Homeताज्या बातम्यामहाराष्ट्रावर शोककळा: बारामतीजवळ विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन.

महाराष्ट्रावर शोककळा: बारामतीजवळ विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन.

 Times Of Maharashtra Desk :  मुंबईहून बारामतीस निघालेल्या विमानाचा बारामतीजवळील गोजुबावी परिसरात कोसळून झालेल्या अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीपक्षाचे प्रमुख मा. आजितदादा पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
शेवटपर्यंत लढणारा योद्धा
आज बारामती येथे जिल्हा परिषद,पंचायत निवडणुकीसाठीच्या चार प्रचार सभा होत्या त्यासाठी ते मुंबईहून बारामतीकडे विमानाने येत होते. त्यांचे विमान बारामती विमानतळावर उतरण्यापूर्वीच काहिमीनिट अगोदर गोजुबावी परिसरात कोसळले.
हा अपघात इतका भीषण होता की विमान खाली कोसळल्यानंतर झालेल्या स्फोटाने प्रचंड लागलेल्या आगीत मा.अजित पवार यांचेसह आणखी ५ जणांचा जळून मृत्यू झाला. मृतांमध्ये पायलट सुमित कपूर, कॅप.संभवी पाठक,फ्लाईटअटेंडंट पिंकी माळी, मुंबई पीएसओ HC विदीप जाधव यांचा समावेश आहे. झालेल्या या आपघातामुळे महाराष्ट्रावर शोककाळा पसरली आहे.
भारताचे पंतप्रधान मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उद्धव ठाकरे ,राज ठाकरे,प्रकाश आंबेडकर,सुशीलकुमार शिंदे प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यासह अनेक मान्यवरानी शोकसंदेशातून आपल्या भावना व्यक्त केल्या.                                                                              शोकाकुल जनसागर बारामतीकडे लोटला                                                                                          लोकांच्या भावनाआणि झालेली गर्दी  लक्षात घेऊन अजित पवार यांचे पार्थिव शारदा प्रांगण येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.तसेच महाराष्ट्रात तीन दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.या आपघातमुळे महाराष्ट्राभर  शोककाळा पसरली आहे.                                                                                                          उद्या अंत्यसंस्कार 
अंत्यसंस्कार उद्या दि.२९ रोजीसकाळी ११.०० वा. बारामती येथे विद्याप्रतिष्ठान संकुलाच्या मैदानावर करण्यात येणार आहेत.याअंत्यसंस्कारास पंतप्रधान नरेंद्र मोदी ,गृहमंत्री अमित शहा ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेसह अनेक राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...
error: Content is protected !!