Homeताज्या बातम्याईद-ए-मिलादच्या मिटींगमध्ये पुणे पोलिसांची उर्मट भाषा ? सदरील मिटींग सण साजरी करण्यासाठी...

ईद-ए-मिलादच्या मिटींगमध्ये पुणे पोलिसांची उर्मट भाषा ? सदरील मिटींग सण साजरी करण्यासाठी आयोजित केली आहे का शक्ती प्रदर्शनासाठी, स्वतःची अक्कल नाही वापरणार? पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांचे वक्तव्याने तरूणांनी केला निषेध व्यक्त. पहा व्हिडिओ.

ईद-ए-मिलादच्या मिटींग मध्ये पुणे पोलिसांची उर्मट भाषा? सदरील मिटींग सण साजरी करण्यासाठी आयोजित केली आहे का शक्ती प्रदर्शनासाठी, स्वतःची अक्कल नाही वापरणार? पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांचे वक्तव्याने तरूणांनी केला निषेध व्यक्त. पहा व्हिडिओ…

सिरत कमिटीने तरुणांना पोरकं केलं ? जानकारांनी व्यक्त केली नाराजगी. 
 
संविधानाधिक पध्दतीने सण साजरा करताना पोलिसांना परवानगी देणे बंधनकारकच ? 
 
मुस्लिम समाजाने जयंती १६ सप्टेंबर ऐवजी २१ सप्टेंबर करून चुक केली का ? मग पोलिस रात्री १० वाजताच कार्यक्रम का बंद पाडणार ? १२ पर्यंत परवानगी का नाही ? 

पुणे :- काल दि.१० सप्टेंबर २०२४ रोजी पोलिस प्रशासनाच्या वतीने कौन्सिल हॉलच्या मागे अल्पबचत भवनमध्ये “ईद-ए-मिलादची” मिटींग आयोजित करण्यात आली होती. सदरील मिटींगला तरूणांनी चांगला प्रतिसाद दिला. परंतु तो प्रतिसाद काहींना बघेनासा झाला. सदरील मिटींग मध्ये सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलिस उपायुक्त स्मार्थना पाटील, एसबीचे पोलिस उपायुक्त, पोलिस निरीक्षक रूणाल मुल्ला, व  इतर  अधिकारी उपस्थित होते.

सदरील मिटींगच्या दरम्यान पोलिस उपायुक्त समर्थना पाटील ह्या तरुण वर्गाचा उत्साह पाहून म्हणाल्या की, आपण सर्वांच्या मागणी प्रमाणे आजची मिटींग आयोजित केलेली आहे. ऍक्च्युली सण साजरी करण्यासाठी आहे का शक्ती प्रदर्शनासाठी हा एक प्रश्न उपस्थित होत आहे. अश्या ज्या पद्धतीने जमा झालेत? गोळा झालेत याच्यावरून? गणेशोत्सव वाल्यांनी डीजे लावला तर आम्ही देखील लावणार? त्यांनी तसं केलं तर आम्ही तसं करणार, स्वतःची अक्कल नाही वापरणार? चांगलं काय आहे समाजासाठी? एकत्र कशासाठी याव लागतं तर समाजासाठी?तरुण मंडळ हे भारताचे भवितव्य घडविण्यासाठी आहे नाही का मात्र स्वतःवर गुन्हे दाखल करून घेण्यासाठी? तर नियम मोडल्यावर आम्ही गुन्हे दाखल करणार?  असे वक्तव्य केल्याने, सदरील मिटींगच्या ठिकाणी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. परंतु पोलिसांनी डीजे ला नव्हे तर स्पीकर परवानगी देण्यात यावी असे तरूणांचे म्हणणे होते. त्या संदर्भात पोलिसांनी आपली बाजू मांडली व स्टेज सोडल्याने तरूणांनी नाराजगी व्यक्त केली आहे. पोलिस प्रशासनाने कोणत्याही एकाची बाजू उचलून धरू नये? संविधानिक पध्दतीने सण साजरा करण्याचा हक्क आपला सुध्दा संविधानाने दिला आहे. तसेच नियमानुसार औद्योगिक क्षेत्रात ७० ते ७५, व्यवसायिक क्षेत्र ६५ ते ५५, निवासी क्षेत्र ५५ ते ४५ , सायलेन्स झोन ५० ते ४० डेसिबल आवाजाची पातळी हवी? परंतु आज आपण पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात गेलो तर तेथील वाहनांचा आवाज, हॉर्नचा आवाज पाहिला तर १०० डेसिबलची मर्यादा ओलांडताना दिसून येते? तर सणासुदीच्या दिवशी किंवा वाढदिवसाच्या दिवशी वाजविले जाणारे फटाक्यांचा आवाज दिलेल्या नियमांपेक्षा जास्त आहे. मग पोलिस अशा आवाजात साउंडचा आवाज कसे मोजणार? पोलिसांनी सर्व जाती धर्माला नियम एक सारखेच ठेवावे? तर तसेच पोलिसांना सह.धर्मदाय कार्यालयाकडे किती जणांच्या नोंदणी आहेत. हे विचारण्याचा अधिकार नाही? असे अनेक मत जानकरांनी बोलताना व्यक्त केले आहे. तर पुन्हा एकदा मिटींग घेतली जाईल व त्यात स्पष्ट केले जाईल असे पोलिस प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महात्मा फुले जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा जागर; शिक्षण, समता आणि सत्यशोधक विचारांना अभिवादन

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यासह राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले....

जळगाव पोलीस दलात बदलाची नवी सुरुवात; संदीप गावित यांच्यावर अपर पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  राज्य पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून जळगाव जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक पदावर संदीप रघुनाथ गावित...

परभणीत शेती मशागतीला वेग; बैलांची जागा घेत ट्रॅक्टरचा वाढता वापर

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने जिल्ह्यात शेती मशागतीच्या कामांना मोठा वेग आला आहे. पारंपरिक बैलजोडीवर आधारित शेती...

शिरपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या; मंत्री अशोक ऊईके यांना निवेदन

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : आदिवासी विद्यार्थी व समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने...

अकोला राजंदा येथून १५ वर्षीय बालिका बेपत्ता; बार्शीटाकळी परिसरात चिंतेचे सावट

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव): अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील राजंदा गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी आपल्या राहत्या घरातून...

महात्मा फुले जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा जागर; शिक्षण, समता आणि सत्यशोधक विचारांना अभिवादन

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यासह राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले....

जळगाव पोलीस दलात बदलाची नवी सुरुवात; संदीप गावित यांच्यावर अपर पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  राज्य पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून जळगाव जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक पदावर संदीप रघुनाथ गावित...

परभणीत शेती मशागतीला वेग; बैलांची जागा घेत ट्रॅक्टरचा वाढता वापर

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने जिल्ह्यात शेती मशागतीच्या कामांना मोठा वेग आला आहे. पारंपरिक बैलजोडीवर आधारित शेती...

शिरपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या; मंत्री अशोक ऊईके यांना निवेदन

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : आदिवासी विद्यार्थी व समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने...

अकोला राजंदा येथून १५ वर्षीय बालिका बेपत्ता; बार्शीटाकळी परिसरात चिंतेचे सावट

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव): अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील राजंदा गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी आपल्या राहत्या घरातून...
error: Content is protected !!