Homeमहाराष्ट्रआवळगाव व पिंपळगाव येथे 'महाराजस्व समाधान शिबीर' उत्साहात; ५२६ लाभार्थ्यांना शासकीय दाखल्यांचे...

आवळगाव व पिंपळगाव येथे ‘महाराजस्व समाधान शिबीर’ उत्साहात; ५२६ लाभार्थ्यांना शासकीय दाखल्यांचे वाटप

ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी आणि विद्यार्थ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाच्या निर्णयानुसार ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ राबवले जात आहे. याच अभियानांतर्गत १७ एप्रिल २०२६ रोजी पिंपळगाव (आवळगाव परिसर) येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या एकाच शिबिरातून ५२६ लाभार्थ्यांना विविध दाखले आणि प्रमाणपत्रांचे वाटप करून महसूल प्रशासनाने आपली गतिमानता सिद्ध केली आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन ब्रम्हपुरीचे तहसीलदार सतिश मासाळ यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख आणि कार्यक्षम करण्यासाठी हे अभियान मैलाचा ठरेल. नागरिकांना चकरा न मारता एकाच ठिकाणी सर्व शासकीय सेवा मिळाव्यात आणि कोणत्याही पात्र व्यक्ती लाभापासून वंचित राहू नये, हाच शासनाचा आणि प्रशासनाचा मुख्य हेतू आहे.”

या शिबिराला नायब तहसीलदार लीना बोबाटे, नायब तहसीलदार महानंदा मडावी, दुय्यम निबंधक जयंत मडावी आणि ग्रामसेवक प्रदीप तलमले यांची प्रशासकीय उपस्थिती होती. तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर जसे की, भाजपा युवा जिल्हा सरचिटणीस तनय देशकर, तालुका सरचिटणीस अविनाश म्हस्के, संदीप आष्टेकर, सरपंच प्रितम बाबनवाडे आणि उपसरपंच गुरुदेव वाघरे उपस्थित होते.

शिबिरात जवळपास ६०० ते ७०० नागरिकांनी सहभाग नोंदवला. केवळ दाखल्यांचे वाटपच नव्हे, तर नागरिकांच्या प्रलंबित तक्रारींवर चर्चा करून त्यांचे जागेवरच समाधान करण्यात आले. महसूल विभागाच्या या सकारात्मक भूमिकेमुळे ग्रामीण भागातील जनतेने समाधान व्यक्त केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भीम जयंतीनिमित्त दौंडमध्ये ‘भीम पँथर गौरव पुरस्कार’ सोहळा उत्साहात

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त दौंड शहरात न्यू महाराष्ट्र पँथर सेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांसह भव्य...

सीबीएससी दहावीच्या परीक्षेत पीएमश्री जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा डंका

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) शैक्षणिक सत्र 2025–26 चा दहावीचा निकाल जाहीर होताच बीड जिल्ह्यातील गढी (शिवाजीनगर) येथील पीएमश्री जवाहर...

शिक्षण विभागाचा बोगस कारभार खपवून घेतला जाणार नाही- आमदार सत्यजीत तांबे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) :  राज्यातील शालेय शिक्षण विभागामध्ये सुरू असलेल्या अंधाधुंदी, गोंधळ आणि प्रशासकीय कामकाजाविरोधात आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्याचे शिक्षण आयुक्त यांना...

मुंबई राज्य पोलीस बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेसाठी मयूर बोरसे यांची तांत्रिक अधिकारी (STO) म्हणून निवड

0
धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) :   मुंबई शहर येथे दिनांक 20 ते 27 एप्रिल 2026 दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या 36 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा...

पुणे तिथे काय उणे? पाषाण तलावातील मासेमृत्यूने पर्यावरणीय संकट ओढावणार…

0
 प्रा. क्षितिज बैरागी (सहाय्यक प्राध्यापक स. प. महाविद्यालय पुणे): वाढत्या मानवी हस्तक्षेपाचे भयावह वास्तव आणि पुणे शहराच्या पर्यावरणीय इतिहासातील एक गंभीर आणि धोक्याची घंटा...

भीम जयंतीनिमित्त दौंडमध्ये ‘भीम पँथर गौरव पुरस्कार’ सोहळा उत्साहात

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त दौंड शहरात न्यू महाराष्ट्र पँथर सेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांसह भव्य...

सीबीएससी दहावीच्या परीक्षेत पीएमश्री जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा डंका

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) शैक्षणिक सत्र 2025–26 चा दहावीचा निकाल जाहीर होताच बीड जिल्ह्यातील गढी (शिवाजीनगर) येथील पीएमश्री जवाहर...

शिक्षण विभागाचा बोगस कारभार खपवून घेतला जाणार नाही- आमदार सत्यजीत तांबे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) :  राज्यातील शालेय शिक्षण विभागामध्ये सुरू असलेल्या अंधाधुंदी, गोंधळ आणि प्रशासकीय कामकाजाविरोधात आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्याचे शिक्षण आयुक्त यांना...

मुंबई राज्य पोलीस बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेसाठी मयूर बोरसे यांची तांत्रिक अधिकारी (STO) म्हणून निवड

0
धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) :   मुंबई शहर येथे दिनांक 20 ते 27 एप्रिल 2026 दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या 36 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा...

पुणे तिथे काय उणे? पाषाण तलावातील मासेमृत्यूने पर्यावरणीय संकट ओढावणार…

0
 प्रा. क्षितिज बैरागी (सहाय्यक प्राध्यापक स. प. महाविद्यालय पुणे): वाढत्या मानवी हस्तक्षेपाचे भयावह वास्तव आणि पुणे शहराच्या पर्यावरणीय इतिहासातील एक गंभीर आणि धोक्याची घंटा...
error: Content is protected !!