Homeताज्या बातम्याप्रकरणातील शेतकऱ्यांना दिलासा, सरकारचा मोठा निर्णय; नेमकं प्रकरण काय ?

प्रकरणातील शेतकऱ्यांना दिलासा, सरकारचा मोठा निर्णय; नेमकं प्रकरण काय ?

पुणे भामा आसखेड: भामा आसखेडच्या प्रकल्पबाधित

 

शेतकऱ्यांनी फसवणूक प्रकरणी या कामाला विरोध केला होता. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आता आंदोलक शेतकऱ्यांवर दाखल असलेले गुन्हे मागे घेण्यात आल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.

आंबेठाण : प्रकल्पग्रस्त भामा आसखेड आंदोलकांवर खेड

न्यायालयात सुरू असलेल्या दाव्याचा आज (दि.१३) निकाल लागला असून यामध्ये १८ आंदोलक शेतकऱ्यांवर दाखल असलेले गुन्हे मागे घेण्यात आले. यामुळे आंदोलक शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. २०२२ सालापासून प्रकल्पग्रस्त आंदोलकांविरोधात हा खटला सुरू होता.

Advertisement by Unique Computers

👇👇Click the Image below👇👇

Advertisement by Unique Computers
👇👇Click the Image below👇👇

 

का झाला होता गुन्हा दाखल ?

भामा आसखेडच्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाच्या प्रलंबित असणाऱ्या प्रश्नाबाबत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते. त्यातून ते पुणे शहराला पाणीपुरवठा करण्याऱ्या जलवाहिनीला विरोध करीत होते. जलवाहिनी पूर्ण व्हावी यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी सौरव राव प्रयत्नशील होते. काम पुढे सरकण्यासाठी त्यांनी त्यावेळी आंदोलक शेतकऱ्याच्या काही मागण्या लिखित स्वरूपात मान्य केल्या होत्या.

त्यात एक किलोमीटर परिसरातील जलवाहिनीचे काम बाकी ठेवले जाईल असे सांगितले होते. परंतु त्यानंतर त्यांच्या जागी आलेल्या जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी हे एक किलोमीटर जलवाहिनीचे काम सुरू केले. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी आपली फसवणूक झाली असे सांगत या कामाला विरोध केला होता. त्यावेळी सुरू असलेले जलवाहिनीचे काम थांबविले म्हणून या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

गुन्हे मागे घेतलेले शेतकरी

देवदास बांदल, सत्यवान नवले, दत्तात्रय होले, नामदेव देशमुख, तुकाराम नवले, स्वप्नील येवले, धोंडीभाऊ शिंदे, संजय पांगारे, अण्णा देवाडे, गौरव देशमुख, संदीप साबळे, भागुजी राजगुरव, संतोष कावडे, गजानन कुडेकर, मंदार डांगले, संतोष साबळे, रोहिदास जाधव या शेतकऱ्यांनी गुन्हे मागे घेतले आहेत. खेड न्यायालयात ए.एस. सय्यद यांच्या न्यायालयात हा दावा सुरू होता. या दाव्यात आंदोलक शेतकऱ्यांच्या वतीने जितेंद्र सावंत यांनी यांनी काम पाहिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्व.अजितदादांच्या जयंतीनिमित्त गेवराईत रक्तदान शिबीराचे भव्य आयोजन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): दि.२० महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त गेवराईत जनसेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे....

आषाढी एकादशी : वाळूज पंढरपूर यात्रेसाठी ‘स्वच्छ वारी’चा संकल्प; ३४२० स्वयंसेवक, ६५ CCTVची व्यवस्था

0
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड):  दि.२० वाळूज पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या प्रमाणावर भाविक विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी येत असतात. या यात्रेच्या पार्श्वभुमिवर स्वच्छता व...

जंतर मंतर दिल्ली येथे सोनम वांगचुक व अभिजीत दिपके करत असलेल्या आंदोलनास दौंड मधून...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड,मयुर साळवे) दौंड येथे दौंड शहरातील नागरिकांनी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात...

 महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) – महत्त्वाची सूचना SET परीक्षा पुढे ढकलण्यात आली

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत जाहिरातीनुसार SET परीक्षा जी पूर्वी ६ सप्टेंबर २०२६ रोजी होणार होती, ती पुढे ढकलण्यात आली आहे. ✅...

आदर्शगाव वंजारवाडीचा अनोखा उपक्रम! हरिपाठातील बालकांसह ग्रामस्थांना सरपंच वैजिनाथ नाना तांदळे यांच्याकडून निशुल्क पंढरपूर...

0
३५ वर्षांच्या लोकाभिमुख नेतृत्वाची आणखी एक सामाजिक परंपरा; भक्ती, संस्कार आणि सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी संदेश पंढरपूर:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) बीड तालुक्यातील राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त आदर्शगाव वंजारवाडीने सामाजिक,...

स्व.अजितदादांच्या जयंतीनिमित्त गेवराईत रक्तदान शिबीराचे भव्य आयोजन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): दि.२० महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त गेवराईत जनसेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे....

आषाढी एकादशी : वाळूज पंढरपूर यात्रेसाठी ‘स्वच्छ वारी’चा संकल्प; ३४२० स्वयंसेवक, ६५ CCTVची व्यवस्था

0
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड):  दि.२० वाळूज पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या प्रमाणावर भाविक विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी येत असतात. या यात्रेच्या पार्श्वभुमिवर स्वच्छता व...

जंतर मंतर दिल्ली येथे सोनम वांगचुक व अभिजीत दिपके करत असलेल्या आंदोलनास दौंड मधून...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड,मयुर साळवे) दौंड येथे दौंड शहरातील नागरिकांनी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात...

 महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) – महत्त्वाची सूचना SET परीक्षा पुढे ढकलण्यात आली

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत जाहिरातीनुसार SET परीक्षा जी पूर्वी ६ सप्टेंबर २०२६ रोजी होणार होती, ती पुढे ढकलण्यात आली आहे. ✅...

आदर्शगाव वंजारवाडीचा अनोखा उपक्रम! हरिपाठातील बालकांसह ग्रामस्थांना सरपंच वैजिनाथ नाना तांदळे यांच्याकडून निशुल्क पंढरपूर...

0
३५ वर्षांच्या लोकाभिमुख नेतृत्वाची आणखी एक सामाजिक परंपरा; भक्ती, संस्कार आणि सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी संदेश पंढरपूर:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) बीड तालुक्यातील राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त आदर्शगाव वंजारवाडीने सामाजिक,...
error: Content is protected !!