Homeताज्या बातम्याAnjali Damania,Resignation Demandअंजली दमानिया यांच्या राजीनामाच्या मागणीवर अजित दादांचे प्रत्युत्तर , म्हणाले...

Anjali Damania,Resignation Demandअंजली दमानिया यांच्या राजीनामाच्या मागणीवर अजित दादांचे प्रत्युत्तर , म्हणाले मला जे हवं ते मी करेन

Times of Maharashtra Desk Anjali Damania,Resignation Demand

: राज्यात सध्या स्थानिक निवडणुकांची तयारी सुरू आहे. सर्व पक्ष निवडणुकीच्या गडबडीत आहेत. अनेक पक्षात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आणि यातच पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रकरणी अंजली दमानिया यांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या साठी त्यांनी मुंबई येथे जाऊन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या पैकी कोणी वाचवू शकत नाही. असा इशारा दिला आहे.
अजित पवार यांनी केलेल्या आजवरच्या घोटाळ्या बद्दल मी न्यायालयात जाऊन न्याय मागणार आहे असे म्हणत त्यांनी अजित पवार यांच्यावर आरोप करत अजित पवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील अंजली दामियाना यांनी केली आहे.

राजीनाम्याच्या मागणीवर पवारांची प्रतिक्रिया
पुण्यातील चिंतामणी ज्ञानपीठ आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने चिंतापमणी चौक ते निलगिरी चौक हा रस्ता दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या शुभारंभ कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते यावेळी राजीनामा मागणीवर बोलताना ते म्हणाले “पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहार प्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीला या प्रकरणाचा अभ्यास करू द्या . त्यांच्या निकालावरून जो काही निर्णय घ्यायचा तो वरिष्ठ घेतील. तो पर्यंत मी या प्रकरणावर कोणते ही भाष्य करणार नाही. मला जे हवं ते मी करेन . माझ्या बुद्धीला जे पटेल त्यावरून मी निर्णय घेईन

पत्रकारांशी इतर समस्यावर संवाद
यावेळी पत्रकारांनी अल्पवयीन गुन्हेगारी विरोधात प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देत अजित पवार म्हणाले ” पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीविषयी विशेषतः अल्पवयीन मुले गुन्हेगारीत येत आहेत, १४ ते १५ वर्षांखालील मुले गुन्हे करत आहेत, अल्पवयीन मुलाचे वय १८ वर्ष आहे, ते काढून कमी करावे हे केंद्र सरकारच्या देखील लक्षात आणून देत आहोत, काही चुकीचे लोक त्यांचा हेतू साधण्याकरिता अल्पवयीन मुलाला सामावून घेत आहेत, कारण ते अल्पवयीन असल्यामुळे गुन्हा दाखल करायला अडचणी होतात. केंद्र सरकार ही गोष्ट गांभीर्याने घेईल, असे ते म्हणाले.
पण आता केंद्र सरकार खरच ही बाब गांभीर्याने घेईल का हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विमाननगरमध्ये निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर; रहिवाशांच्या तक्रारीनंतर मनपा ‘ॲक्शन मोड’मध्ये; टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या बातमीचा...

0
Times of Maharashtra Desk, Pune: विमाननगरमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या कोणार्क नगर, लेन क्रमांक १३ परिसरात नियम धाब्यावर बसवून निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर होत असल्याचा...

गेवराईत श्रीमद् भागवत कथेचा भव्य सोहळा; २६ एप्रिलपासून दसरा मैदानावर आध्यात्मिक मेजवानी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई शहरातील दसरा मैदानावर दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून,...

आवलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; युवा उद्योजक जमीर पठाण यांना ‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :  जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आवलगाव येथील युवा उद्योजक जमीर सुलेमान खान पठाण यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर उल्लेखनीय यश...

माणगावातील ‘ओमकार रेसिडेन्सी’ लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू; संशयित फरार

0
माणगांव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील ‘ओमकार रेसिडेन्सी’ या लॉजमध्ये एका तरुणीचा...

वाडा तालुक्यात फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

0
पालघर (प्रतिनिधी आशितोष गावंडे) :  जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोनसाईत परिसरात अनधिकृत फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका...

विमाननगरमध्ये निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर; रहिवाशांच्या तक्रारीनंतर मनपा ‘ॲक्शन मोड’मध्ये; टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या बातमीचा...

0
Times of Maharashtra Desk, Pune: विमाननगरमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या कोणार्क नगर, लेन क्रमांक १३ परिसरात नियम धाब्यावर बसवून निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर होत असल्याचा...

गेवराईत श्रीमद् भागवत कथेचा भव्य सोहळा; २६ एप्रिलपासून दसरा मैदानावर आध्यात्मिक मेजवानी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई शहरातील दसरा मैदानावर दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून,...

आवलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; युवा उद्योजक जमीर पठाण यांना ‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :  जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आवलगाव येथील युवा उद्योजक जमीर सुलेमान खान पठाण यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर उल्लेखनीय यश...

माणगावातील ‘ओमकार रेसिडेन्सी’ लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू; संशयित फरार

0
माणगांव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील ‘ओमकार रेसिडेन्सी’ या लॉजमध्ये एका तरुणीचा...

वाडा तालुक्यात फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

0
पालघर (प्रतिनिधी आशितोष गावंडे) :  जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोनसाईत परिसरात अनधिकृत फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका...
error: Content is protected !!