Homeताज्या बातम्यामेडी पॉइंट रुग्णालयाजवळ वारंवार कोंडी; नागरस रस्ता, औंध-बाणेर लिंक रस्ता एकत्र आल्याने...

मेडी पॉइंट रुग्णालयाजवळ वारंवार कोंडी; नागरस रस्ता, औंध-बाणेर लिंक रस्ता एकत्र आल्याने समस्या…


पुणे (औंध) – औंध येथील मेडी पॉइंट हॉस्पिटलजवळ दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नागरस रस्ता, डीपी रस्ता आणि औंध-बाणेर लिंक रस्ता हे तीन महत्त्वाचे रस्ते एकाच ठिकाणी एकत्र येत असल्यामुळे येथे दररोज सकाळी व संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.

 

या भागात वाहनचालकांचे बेशिस्त वर्तन, नियमांचे उल्लंघन आणि वाहतूक नियोजनाचा अभाव यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. चतुःशृंगी वाहतूक विभागाने काही वेळा उपाययोजना केल्या असल्या तरी त्या सातत्याने न राबवल्यामुळे कोंडीचा प्रश्न कायम आहे.

मेडी पॉइंट चौक ते कै. यशवंतराव भाले चौक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावर दररोज वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. याचा परिणाम नोकरदार वर्ग, विद्यार्थी, स्थानिक रहिवासी आणि व्यावसायिकांना सहन करावा लागत आहे. औंध-बाणेर लिंक रोड आणि डीपी रोड यांवरही याचा थेट परिणाम दिसून येतो.

Advertisement by Unique Computers

👇👇Click the Image below👇👇

Advertisement by Unique Computers

👆👆Click the Image below👆👆

स्थानिक व्यावसायिकांनी सांगितले की, या वाहतूक कोंडीमुळे दुकानात येणाऱ्या ग्राहकांची संख्या घटली असून आर्थिक नुकसान होत आहे. पादचाऱ्यांनाही रस्त्यावरून सुरक्षितपणे चालणे अवघड झाले आहे.

समस्या सोडवण्यासाठी काही उपाय सुचवण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, कुमार प्रेरणा सोसायटीसमोरील पदपथ कमी करून बाणेरकडून येणारी वाहतूक विनाअडथळा पुढे जाऊ देणे, तसेच वाहतूक नियंत्रणासाठी बॅरिकेटिंगचा वापर करणे. यासाठी महापालिकेच्या पथ विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे.

स्थानिक रहिवासी आणि व्यावसायिकांनी महापालिका व वाहतूक विभागाकडे तत्काळ आणि ठोस उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे, जेणेकरून हा रोजचा त्रास संपेल आणि जनजीवन सुरळीत होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मौजा भूज येथे ‘मुजरा माझ्या लावणीचा’ कार्यक्रमाची रंगत; लोककलेचा जागर

0
भूजच्या मंडईत लावणी कार्यक्रमाला रसिकांची दाद; कॉम्रेड विनोद झोडगे यांच्या हस्ते उद्घाटन ब्रम्हपुरी / प्रतिनिधी रुपेश देशमुख: तालुक्यातील मौजा भूज (पद्मापूर) येथे मंडईनिमित्त नवतरुण कला...

“विलीनिकरणाचा आम्ही विषय बंद केला” शशिकांत शिंदेंचे स्पष्ट वक्तव्य

0
Times Of Maharashtra Desk : अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर...

मंत्रालयातील लाचप्रकरणानंतर खळबळ; मंत्री नरहरी झिरवळ संपर्काबाहेर?

0
Times Of Maharashtra Desk : राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मंत्रालयात लाच प्रकरण उघडकीस आल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अन्न...

मुलुंडच्या शास्त्री रोडवर भीषण अपघात, मेट्रोचा स्लॅब कोसळला, ऑटो अन् कारचा चेंदामेंदा, एकाचा...

0
Times of Maharashtra Desk : मुंबई मुलुंड(पश्चिम)परिसरातील लाल बहादूर शास्त्री  मार्गावर शनिवारी दुपारी मेट्रो बांधकामादरम्यान भीषण अपघात घडला. बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पिलरचा सिमेंटचा...

७ वर्षांनंतरही ताज्या जखमा, पुलवामाच्या शहीदांना देशाचा कृतज्ञ नमन-पुलवामाच्या ४० वीरांना राष्ट्राचा साश्रू सलाम

0
"विसरलो नाही, विसरणार नाही!" :पुलवामाच्या जखमेला ७ वर्षे पूर्ण, ४० वीरपुत्रांना देशाचा साश्रू नयनांनी सलाम! विशेष लेख : प्रतिनिधी चैताली वर्तक :  १४ फेब्रुवारी- जगभरात...

मौजा भूज येथे ‘मुजरा माझ्या लावणीचा’ कार्यक्रमाची रंगत; लोककलेचा जागर

0
भूजच्या मंडईत लावणी कार्यक्रमाला रसिकांची दाद; कॉम्रेड विनोद झोडगे यांच्या हस्ते उद्घाटन ब्रम्हपुरी / प्रतिनिधी रुपेश देशमुख: तालुक्यातील मौजा भूज (पद्मापूर) येथे मंडईनिमित्त नवतरुण कला...

“विलीनिकरणाचा आम्ही विषय बंद केला” शशिकांत शिंदेंचे स्पष्ट वक्तव्य

0
Times Of Maharashtra Desk : अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर...

मंत्रालयातील लाचप्रकरणानंतर खळबळ; मंत्री नरहरी झिरवळ संपर्काबाहेर?

0
Times Of Maharashtra Desk : राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मंत्रालयात लाच प्रकरण उघडकीस आल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अन्न...

मुलुंडच्या शास्त्री रोडवर भीषण अपघात, मेट्रोचा स्लॅब कोसळला, ऑटो अन् कारचा चेंदामेंदा, एकाचा...

0
Times of Maharashtra Desk : मुंबई मुलुंड(पश्चिम)परिसरातील लाल बहादूर शास्त्री  मार्गावर शनिवारी दुपारी मेट्रो बांधकामादरम्यान भीषण अपघात घडला. बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पिलरचा सिमेंटचा...

७ वर्षांनंतरही ताज्या जखमा, पुलवामाच्या शहीदांना देशाचा कृतज्ञ नमन-पुलवामाच्या ४० वीरांना राष्ट्राचा साश्रू सलाम

0
"विसरलो नाही, विसरणार नाही!" :पुलवामाच्या जखमेला ७ वर्षे पूर्ण, ४० वीरपुत्रांना देशाचा साश्रू नयनांनी सलाम! विशेष लेख : प्रतिनिधी चैताली वर्तक :  १४ फेब्रुवारी- जगभरात...
error: Content is protected !!