Homeताज्या बातम्यामहाराष्ट्रावर शोककळा: बारामतीजवळ विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन.

महाराष्ट्रावर शोककळा: बारामतीजवळ विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन.

 Times Of Maharashtra Desk :  मुंबईहून बारामतीस निघालेल्या विमानाचा बारामतीजवळील गोजुबावी परिसरात कोसळून झालेल्या अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीपक्षाचे प्रमुख मा. आजितदादा पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
शेवटपर्यंत लढणारा योद्धा
आज बारामती येथे जिल्हा परिषद,पंचायत निवडणुकीसाठीच्या चार प्रचार सभा होत्या त्यासाठी ते मुंबईहून बारामतीकडे विमानाने येत होते. त्यांचे विमान बारामती विमानतळावर उतरण्यापूर्वीच काहिमीनिट अगोदर गोजुबावी परिसरात कोसळले.
हा अपघात इतका भीषण होता की विमान खाली कोसळल्यानंतर झालेल्या स्फोटाने प्रचंड लागलेल्या आगीत मा.अजित पवार यांचेसह आणखी ५ जणांचा जळून मृत्यू झाला. मृतांमध्ये पायलट सुमित कपूर, कॅप.संभवी पाठक,फ्लाईटअटेंडंट पिंकी माळी, मुंबई पीएसओ HC विदीप जाधव यांचा समावेश आहे. झालेल्या या आपघातामुळे महाराष्ट्रावर शोककाळा पसरली आहे.
भारताचे पंतप्रधान मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उद्धव ठाकरे ,राज ठाकरे,प्रकाश आंबेडकर,सुशीलकुमार शिंदे प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यासह अनेक मान्यवरानी शोकसंदेशातून आपल्या भावना व्यक्त केल्या.                                                                              शोकाकुल जनसागर बारामतीकडे लोटला                                                                                          लोकांच्या भावनाआणि झालेली गर्दी  लक्षात घेऊन अजित पवार यांचे पार्थिव शारदा प्रांगण येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.तसेच महाराष्ट्रात तीन दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.या आपघातमुळे महाराष्ट्राभर  शोककाळा पसरली आहे.                                                                                                          उद्या अंत्यसंस्कार 
अंत्यसंस्कार उद्या दि.२९ रोजीसकाळी ११.०० वा. बारामती येथे विद्याप्रतिष्ठान संकुलाच्या मैदानावर करण्यात येणार आहेत.याअंत्यसंस्कारास पंतप्रधान नरेंद्र मोदी ,गृहमंत्री अमित शहा ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेसह अनेक राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विधानभवन भेटीने सामाजिक कार्याला नवी दिशा; सौ. शाहीन हकीम यांचा जनसेवेचा निर्धार

0
(प्रतिनिधी जाबिर खान): महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनाला भेट देण्याची संधी अहेरी (जि. गडचिरोली) येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. शाहीन हकीम यांना लाभली. या भेटीला...

आत्मा योजनेतून सिन्नरमध्ये विदेशी भाजीपाला शेतीला चालना; नाविन्यपूर्ण पिकांमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीची संधी

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत सिन्नर तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या विदेशी भाजीपाला शेती शाळा आणि पिक प्रात्यक्षिक उपक्रमामुळे नाविन्यपूर्ण शेतीला...

महाराष्ट्रात बियाणे कायदा अधिक कठोर होणार; कृषिमंत्री भरणे यांच्या बैठकीत आमदार रणधीर सावरकरांच्या महत्त्वपूर्ण...

0
अकोला:महाराष्ट्र राज्यात बियाणे उत्पादन, विक्री , वितरण व साठवणूक याबाबत शेतकऱ्यांचे सर्वांगीण हीत लक्षात घेऊन परीपुर्ण आणि कठोर असा नवीन कायदा कायदा तयार करण्याकरिता...

दौंडमध्ये मोकाट जनावरे व कुत्र्यांच्या प्रश्नावर प्रशासनाविरोधात धरणे आंदोलन; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड,मयुर साळवे) दौंड शहरातील मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, या समस्येकडे नगरपालिकेच्या प्रशासनाचे होत असलेले...

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार; २० जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0
जळगाव:(प्रतिनिधी : विनोद पवार) महिलांच्या विविध समस्या, तक्रारी व अडचणींचे प्रभावी आणि तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, २० जुलै २०२६ रोजी...

विधानभवन भेटीने सामाजिक कार्याला नवी दिशा; सौ. शाहीन हकीम यांचा जनसेवेचा निर्धार

0
(प्रतिनिधी जाबिर खान): महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनाला भेट देण्याची संधी अहेरी (जि. गडचिरोली) येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. शाहीन हकीम यांना लाभली. या भेटीला...

आत्मा योजनेतून सिन्नरमध्ये विदेशी भाजीपाला शेतीला चालना; नाविन्यपूर्ण पिकांमुळे शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीची संधी

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत सिन्नर तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या विदेशी भाजीपाला शेती शाळा आणि पिक प्रात्यक्षिक उपक्रमामुळे नाविन्यपूर्ण शेतीला...

महाराष्ट्रात बियाणे कायदा अधिक कठोर होणार; कृषिमंत्री भरणे यांच्या बैठकीत आमदार रणधीर सावरकरांच्या महत्त्वपूर्ण...

0
अकोला:महाराष्ट्र राज्यात बियाणे उत्पादन, विक्री , वितरण व साठवणूक याबाबत शेतकऱ्यांचे सर्वांगीण हीत लक्षात घेऊन परीपुर्ण आणि कठोर असा नवीन कायदा कायदा तयार करण्याकरिता...

दौंडमध्ये मोकाट जनावरे व कुत्र्यांच्या प्रश्नावर प्रशासनाविरोधात धरणे आंदोलन; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड,मयुर साळवे) दौंड शहरातील मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, या समस्येकडे नगरपालिकेच्या प्रशासनाचे होत असलेले...

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार; २० जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0
जळगाव:(प्रतिनिधी : विनोद पवार) महिलांच्या विविध समस्या, तक्रारी व अडचणींचे प्रभावी आणि तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, २० जुलै २०२६ रोजी...
error: Content is protected !!