Homeताज्या बातम्याबापट यांचे कार्यालय‌ कुणी फोडले होते? सुनिल केदारांचा मुरलीधर मोहोळ यांना प्रश्ण...

बापट यांचे कार्यालय‌ कुणी फोडले होते? सुनिल केदारांचा मुरलीधर मोहोळ यांना प्रश्ण…

बापट यांचे कार्यालय‌ कुणी फोडले होते? सुनिल केदारांचा मुरलीधर मोहोळ यांना प्रश्ण…

 

पुणे : पुण्याचे दिवंगत खासदार गिरीष बापट यांचे कार्यालय आणि भाजपचे पक्ष कार्यालय जून २००७ मध्ये कुणी फोडले होते ? असा सवाल उपस्थित करत माजी क्रीडा मंत्री सुनिल केदार यांनी भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका केली. पुण्याचा खासदार हा बापट‌ यांचा वारसदार म्हणून दिल्लीत जाणार आहे. त्यामुळे तो सुसंस्कृत व पुणेकरांचे हित‌ जपणारा हवा, असेही केदार म्हणाले. पुण्याच्या विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांनी काल झालेल्या पावसात पुण्यातील रस्ते जलमय का झाले, याचे उत्तर द्यावे, असे आव्हानही केदार यांनी दिले.

पुणे लोकसभा मतदार संघाचे काँग्रेस महाविकास आघाडी व इंडिया फ्रंटचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत‌ केदार बोलत होते. यावेळी माजी आमदार उल्हास पवार उपस्थित होते.केदार म्हणाले, ”पुण्यात काल जो पाऊस झाला. तेव्हा शहरातील रस्ते जलमय झालेले पाहिले. त्यावेळी वेगवेगळ्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पाहणारे आणि पुण्याच्या विकासाच्या गप्पा मारणारे आठवले. त्यांनी केलेला विकास कुठे शोधू असा प्रश्न पडला. पुण्याच्या नदीची वाट लावली आहे. जून २००७ साली बापट व भाजप पक्षाचे कार्यालय कुणी फोडले ? बापट यांनी काय चुक केली होती? त्यावेळी कोणाचे फोटो खाली पडले होते? त्यामुळे पुण्यातील महायुतीच्या उमेदवाराला भाजपच्या‌ नावावर मते मागण्याचा अधिकार आहे का? याचा विचार होणे गरजेचे आहे. बापट शहरातील सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेवून जात होते. पुणे शहर अभ्यासू व विचारवंतांचे आहे. या शहराला टिळक फुलेंचा वारसा आहे. त्यामुळे पुणेकरांनी निवडलेला खासदार कोण आहे ? हे दिल्लीत पाहिले जाणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिल्ली उच्च न्यायालयाचा राघव चड्ढा यांना अंशतः दिलासा; बदनामीकारक पाच पोस्ट हटविण्याचे आदेश

0
नवी दिल्ली: सोशल मीडियावरील कथित बदनामीकारक पोस्टप्रकरणी भाजपचे राज्यसभा खासदार Raghav Chadha यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून अंशतः दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने प्रथमदर्शनी बदनामीकारक वाटणाऱ्या...

बनावट आणि अप्रमाणित वजन काटे तयार करणारी टोळी गजाआड; २०० काटे जप्त.

0
 ब्रह्मपुरी: (प्रतिनिधी) रुपेश देशमुख ग्राहकांची आणि शासनाची फसवणूक करून ब्रह्मपुरी शहरात बेकायदेशीररित्या नॉन-स्टँडर्ड, फॅब्रिकेटेड आणि मंजूर मॉडेल नसलेले वजन काटे तयार करून विकणाऱ्या रॅकेटचा वैधमापनशास्त्र...

कोळगावात विजेचा धक्का लागून राजस्थानी मजुराचा दुर्दैवी मृत्यू

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड गेवराई तालुक्यातील कोळगाव येथे फरशी धुण्याचे काम सुरू असताना विजेचा जबर धक्का लागून राजस्थानमधील एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. हि...

खाकीची तत्परता! चोरीला गेलेली कष्टाची पुंजी ब्रह्मपुरी पोलिसांनी शेतकऱ्याला मिळवून दिली परत.

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख): बँकेच्या परिसरात पाळत ठेवून नागरिकांना लुटणाऱ्या मध्य प्रदेशातील एका आंतरराज्यीय टोळीचा ब्रह्मपुरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. राजगड जिल्ह्यातील कुख्यात 'कडीया...

आत्मा अंतर्गत क्षेत्रीय किसान गोष्टी व फार्मर कप स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ

0
सिन्नर(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), सिन्नर यांच्या वतीने आयोजित क्षेत्रीय किसान गोष्टी कार्यक्रम व फार्मर कप स्पर्धेचा शुभारंभ सोमवारी (दि. २९)...

दिल्ली उच्च न्यायालयाचा राघव चड्ढा यांना अंशतः दिलासा; बदनामीकारक पाच पोस्ट हटविण्याचे आदेश

0
नवी दिल्ली: सोशल मीडियावरील कथित बदनामीकारक पोस्टप्रकरणी भाजपचे राज्यसभा खासदार Raghav Chadha यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून अंशतः दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने प्रथमदर्शनी बदनामीकारक वाटणाऱ्या...

बनावट आणि अप्रमाणित वजन काटे तयार करणारी टोळी गजाआड; २०० काटे जप्त.

0
 ब्रह्मपुरी: (प्रतिनिधी) रुपेश देशमुख ग्राहकांची आणि शासनाची फसवणूक करून ब्रह्मपुरी शहरात बेकायदेशीररित्या नॉन-स्टँडर्ड, फॅब्रिकेटेड आणि मंजूर मॉडेल नसलेले वजन काटे तयार करून विकणाऱ्या रॅकेटचा वैधमापनशास्त्र...

कोळगावात विजेचा धक्का लागून राजस्थानी मजुराचा दुर्दैवी मृत्यू

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड गेवराई तालुक्यातील कोळगाव येथे फरशी धुण्याचे काम सुरू असताना विजेचा जबर धक्का लागून राजस्थानमधील एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. हि...

खाकीची तत्परता! चोरीला गेलेली कष्टाची पुंजी ब्रह्मपुरी पोलिसांनी शेतकऱ्याला मिळवून दिली परत.

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख): बँकेच्या परिसरात पाळत ठेवून नागरिकांना लुटणाऱ्या मध्य प्रदेशातील एका आंतरराज्यीय टोळीचा ब्रह्मपुरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. राजगड जिल्ह्यातील कुख्यात 'कडीया...

आत्मा अंतर्गत क्षेत्रीय किसान गोष्टी व फार्मर कप स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ

0
सिन्नर(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), सिन्नर यांच्या वतीने आयोजित क्षेत्रीय किसान गोष्टी कार्यक्रम व फार्मर कप स्पर्धेचा शुभारंभ सोमवारी (दि. २९)...
error: Content is protected !!