Homeमहाराष्ट्रश्री ब्रह्मानंद न्यू स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा दहावी परीक्षेचा 98.39%निकाल

श्री ब्रह्मानंद न्यू स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा दहावी परीक्षेचा 98.39%निकाल

सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) : सिन्नर तालुक्यातील दोडी बु. येथील श्री ब्रह्मानंद न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने एस.एस.सी. मार्च २०२६ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत ९८.३९ टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयातून परीक्षेसाठी एकूण १८७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १८४ विद्यार्थी यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले असून विद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

विद्यालयातील राजवर्धन जयप्रकाश केदार याने ९४ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. संस्कृती दराडे हिने ९३.४० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला, तर साहिल शेळके याने ९२.२० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला. तसेच ऋषिकेश शिंदे याने ९१.६० टक्के गुण मिळवून चतुर्थ आणि सानिका शेळके हिने ९१.२० टक्के गुणांसह पाचवा क्रमांक मिळवला.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग गणपत केदार, उपाध्यक्ष कारभारी पंढरीनाथ आव्हाड, सचिव राजाराम देवराम आव्हाड, सहसचिव संपत कचरू शेळके, जिल्हा परिषद सदस्य निलेश केदार तसेच संस्थेचे सर्व विश्वस्त यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

प्राचार्य एस. जी. सोनवणे, उपप्राचार्य के. डी. कुलकर्णी आणि पर्यवेक्षक आर. आर. गांगुर्डे यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच या यशामागे शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे परिश्रम मोलाचे असल्याचे सांगत संस्थेने सर्वांचे अभिनंदन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंडमध्ये तंबाखूजन्य पदार्थांविरोधात कारवाई मोठ्या पुरवठादारांवर कारवाईची मागणी जोरात

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड) : दौंड शहर आणि तालुक्यात अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची चर्चा पुन्हा एकदा समोर आली...

गेवराईचे पत्रकार विष्णू गायकवाड यांना ‘महाराष्ट्र नायक’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

0
बीड (प्रतिनिधी विशेष) : बीड जिल्ह्यासाठी आणि गेवराई तालुक्यासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. समाजातील विविध प्रश्नांवर आपल्या प्रभावी लेखणीतून आवाज उठवणारे ‘लोकमत’चे धडाडीचे पत्रकार...

चंद्रपूर मनपाच्या २०१४ GIS सर्व्हेवर पुन्हा संशय “साठगाठ घोटाळा”च्या आरोपांनी खळबळ

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर महानगरपालिकेने २०१४ मध्ये राबविलेल्या GIS आधारित मालमत्ता सर्व्हे प्रकल्पावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शहर विकास,...

जळगावात ‘कॉकरोच जनता पार्टी’ची सोशल मीडियावर धूम राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : जळगावातील राजकीय वातावरणात सध्या “कॉकरोच जनता पार्टी” या अनोख्या नावाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. या नावाने तयार करण्यात...

बकरी ईद निमित्त बोकड वाहतुकीवरील कारवाई थांबवा – शाहरुख मुलाणी

0
मुंबई प्रतिनिधी :- बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बोकड वाहतूक करणाऱ्या गरीब शेतकरी व ग्राहकांवर पोलीस आणि आरटीओ प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईविरोधात महाराष्ट्र राज्य मुल्ला...

दौंडमध्ये तंबाखूजन्य पदार्थांविरोधात कारवाई मोठ्या पुरवठादारांवर कारवाईची मागणी जोरात

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड) : दौंड शहर आणि तालुक्यात अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची चर्चा पुन्हा एकदा समोर आली...

गेवराईचे पत्रकार विष्णू गायकवाड यांना ‘महाराष्ट्र नायक’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

0
बीड (प्रतिनिधी विशेष) : बीड जिल्ह्यासाठी आणि गेवराई तालुक्यासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. समाजातील विविध प्रश्नांवर आपल्या प्रभावी लेखणीतून आवाज उठवणारे ‘लोकमत’चे धडाडीचे पत्रकार...

चंद्रपूर मनपाच्या २०१४ GIS सर्व्हेवर पुन्हा संशय “साठगाठ घोटाळा”च्या आरोपांनी खळबळ

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर महानगरपालिकेने २०१४ मध्ये राबविलेल्या GIS आधारित मालमत्ता सर्व्हे प्रकल्पावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शहर विकास,...

जळगावात ‘कॉकरोच जनता पार्टी’ची सोशल मीडियावर धूम राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : जळगावातील राजकीय वातावरणात सध्या “कॉकरोच जनता पार्टी” या अनोख्या नावाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. या नावाने तयार करण्यात...

बकरी ईद निमित्त बोकड वाहतुकीवरील कारवाई थांबवा – शाहरुख मुलाणी

0
मुंबई प्रतिनिधी :- बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बोकड वाहतूक करणाऱ्या गरीब शेतकरी व ग्राहकांवर पोलीस आणि आरटीओ प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईविरोधात महाराष्ट्र राज्य मुल्ला...
error: Content is protected !!