Homeताज्या बातम्यानवेगाव खुर्द येथील मामा तलावाची फुटलेली पाळ तातडीने दुरुस्त करा; प्रमोद चिमुरकर

नवेगाव खुर्द येथील मामा तलावाची फुटलेली पाळ तातडीने दुरुस्त करा; प्रमोद चिमुरकर

ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) :  ब्रह्मपुरी तालुक्यातील मौजा नवेगाव खुर्द येथील मामा तलावाची पाळ मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे फुटली होती. ही पाळ आगामी पावसाळ्यापूर्वी तातडीने दुरुस्त करण्यात यावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष प्रमोदभाऊ चिमुरकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांना निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान
जुलै २०२५ मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे २८ जुलै रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास या तलावाच्या मध्यभागातील पाळ अचानक फुटली होती. तलावातून मोठ्या प्रमाणावर पाणी बाहेर पडल्याने नवेगाव खुर्द आणि मेंडकी परिसरातील शेतांमध्ये पाणी शिरले होते. यामध्ये सुमारे २५ एकरांहून अधिक क्षेत्रातील धान पीक पूर्णतः नष्ट झाले होते. शेतीसोबतच तलावातील मत्स्य व्यवसायाचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले होते.

तलावाची पाळ फुटल्यामुळे पाणी साठवणूक होऊ शकली नाही. याचा परिणाम उर्वरित शेतकऱ्यांच्या सिंचनावर झाला असून, पाण्याअभावी अनेकांना पीक घेणे कठीण झाले होते. या घटनेला आता नऊ महिने उलटून गेले आहेत, तरीही प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आलेले नाही.

पावसाळा तोंडावर, कामाची प्रतीक्षा
आता एप्रिल महिना संपत आला असून पावसाळा जवळ येत आहे. पुन्हा तशीच परिस्थिती ओढवू नये आणि शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शेती हंगाम सुरू होण्यापूर्वीच पाळीचे बांधकाम पूर्ण करणे आवश्यक आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आग्रही असणारे नेते प्रमोदभाऊ चिमुरकर यांनी या कामासाठी पाठपुरावा सुरू केल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आशा पल्लवित झाल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विकासाच्या गजरात हरवलेला माणूस : भारताच्या भवितव्यावर गंभीर प्रश्नचिन्ह!

0
महाराष्ट्र स्टेट हेड (निलेश ठाकरे): भारत प्रगतीच्या वाटेवर असल्याचे दावे रोज ऐकायला मिळतात. तंत्रज्ञान, उद्योग, महामार्ग, डिजिटल क्रांती यांची चर्चा मोठ्या प्रमाणावर होते. मात्र...

२३ जून ‘एकल महिला दिवस’ म्हणून साजरा करा; विधवा ऐवजी ‘एकल महिला’ संज्ञेचा वापर...

0
दौंड (प्रतिनिधी तुषार शेटे):संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेला २३ जून हा आंतरराष्ट्रीय विधवा दिन संपूर्ण महाराष्ट्रात "एकल महिला दिवस" म्हणून साजरा करण्यात यावा असे निर्देश...

गुळवंच येथे परंपरागत कृषि विकास योजनेअंतर्गत शेतकरी गट निर्मिती व मार्गदर्शन कार्यक्रम

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): परंपरागत कृषि विकास योजना (पीकेव्हीवाय) अंतर्गत सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथे शेतकरी गट निर्मिती व मार्गदर्शन कार्यक्रम...

“महा-उपलब्धी” मोबाईल ॲपमुळे निवृत्तीवेतनधारकांना घरबसल्या सेवा; शासनाचा डिजिटल प्रशासनाकडे महत्त्वपूर्ण टप्पा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने राज्यातील निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी "महा-उपलब्धी" हे एकात्मिक मोबाईल ॲप सुरू करण्याचा निर्णय घेतला असून ते...

योग : भारतीय संस्कृतीचा अमर वारसा आणि आधुनिक जीवनाची संजीवनी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): मानवाच्या जीवनप्रवासात शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल राखण्याची कला म्हणजे योग. हजारो वर्षांपूर्वी भारतभूमीत जन्माला आलेली ही जीवनपद्धती आज...

विकासाच्या गजरात हरवलेला माणूस : भारताच्या भवितव्यावर गंभीर प्रश्नचिन्ह!

0
महाराष्ट्र स्टेट हेड (निलेश ठाकरे): भारत प्रगतीच्या वाटेवर असल्याचे दावे रोज ऐकायला मिळतात. तंत्रज्ञान, उद्योग, महामार्ग, डिजिटल क्रांती यांची चर्चा मोठ्या प्रमाणावर होते. मात्र...

२३ जून ‘एकल महिला दिवस’ म्हणून साजरा करा; विधवा ऐवजी ‘एकल महिला’ संज्ञेचा वापर...

0
दौंड (प्रतिनिधी तुषार शेटे):संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेला २३ जून हा आंतरराष्ट्रीय विधवा दिन संपूर्ण महाराष्ट्रात "एकल महिला दिवस" म्हणून साजरा करण्यात यावा असे निर्देश...

गुळवंच येथे परंपरागत कृषि विकास योजनेअंतर्गत शेतकरी गट निर्मिती व मार्गदर्शन कार्यक्रम

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): परंपरागत कृषि विकास योजना (पीकेव्हीवाय) अंतर्गत सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथे शेतकरी गट निर्मिती व मार्गदर्शन कार्यक्रम...

“महा-उपलब्धी” मोबाईल ॲपमुळे निवृत्तीवेतनधारकांना घरबसल्या सेवा; शासनाचा डिजिटल प्रशासनाकडे महत्त्वपूर्ण टप्पा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने राज्यातील निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी "महा-उपलब्धी" हे एकात्मिक मोबाईल ॲप सुरू करण्याचा निर्णय घेतला असून ते...

योग : भारतीय संस्कृतीचा अमर वारसा आणि आधुनिक जीवनाची संजीवनी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): मानवाच्या जीवनप्रवासात शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल राखण्याची कला म्हणजे योग. हजारो वर्षांपूर्वी भारतभूमीत जन्माला आलेली ही जीवनपद्धती आज...
error: Content is protected !!