Homeउद्योगपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निविदेत गंभीर अनियमिततेचे आरोप; कोट्यवधींच्या नुकसानाची भीती

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निविदेत गंभीर अनियमिततेचे आरोप; कोट्यवधींच्या नुकसानाची भीती

Times Of Maharashtra Desk : पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे यांच्या निविदा प्रक्रियेमध्ये गंभीर अनियमितता होत असल्याचा आरोप समोर आला असून, यामुळे पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित निविदांमध्ये उपसभापतींच्या स्वाक्षरीचा ‘स्थळ पाहणी अहवाल’ (Site Inspection Report) प्रस्तावासोबत जोडणे बंधनकारक करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

ही अट कोणत्याही शासकीय नियमांमध्ये नमूद नसतानाही ती मनमानी पद्धतीने लागू करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे निविदा प्रक्रियेतील पारदर्शकता व स्पर्धात्मकता धोक्यात आल्याची भावना कंत्राटदारांमध्ये व्यक्त होत आहे. अनेक पात्र कंत्राटदार या अटीमुळे प्रक्रियेपासून दूर राहत असून, स्पर्धा मर्यादित होत असल्याचे दिसून येत आहे.

स्पर्धा कमी झाल्यामुळे कामांच्या निविदांमध्ये कोट्यवधी रुपयांचा खर्च वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच, बाजार समितीला अपेक्षित उत्पन्न मिळण्यात घट होऊन आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर निविदा प्रक्रियेत हस्तक्षेप होत असल्याचेही आरोप पुढे येत आहेत.

या प्रकरणी प्रशासनिक व तांत्रिक स्तरावर प्रश्न उपस्थित होत असून, उपसभापतींच्या स्वाक्षरीची अट लावणे हे नियमबाह्य असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे संपूर्ण निविदा प्रक्रियेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, या संदर्भात पुणे येथील संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. संबंधित अट तात्काळ रद्द करून निविदा प्रक्रिया पारदर्शक व स्पर्धात्मक करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, याबाबत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...
error: Content is protected !!