Homeताज्या बातम्याम्हणून आयोध्येतील मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची झाली नाही, समोर आलं असं कारण ?

म्हणून आयोध्येतील मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची झाली नाही, समोर आलं असं कारण ?

उत्तर प्रदेश : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये धक्कादायक निकालांची नोंद झाली होती. तसेच भाजपाने राम मंदिराच्या मुद्द्यामुळे प्रतिष्ठेच्या केलेल्या अयोध्येच्या ज्या फैजाबाद लोकसभा मतदारसंघात समावेश होतो, तिथेही भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

 

दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या ९ जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा आज झाली आहे. मात्र अवधेश प्रसाद हे लोकसभेवर निवडून गेल्याने रिक्त झालेल्या मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने न केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, त्या मागचं नेमकं कारण आता समोर आलं आहे.

उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या रिक्त असलेल्या १० पैकी ९ विधानसभा मतदारसंघांमध्ये १३ नोव्हेंबर रोजी

पोटनिवडणूक होणार आहे. तसेच २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. तर मिल्कीपूरमधील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. समोर येत असलेल्या माहितीनुसार उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या एका खटल्यामुळे निवडणूक आयोगाने मिल्कीपूरमधील पोटनिवडणूक जाहीर केलेली नाही. मिल्कीपूरमधील माजी आमदार गोरखनाथ बाबा यांनी येथे झालेल्या २०२२ मधील निवडणुकीबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत येथून अवधेश प्रसाद हे विजयी झाले होते. त्यांनी गोरखनाथ बाबांचा पराभव केला होता. मात्र त्यानंतर अवधेश प्रसाद यांच्याविजयाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. ही याचिका बऱ्याच काळापासून प्रलंबित आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशमधील ज्या १० जागांवर पोनिवडणूक होणार आहे. त्यामधील पाच जागा ह्या समाजवागी पार्टी, तीन जाहा भाजपा आणि राष्ट्रीय लोकदल आणि निषाद पार्टी यांनी जिंकली होती. सध्या उत्तर प्रदेशमधील सीसामऊ, फुलपूर, करहल, मझवां, कटेहरी, सदर, खैर, कुंदरकी आणि मीरापूर येथील पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. तर अयोध्येतील मिल्कीपूर मतदारसंघातील निवडणूक निवडणूक आयोगाने जाहीर केलेली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मौजा भूज येथे ‘मुजरा माझ्या लावणीचा’ कार्यक्रमाची रंगत; लोककलेचा जागर

0
भूजच्या मंडईत लावणी कार्यक्रमाला रसिकांची दाद; कॉम्रेड विनोद झोडगे यांच्या हस्ते उद्घाटन ब्रम्हपुरी / प्रतिनिधी रुपेश देशमुख: तालुक्यातील मौजा भूज (पद्मापूर) येथे मंडईनिमित्त नवतरुण कला...

“विलीनिकरणाचा आम्ही विषय बंद केला” शशिकांत शिंदेंचे स्पष्ट वक्तव्य

0
Times Of Maharashtra Desk : अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर...

मंत्रालयातील लाचप्रकरणानंतर खळबळ; मंत्री नरहरी झिरवळ संपर्काबाहेर?

0
Times Of Maharashtra Desk : राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मंत्रालयात लाच प्रकरण उघडकीस आल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अन्न...

मुलुंडच्या शास्त्री रोडवर भीषण अपघात, मेट्रोचा स्लॅब कोसळला, ऑटो अन् कारचा चेंदामेंदा, एकाचा...

0
Times of Maharashtra Desk : मुंबई मुलुंड(पश्चिम)परिसरातील लाल बहादूर शास्त्री  मार्गावर शनिवारी दुपारी मेट्रो बांधकामादरम्यान भीषण अपघात घडला. बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पिलरचा सिमेंटचा...

७ वर्षांनंतरही ताज्या जखमा, पुलवामाच्या शहीदांना देशाचा कृतज्ञ नमन-पुलवामाच्या ४० वीरांना राष्ट्राचा साश्रू सलाम

0
"विसरलो नाही, विसरणार नाही!" :पुलवामाच्या जखमेला ७ वर्षे पूर्ण, ४० वीरपुत्रांना देशाचा साश्रू नयनांनी सलाम! विशेष लेख : प्रतिनिधी चैताली वर्तक :  १४ फेब्रुवारी- जगभरात...

मौजा भूज येथे ‘मुजरा माझ्या लावणीचा’ कार्यक्रमाची रंगत; लोककलेचा जागर

0
भूजच्या मंडईत लावणी कार्यक्रमाला रसिकांची दाद; कॉम्रेड विनोद झोडगे यांच्या हस्ते उद्घाटन ब्रम्हपुरी / प्रतिनिधी रुपेश देशमुख: तालुक्यातील मौजा भूज (पद्मापूर) येथे मंडईनिमित्त नवतरुण कला...

“विलीनिकरणाचा आम्ही विषय बंद केला” शशिकांत शिंदेंचे स्पष्ट वक्तव्य

0
Times Of Maharashtra Desk : अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर...

मंत्रालयातील लाचप्रकरणानंतर खळबळ; मंत्री नरहरी झिरवळ संपर्काबाहेर?

0
Times Of Maharashtra Desk : राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मंत्रालयात लाच प्रकरण उघडकीस आल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अन्न...

मुलुंडच्या शास्त्री रोडवर भीषण अपघात, मेट्रोचा स्लॅब कोसळला, ऑटो अन् कारचा चेंदामेंदा, एकाचा...

0
Times of Maharashtra Desk : मुंबई मुलुंड(पश्चिम)परिसरातील लाल बहादूर शास्त्री  मार्गावर शनिवारी दुपारी मेट्रो बांधकामादरम्यान भीषण अपघात घडला. बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पिलरचा सिमेंटचा...

७ वर्षांनंतरही ताज्या जखमा, पुलवामाच्या शहीदांना देशाचा कृतज्ञ नमन-पुलवामाच्या ४० वीरांना राष्ट्राचा साश्रू सलाम

0
"विसरलो नाही, विसरणार नाही!" :पुलवामाच्या जखमेला ७ वर्षे पूर्ण, ४० वीरपुत्रांना देशाचा साश्रू नयनांनी सलाम! विशेष लेख : प्रतिनिधी चैताली वर्तक :  १४ फेब्रुवारी- जगभरात...
error: Content is protected !!