Homeताज्या बातम्याकाशीफ सय्यद यांच्या वाढदिवसानिमित्त कोंढव्यात 3000 रेशनकिट वाटप व 5000 नागरिकांसाठी भोजन...

काशीफ सय्यद यांच्या वाढदिवसानिमित्त कोंढव्यात 3000 रेशनकिट वाटप व 5000 नागरिकांसाठी भोजन व्यवस्था…

काशीफ सय्यद यांच्या वाढदिवसानिमित्त कोंढव्यात 3000 रेशनकिट वाटप व 5000 नागरिकांसाठी भोजन व्यवस्था

पुणे कोंढवा – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष तसेच उमीद फाउंडेशनचे अध्यक्ष काशीफ सय्यद यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी प्रमाणे यंदाही समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. कोंढवा परिसरातील गरजू नागरिकांना 3000 हून अधिक रेशनकिटचे वाटप तसेच 5000 नागरिकांसाठी भोजनाची भव्य व्यवस्था करण्यात आली.

या उपक्रमाला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमस्थळी नागरिकांची तुडुंब गर्दी झाली होती. गरजू कुटुंबांना अन्नधान्य आणि भोजनाचे वाटप करताना काशीफ सय्यद यांनी समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचे उदाहरण घालून दिले. नागरिकांनी त्यांना या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देखील दिल्या तसेच प्रेम रुपी आशीर्वाद दिले.

कार्यक्रमासाठी माजी मंत्री अमीन पठाण, अकरम खान, राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी नगरसेविका रत्नप्रभा जगताप, अभिनेते जितू वर्मा, किशोर कांबळे, यांनी विशेष उपस्थिती लावून काशीफ सय्यद यांचे अभिनंदन केले. त्यांनी या समाजहिताच्या उपक्रमाचे कौतुक केले व अशा कार्यातूनच समाजात एकोपा व सहकार्य वाढते, असे मत व्यक्त केले.

यावेळी उमीद फाउंडेशनचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काशीफ सय्यद यांच्या सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...
error: Content is protected !!