Homeताज्या बातम्याकेंद्रीय मंत्री रामदास आठवले वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर; १०२ रक्तपिशव्यांचे संकलन

केंद्रीय मंत्री रामदास आठवले वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर; १०२ रक्तपिशव्यांचे संकलन

Times of Maharashtra Desk: दि. २५ डिसेंबर २०२५ रोजी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) चे सर्वेसर्वा मंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त, सलग पाचव्या वर्षी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याच दिवशी सायंकाळी गरजू नागरिकांना ब्लँकेट वाटपाचाही सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवत एकूण १०२ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत तरुणांनी दिलेल्या प्रतिसादामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला.

कार्यक्रमास माजी आमदार रमेशप्पा थोरात तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवचर्चित नगराध्यक्षा दुर्गा जगदाळे यांनी सदिच्छा भेट दिली. आयोजकांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नव्याने निवडून आलेले नगरसेवक इंद्रजीत पाटील, स्वप्नील शहा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे भारत सरवदे, राजाभाऊ जोगदंड, अॅड गणेश कांबळे, अॅड. सनी बाल्डोटा आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे पश्चिम महाराष्ट्र युवक उपाध्यक्ष विक्की भाऊ सरवदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. अॅड. अनिकेत भाऊ मिसाळ, विकास चितारे, अतुल साळुंखे, मयूर माडणे, स्वप्नील गायकवाड, मयूर गायकवाड, अनिकेत लोढे, सम्यक भालेराव, जय गंधम, हिमांशू गायकवाड, सागर गायकवाड, आकाश शिंदे, प्रतीक खरात, दीपक माने, सुचित धावरे, प्रज्वल गायकवाड, सूर्यकांत सोनवणे आदी कार्यकर्त्यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

सामाजिक जाणीव व सेवाभाव जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...
error: Content is protected !!