Homeताज्या बातम्याकधी ऊन-वारा, तर कधी अवकाळीच्या धाराच्या आ; बदलत्या हवामानाचा शेती अन् नागरिकांरोग्याला...

कधी ऊन-वारा, तर कधी अवकाळीच्या धाराच्या आ; बदलत्या हवामानाचा शेती अन् नागरिकांरोग्याला धोका

गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड ) :  हवामानात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत असून, “दिवसा ऊन-वारा, कधी पावसाच्या धारा आणि रात्री थंडगार वारा” असे चित्र निर्माण झाले आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम शेती पिकांसह सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे.

दिवसभर कडक ऊन आणि वाऱ्याचा जोर जाणवत असताना, दुपारनंतर अचानक ढगांची गर्दी होऊन काही ठिकाणी हलका ते मध्यम
स्वरूपाचा पाऊस पडत आहे. रात्रीच्या वेळी तापमानात घट होऊन थंडगार वारा वाहत असल्याने वातावरणात मोठा बदल जाणवत आहे.

शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक ठरत आहे. सध्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी यांसारखी पिके काढणीच्या टप्प्यावर असून, अचानक पडणाऱ्या पावसामुळे पिके ओलसर होऊन दाण्यांची गुणवत्ता घसरत आहे. तसेच जोरदार वाऱ्यामुळे पिके आडवी पडत असल्याने उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. मागील हंगामात अवकाळी पावसामुळे नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा संकट ओढावले आहे.

अवेळी पावसाचा फटका टरबूज, खरबूज आदी हंगामी पिकांसह आंबा, मोसंबी फळबागांनाही बसत आहे. फुलोरा आणि लहान फळे गळण्याचे प्रमाण वाढले असून, तापमानातील अचानक बदलामुळे रोगराई आणि किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे कीड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. मानवी आरोग्यावरही या हवामानाचा विपरीत परिणाम दिसून येत आहे. दिवसा उष्णता आणि रात्री थंडी यामुळे सर्दी, खोकला, ताप, घशाचे विकार वाढत आहेत.

डॉ. चंद्रशेखर गवळी गढी गेवराई
हवामानातील हे अनियमित बदल वातावरणीय असंतुलनाचे संकेत आहेत. पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. बदलत्या हवामानामुळे रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे समोर येत आहे. आजारी रुग्णांनी स्वतःहून औषधी न घेता डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घ्यावेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार; २० जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0
जळगाव:(प्रतिनिधी : विनोद पवार) महिलांच्या विविध समस्या, तक्रारी व अडचणींचे प्रभावी आणि तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, २० जुलै २०२६ रोजी...

शिरपूर येथे आमदार काशिराम पावरा यांच्या उपस्थितीत ‘SIR’ बाबत महत्त्वाची आढावा बैठक संपन्न

0
​शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे)  येथील आमदार कार्यालयात 'SIR' (Special Intensive Revision) मोहिमेबाबत एक महत्त्वाची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला आमदार श्री. काशिराम पावरा...

चंद्रपूर महानगरपालिकेला लाभले ‘पळवाटा काढणारे’ आयुक्त? जनतेच्या प्रश्नांवर मौन, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर वाढते प्रश्नचिन्ह.

0
चंद्रपूर:(प्रतिनिधी निलेश ठाकरे)  चंद्रपूर महानगरपालिका सध्या विकासकामांपेक्षा राजकीय वाद, आरोप-प्रत्यारोप आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीमुळे अधिक चर्चेत आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटातील नगरसेवकांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे...

बीपीसीएल पाइपलाईन्स विभागाचा नांदूरमध्यमेश्वर येथे स्वच्छता अभियान

0
 निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव)  दि. १४ जुलै २०२६ : केंद्रीय पेट्रोलियम मार्गदर्शनाखाली देशभर १ ते १५ जुलै दरम्यान साजरा होत असलेल्या "स्वच्छता पंधरवाडा – २०२६"...

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सिन्नरच्या प्रिषा घोलपचा प्रथम क्रमांक

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अंडर-११ खुली व मुलींची फिडे रेटेड बुद्धिबळ निवड स्पर्धा-२०२६ मध्ये सिन्नर येथील सिक्रेट हार्ट...

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार; २० जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0
जळगाव:(प्रतिनिधी : विनोद पवार) महिलांच्या विविध समस्या, तक्रारी व अडचणींचे प्रभावी आणि तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, २० जुलै २०२६ रोजी...

शिरपूर येथे आमदार काशिराम पावरा यांच्या उपस्थितीत ‘SIR’ बाबत महत्त्वाची आढावा बैठक संपन्न

0
​शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे)  येथील आमदार कार्यालयात 'SIR' (Special Intensive Revision) मोहिमेबाबत एक महत्त्वाची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला आमदार श्री. काशिराम पावरा...

चंद्रपूर महानगरपालिकेला लाभले ‘पळवाटा काढणारे’ आयुक्त? जनतेच्या प्रश्नांवर मौन, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर वाढते प्रश्नचिन्ह.

0
चंद्रपूर:(प्रतिनिधी निलेश ठाकरे)  चंद्रपूर महानगरपालिका सध्या विकासकामांपेक्षा राजकीय वाद, आरोप-प्रत्यारोप आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीमुळे अधिक चर्चेत आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटातील नगरसेवकांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे...

बीपीसीएल पाइपलाईन्स विभागाचा नांदूरमध्यमेश्वर येथे स्वच्छता अभियान

0
 निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव)  दि. १४ जुलै २०२६ : केंद्रीय पेट्रोलियम मार्गदर्शनाखाली देशभर १ ते १५ जुलै दरम्यान साजरा होत असलेल्या "स्वच्छता पंधरवाडा – २०२६"...

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सिन्नरच्या प्रिषा घोलपचा प्रथम क्रमांक

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अंडर-११ खुली व मुलींची फिडे रेटेड बुद्धिबळ निवड स्पर्धा-२०२६ मध्ये सिन्नर येथील सिक्रेट हार्ट...
error: Content is protected !!