Homeमहाराष्ट्रपूल की मृत्यूचा सापळा उड्डाणपुलाच्या कामामुळे दोन दिवसांत दुसरी दुर्घटना; ट्रक उलटून...

पूल की मृत्यूचा सापळा उड्डाणपुलाच्या कामामुळे दोन दिवसांत दुसरी दुर्घटना; ट्रक उलटून मोठा अपघात

ब्रह्मपुरी  (प्रतिनिधी  रुपेश देशमुख) : ब्रह्मपुरी- नागभीड ३५३, डी, मुख्य मार्गावर सुरू असलेल्या के,सी, सी, कंपनीच्या उड्डाणपुलाच्या आणि बेजबाबदार कामामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे.

आज सकाळी ट्रकचे नियंत्रण सुटल्याने तो फुलाच्या अर्धवट कामाजवळ पलटी झाला
रस्ता अरुंद होता आणि बाजूला खोल खड्डा चर खणलेला होता त्यामुळे ट्रकचे नियंत्रण सुटले आणि थेट कच्चा रस्त्याखाली पलटी झाला
विशेष म्हणजे, याच ठिकाणी गेल्या दोन दिवसांतील ही दुसरी मोठी घटना असून, के,सी,सी, ठेकेदार कंपनीच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उड्डाणपुलाच्या कामामुळे मूळ रस्ता अत्यंत अरुंद करण्यात आला आहे. आज ब्रह्मपुरी वरून नागपूर मार्ग जाणाऱ्या अवजड ट्रकचा एम, एच, ४० येके. ००४८ रस्त्याच्या कडेला पुलाच्या कामासाठी खणलेल्या चरीमुळे आणि कच्च्या मातीच्या भरावामुळे ट्रकचे टायर घसरले आणि ट्रक थेट डाव्या बाजूला पलटी झाला. सुदैवाने, चालकाने प्रसंगावधान राखल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.

दोन दिवसांतील दुसरी घटना;
प्रशासनाचे दुर्लक्ष दोन दिवसांपूर्वीच याच ठिकाणी एसटी बस एम,एच १४ एम,एच २३५३ गडचिरोली वरून ब्रह्मपुरी नागपूर जात होती. जवळपास ४० ते ४५ प्रवासी होते. माहेर फाट्याजवळ अचानक एक दुचाकीस्वार मागच्या बाजूने वेगाने बससमोर आला त्याला वाचवण्यासाठी बस चालकाने तातडीने ब्रेक लावत गाडी डाव्या बाजूला वळवली मात्र तिथे रस्ता अरुंद होता आणि बाजूला खोल खड्डा चर खणलेला होता त्यामुळे बसचा नियंत्रण सुटले आणि ती थेट रस्त्याखाली उतरली.
अपघाताची घटना घडली होती. वारंवार अपघात होऊनही के, सी, सी, ठेकेदार कंपनीने सुरक्षेच्या दृष्टीने साधे बॅरिकेड्स किंवा रेडियम इंडिकेटर्स देखील लावलेले नाहीत. पुलाच्या कामासाठी टाकलेले साहित्य रस्त्यावरच पडून असल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. रात्रीच्या वेळी तर हा परिसर अंधारात असल्याने वाहनचालकांसाठी हा रस्ता ‘मृत्यूचा सापळा’ ठरत आहे.

ठेकेदार कंपनीच्या ‘त्या’ कामावर संताप.
प्रवासाच्या आणि स्थानिक नागरिकांच्या मते, पुलाचे काम करणाऱ्या कंपनीने सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर बसवले आहेत. “दोन दिवसांत दोन मोठे अपघात होऊनही कंपनीचे अधिकारी ढिम्म आहेत. पुलाच्या कामामुळे रस्ता खराब झाला असून पादचाऱ्यांसाठीही जागा उरलेली नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवासी आणि स्थानिक रहिवासी यांनी दिली.

वाहतूक कोंडीने नागरिक आणि प्रवासी हैराण
ट्रक पलटी झाल्यामुळे या मार्गावर बऱ्याच वेळ वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, जोपर्यंत पुलाचे काम पूर्ण होत नाही किंवा पक्का पर्यायी रस्त्याची दुरुस्ती केली जात नाही, तोपर्यंत हे अपघात थांबणार नाहीत, अशी भीती नागरिक आणि प्रवासी व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार; २० जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0
जळगाव:(प्रतिनिधी : विनोद पवार) महिलांच्या विविध समस्या, तक्रारी व अडचणींचे प्रभावी आणि तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, २० जुलै २०२६ रोजी...

शिरपूर येथे आमदार काशिराम पावरा यांच्या उपस्थितीत ‘SIR’ बाबत महत्त्वाची आढावा बैठक संपन्न

0
​शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे)  येथील आमदार कार्यालयात 'SIR' (Special Intensive Revision) मोहिमेबाबत एक महत्त्वाची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला आमदार श्री. काशिराम पावरा...

चंद्रपूर महानगरपालिकेला लाभले ‘पळवाटा काढणारे’ आयुक्त? जनतेच्या प्रश्नांवर मौन, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर वाढते प्रश्नचिन्ह.

0
चंद्रपूर:(प्रतिनिधी निलेश ठाकरे)  चंद्रपूर महानगरपालिका सध्या विकासकामांपेक्षा राजकीय वाद, आरोप-प्रत्यारोप आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीमुळे अधिक चर्चेत आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटातील नगरसेवकांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे...

बीपीसीएल पाइपलाईन्स विभागाचा नांदूरमध्यमेश्वर येथे स्वच्छता अभियान

0
 निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव)  दि. १४ जुलै २०२६ : केंद्रीय पेट्रोलियम मार्गदर्शनाखाली देशभर १ ते १५ जुलै दरम्यान साजरा होत असलेल्या "स्वच्छता पंधरवाडा – २०२६"...

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सिन्नरच्या प्रिषा घोलपचा प्रथम क्रमांक

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अंडर-११ खुली व मुलींची फिडे रेटेड बुद्धिबळ निवड स्पर्धा-२०२६ मध्ये सिन्नर येथील सिक्रेट हार्ट...

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार; २० जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0
जळगाव:(प्रतिनिधी : विनोद पवार) महिलांच्या विविध समस्या, तक्रारी व अडचणींचे प्रभावी आणि तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, २० जुलै २०२६ रोजी...

शिरपूर येथे आमदार काशिराम पावरा यांच्या उपस्थितीत ‘SIR’ बाबत महत्त्वाची आढावा बैठक संपन्न

0
​शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे)  येथील आमदार कार्यालयात 'SIR' (Special Intensive Revision) मोहिमेबाबत एक महत्त्वाची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला आमदार श्री. काशिराम पावरा...

चंद्रपूर महानगरपालिकेला लाभले ‘पळवाटा काढणारे’ आयुक्त? जनतेच्या प्रश्नांवर मौन, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर वाढते प्रश्नचिन्ह.

0
चंद्रपूर:(प्रतिनिधी निलेश ठाकरे)  चंद्रपूर महानगरपालिका सध्या विकासकामांपेक्षा राजकीय वाद, आरोप-प्रत्यारोप आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीमुळे अधिक चर्चेत आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटातील नगरसेवकांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे...

बीपीसीएल पाइपलाईन्स विभागाचा नांदूरमध्यमेश्वर येथे स्वच्छता अभियान

0
 निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव)  दि. १४ जुलै २०२६ : केंद्रीय पेट्रोलियम मार्गदर्शनाखाली देशभर १ ते १५ जुलै दरम्यान साजरा होत असलेल्या "स्वच्छता पंधरवाडा – २०२६"...

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सिन्नरच्या प्रिषा घोलपचा प्रथम क्रमांक

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अंडर-११ खुली व मुलींची फिडे रेटेड बुद्धिबळ निवड स्पर्धा-२०२६ मध्ये सिन्नर येथील सिक्रेट हार्ट...
error: Content is protected !!