Homeताज्या बातम्यादौंड: पहिल्याच पावसाने समता नगर जलमय, नगरपालिका प्रशासनाची सुस्ती कायम...

दौंड: पहिल्याच पावसाने समता नगर जलमय, नगरपालिका प्रशासनाची सुस्ती कायम…

दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयूर साळवे)

 

दौंड शहरातील समता नगर परिसरात पहिल्याच पावसाने रस्त्यांचा जलमय हाल झाला आहे. रस्त्यांवर पाणी की पाण्यात रस्ते, असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. खराब ड्रेनेज व्यवस्था आणि गटारींची साफसफाई न झाल्याने पाणी साचून रस्ते खड्डेमय झाले आहेत. यामुळे पादचारी, वाहनचालक, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिकांनी दौंड नगरपालिकेकडे वारंवार तक्रारी नोंदवल्या, पण प्रशासनाच्या सुस्त कारभारामुळे कोणतीही कारवाई झालेली नाही.

“पहिल्या पावसातच रस्त्यांची ही अवस्था, पुढे काय होणार?” अशी संतप्त प्रतिक्रिया येथील रहिवासी यांनी व्यक्त केली. “गटारी साफ नसल्याने पाणी साचते, डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे,” अशी खंत येथील नागरिकांनी यांनी मांडली. “नगरपालिका कर वसूल करते, पण मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करते. रस्त्यांची दुरुस्ती आणि गटारींची साफसफाई तातडीने हवी.” नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर संताप व्यक्त करत आहे.

पावसाळा तोंडावर असताना प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे, अन्यथा परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती आहे. नागरिकांचा संताप वाढत असून, प्रशासन काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

👇👇👇Advertisement👇👇👇
👆👆👆Advertisement👆👆👆
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चंद्रपूरला नवे नेतृत्व: आयुष नोेपानी यांची जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती

0
चंद्रपूर ( निलेश ठाकरे - महाराष्ट्र हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र) :  जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्था व्यवस्थेला नवे बळ मिळणार असून आयुष नोेपानी यांची जिल्हा...

जिल्ह्यात आजपासून जनगणना सुरू; चुकीची माहिती दिल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  जळगाव जिल्ह्यात आजपासून जनगणना प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली असून, या महत्त्वाच्या उपक्रमासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. जिल्हाभरात सुमारे ७...

डॉ. दीपक फाटक यांच्या कर्तृत्वाने रुग्ण मृत्यूच्या दाढेतून सुखरूप.

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील अंबू नाईक तांड्या (खांडवी) येथील आदिवासी पारधी समाजातील रहिवासी श्री. भद्री भोसले (वय ४०) यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे...

गढी ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिन उत्साहात; ध्वजारोहणासह मान्यवरांची उपस्थिती

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील गढी ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात माजी सरपंच तथा ज्येष्ठ समाजसेवक डॉ....

सुशीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोषात; सामाजिक ऐक्याचा संदेश

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील सुशी गावात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात...

चंद्रपूरला नवे नेतृत्व: आयुष नोेपानी यांची जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती

0
चंद्रपूर ( निलेश ठाकरे - महाराष्ट्र हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र) :  जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्था व्यवस्थेला नवे बळ मिळणार असून आयुष नोेपानी यांची जिल्हा...

जिल्ह्यात आजपासून जनगणना सुरू; चुकीची माहिती दिल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  जळगाव जिल्ह्यात आजपासून जनगणना प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली असून, या महत्त्वाच्या उपक्रमासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. जिल्हाभरात सुमारे ७...

डॉ. दीपक फाटक यांच्या कर्तृत्वाने रुग्ण मृत्यूच्या दाढेतून सुखरूप.

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील अंबू नाईक तांड्या (खांडवी) येथील आदिवासी पारधी समाजातील रहिवासी श्री. भद्री भोसले (वय ४०) यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे...

गढी ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिन उत्साहात; ध्वजारोहणासह मान्यवरांची उपस्थिती

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील गढी ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात माजी सरपंच तथा ज्येष्ठ समाजसेवक डॉ....

सुशीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोषात; सामाजिक ऐक्याचा संदेश

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील सुशी गावात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात...
error: Content is protected !!