Homeताज्या बातम्याशरद पवारांनी ऐनवेळी कच खाल्ली, अन्यथा मराठा आरक्षण मिळाले असते: छत्रपती संभाजीराजे

शरद पवारांनी ऐनवेळी कच खाल्ली, अन्यथा मराठा आरक्षण मिळाले असते: छत्रपती संभाजीराजे

बीड : १९९४ सालीच मराठा समाजाला आरक्षण मिळाले असते. परंतु शरद पवार यांनी ऐनवेळी कच खाल्ली. मराठा समाजासाठी ज्यांनी स्वत:च्या घरावर तुळशीपत्र ठेवलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी मी कायम उभा आहे.

जरांगे व माझी भूमिका वेगळी नाही, असे महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे संस्थापक छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले.

महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार कुंडलिक खांडे यांच्या प्रचारार्थ पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे मंगळवारी बीडमध्ये आले होते. तालुक्यातील वानगाव येथील माँ जिजाऊ साहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर झालेली कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या सभेस महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे राज्य सरचिटणीस धनंजय जाधव, राज्य उपाध्यक्ष अप्पासाहेब कुडेकर, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर तळेकर, चौसाळा जि. प. गटातील प्रमुख गौतम नाईकवाडे आदी उपस्थित होते.

ते म्हणाले, आमचा लढा हा विस्थापितांसाठी आहे. प्रस्थापितांनी आजपर्यंत जनतेला विकासापासून दूर ठेवले आहे. बीड विधानसभा क्षेत्रात एका सामान्य कुटुंबातील कुंडलिक खांडे यांच्यासारखा युवा कार्यकर्ता पुढे येत असताना त्याला अनेक कटकारस्थाने करून अडकून ठेवण्याचे पाप याच लोकांनी केल्याची टीका संभाजी राजे यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...
error: Content is protected !!