंचूर जवळ आज गुरुवार, दि.३० दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण...

संततधारेमुळे देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकरी सुखावला.

0
 देऊळगाव राजा तालुका (प्रतिनिधी बबनराव नागरे) देऊळगाव राजा तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते.दमदार पाऊस न पडल्याने पावसाची चातकाप्रमाणे शेतकरी वाट बघत...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे – साहित्य , शाहिरी आणि सामाजिक समतेचा अखंड लढा

0
विष्णु गायकवाड गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक , साहित्यिक आणि सामाजिक इतिहासात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे . समाजातील उपेक्षित ,...

झिंगानूर–सिरोंचा मुख्य रस्ता बुधवारपासून बंद; नैगुंडा नाल्यावरील रापटा पुरात वाहून गेला

0
प्रतिनिधी : (जाबिर खान) सिरोंचा झिंगानूर–सिरोंचा मुख्य मार्गावरील नैगुंडा नाल्यावरील रापटा सलग चार ते पाच दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णपणे उध्वस्त झाल्याने बुधवारपासून या...

जिल्हा पोलीस दलात ‘नो हेल्मेट, नो एन्ट्री’ नियम लागू; एसपी श्रीकांत धिवरे यांचा सुरक्षा...

0
विनोद पवार | जळगाव प्रतिनिधी जळगाव : रस्ते अपघातांमध्ये दुचाकीस्वारांच्या वाढत्या मृत्यूच्या घटना लक्षात घेऊन जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलीस दलात...

विंचूर जवळ भीषण अपघात; छोटा हत्ती चालकाचा जागीच मृत्यू, कांदा मालक शेतकरी गंभीर जखमी

0
एकेरी वाहतुकीमुळे विंचूर परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले; नागरिकांकडून तातडीने उपाययोजनांची मागणी निफाड तालुक्यातील विंचूर जवळ आज गुरुवार, दि.३० दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण...

संततधारेमुळे देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकरी सुखावला.

0
 देऊळगाव राजा तालुका (प्रतिनिधी बबनराव नागरे) देऊळगाव राजा तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते.दमदार पाऊस न पडल्याने पावसाची चातकाप्रमाणे शेतकरी वाट बघत...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे – साहित्य , शाहिरी आणि सामाजिक समतेचा अखंड लढा

0
विष्णु गायकवाड गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक , साहित्यिक आणि सामाजिक इतिहासात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे . समाजातील उपेक्षित ,...
error: Content is protected !!