Homeताज्या बातम्याफुरसुंगी नगर परिषदेच्या विरोधात नागरिकांचा जोरदार निषेध मोर्चा...

फुरसुंगी नगर परिषदेच्या विरोधात नागरिकांचा जोरदार निषेध मोर्चा…

फुरसुंगी, पुणे: फुरसुंगी नगर परिषदेच्या ढिसाळ कारभाराविरोधात स्थानिक नागरिकांनी शनिवारी तीव्र स्वरूपाचा निषेध मोर्चा काढला. नगर परिषद स्थापनेला एक वर्षही पूर्ण झाले नसताना नागरिकांमध्ये असंतोषाचा स्फोट झाला असून, मूलभूत गरजांपासून दूर ठेवले जात असल्याने संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले.

 

संकेत विहार व परिसरातील नागरिकांनी पुन्हा एकदा आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवत नगर परिषद कार्यालयावर मोर्चा नेला. मार्च महिन्यात याच प्रश्नांवर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी प्रशासनाकडून नगर परिषदेचे प्रशासक सचिन पवार यांना नागरिकांशी भेट घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, त्यानंतर तब्बल तीन महिने उलटून गेले तरीही कोणतीही सकारात्मक पावले उचलली गेली नाहीत.

Advertisement by Unique Computers

👇👇Click the Image below👇👇

 

Advertisement by Unique Computers

👆👆Click the Image below👆👆

प्रश्नांची वाढती मालिका

फुरसुंगीतील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, खड्डेमुक्त रस्ते, स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा, यासारख्या मूलभूत सुविधा आजही नागरिकांना मिळालेल्या नाहीत. “नगर परिषद ही जनतेसाठी काम करणारी संस्था आहे की केवळ नावापुरती यंत्रणा?” असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.

प्रशासकांची अनुपस्थिती – निषेधाची ठिणगी

नागरिकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन नगर परिषदेच्या प्रशासकांना दिले होते. मात्र, त्यांनी जाणीवपूर्वक कार्यालयात येण्याचे टाळल्याचा आरोप करत, निषेध मोर्चा काढण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता, असे संतोष हरपळे यांनी स्पष्ट केले.

या आंदोलनामुळे फुरसुंगी नगर परिषदेच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाने लवकरात लवकर नागरिकांच्या प्रश्नांकडे लक्ष देऊन ठोस उपाययोजना न केल्यास, पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंडमध्ये बोरावके नगर ते देव पाम रस्ता महिनोन्‌महिने अर्धवट, नागरिकांची तीव्र नाराजी

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड राहुल आढाव) दौंड शहरातील बोरावके नगर ते देव पामपर्यंतचा रस्ता विकासाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र शासन व दौंड नगरपरिषद अंतर्गत मंजूर...

बोगस लॅबोरेटरींना शासनाचे संरक्षण? जनतेचे आरोग्य धोक्यात; सुरक्षित आरोग्य जनतेची मागणी

0
Times Of Maharashtra Desk:राज्यात सुमारे ८००० हून अधिक पॅथॉलॉजी लॅबोरेटरी पॅथॉलॉजिस्टशिवाय सुरू असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्टचे अध्यक्ष डॉ....

गांधी चौकात रात्री १२.३० ला काँक्रीट मिक्सरचा गडगडाट – नगरपालिकेची मंजुरी आहे का?

0
मध्यरात्रीची घाई कशासाठी? दौंडमध्ये रस्त्याचे काम संशयाच्या भोवऱ्यात संघराज गायकवाड, राहुल आढाव (दौंड प्रतिनिधी) : शहरातील गांधी चौक परिसरात जोगळेकर हॉटेलच्या मागील भागात काल रात्री...

निसर्ग मित्र समितीकडून ‘ईको फ्रेंडली होळी’ अभियानासाठी निवेदन

0
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मागणी जळगाव, प्रतिनिधी (विनोद पवार) : होळी सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करण्यात यावा, यासाठी ‘ईको फ्रेंडली होळी’ अभियान राज्यभर राबविण्याची...

कुंड खुर्द येथे सामाजिक सभागृह उभारण्याची मागणी

0
ग्रामस्थ व ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवा ट्रस्ट’चे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन कुंड खुर्द (ता. मलकापूर), प्रतिनिधि : ग्राम कुंड खुर्द येथे सामाजिक सभागृह उभारण्यात यावे, अशी...

दौंडमध्ये बोरावके नगर ते देव पाम रस्ता महिनोन्‌महिने अर्धवट, नागरिकांची तीव्र नाराजी

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड राहुल आढाव) दौंड शहरातील बोरावके नगर ते देव पामपर्यंतचा रस्ता विकासाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र शासन व दौंड नगरपरिषद अंतर्गत मंजूर...

बोगस लॅबोरेटरींना शासनाचे संरक्षण? जनतेचे आरोग्य धोक्यात; सुरक्षित आरोग्य जनतेची मागणी

0
Times Of Maharashtra Desk:राज्यात सुमारे ८००० हून अधिक पॅथॉलॉजी लॅबोरेटरी पॅथॉलॉजिस्टशिवाय सुरू असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्टचे अध्यक्ष डॉ....

गांधी चौकात रात्री १२.३० ला काँक्रीट मिक्सरचा गडगडाट – नगरपालिकेची मंजुरी आहे का?

0
मध्यरात्रीची घाई कशासाठी? दौंडमध्ये रस्त्याचे काम संशयाच्या भोवऱ्यात संघराज गायकवाड, राहुल आढाव (दौंड प्रतिनिधी) : शहरातील गांधी चौक परिसरात जोगळेकर हॉटेलच्या मागील भागात काल रात्री...

निसर्ग मित्र समितीकडून ‘ईको फ्रेंडली होळी’ अभियानासाठी निवेदन

0
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मागणी जळगाव, प्रतिनिधी (विनोद पवार) : होळी सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करण्यात यावा, यासाठी ‘ईको फ्रेंडली होळी’ अभियान राज्यभर राबविण्याची...

कुंड खुर्द येथे सामाजिक सभागृह उभारण्याची मागणी

0
ग्रामस्थ व ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवा ट्रस्ट’चे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन कुंड खुर्द (ता. मलकापूर), प्रतिनिधि : ग्राम कुंड खुर्द येथे सामाजिक सभागृह उभारण्यात यावे, अशी...
error: Content is protected !!