Homeताज्या बातम्याNavale Bridge Accident: "नवले पुलावरील अपघातांचा सिलसिला थांबणार कधी? पुन्हा बस–कार धडक"

Navale Bridge Accident: “नवले पुलावरील अपघातांचा सिलसिला थांबणार कधी? पुन्हा बस–कार धडक”

Times of Maharashtra Desk: नवले पुलावर अपघाताच्या घटना सतत सुरु आहेत. गेल्या महिन्यात झालेल्या सलग दोन अपघातानंतर आज ८ डिसेंबर रोजी नवले पुलावर पुन्हा एकदा अपघात झाल्याची घटना समोर अली आहे. नावाने पुलावरील ब्लॅक स्पॉट या ठिकाणी एका शाळेच्या बसने एका कारला धडक दिल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात दोन जण जखमी झाले असून कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

नवले पुलावर सकाळी एका शाळेच्या बसने समोर जात असलेल्या कारला मागून धडकले असून या अपघातात कार मधील दोन्ही व्यक्ती जखमी झाल्या आहेत. मागून धडक बसल्यामुळे या कारचा मागचा भाग पूर्णपाने चक्कचूर झाला असून बस मध्ये विध्यार्थी नसल्यामुळे कोणतीही जीवित हानी झालेली नाही. जखमींना लगेच जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची स्थिती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. हा अपघात जरी किरकोळ असला तरी नवले पुलावर होणाऱ्या सततच्या अपघातानंतर यावर कायमचा उपाय करण्याची मागणी नागरिकांकाढून केली जात आहे.

नवले पुनानावर अपघातांचा पाढा चालूच…
काही दिवसांपूर्वी १३ नोव्हेंबर रोजी झालेल्या अपघातात ८ जणांचा बाली गेला होता. त्यानंतर त्याच्या चार दिवसांनी लगेच एका पाठीपात एका अश्या जवळजवळ पाच ते सहा गाड्यां एकमेकांवर आढळल्या होत्या. या भीषण अपघातात देखील मोठे नुकसान झाले होते. नव्या कात्रज बोगद्याकडून पुलाकडे येताना असलेला तीव्र उतार हे अपघातांचे मुख्य कारण असल्याचे मानले जाते. यावर आता लवकरात लवकर उपाय करणे गरजेचे आहे असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. सध्या या मार्गाचा उतार सुमारे 4.3 टक्के असून, त्यामुळे वाहनांचा वेग अनियंत्रित होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सीबीएससी दहावीच्या परीक्षेत पीएमश्री जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा डंका

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) शैक्षणिक सत्र 2025–26 चा दहावीचा निकाल जाहीर होताच बीड जिल्ह्यातील गढी (शिवाजीनगर) येथील पीएमश्री जवाहर...

शिक्षण विभागाचा बोगस कारभार खपवून घेतला जाणार नाही- आमदार सत्यजीत तांबे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) :  राज्यातील शालेय शिक्षण विभागामध्ये सुरू असलेल्या अंधाधुंदी, गोंधळ आणि प्रशासकीय कामकाजाविरोधात आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्याचे शिक्षण आयुक्त यांना...

आवळगाव व पिंपळगाव येथे ‘महाराजस्व समाधान शिबीर’ उत्साहात; ५२६ लाभार्थ्यांना शासकीय दाखल्यांचे वाटप

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी आणि विद्यार्थ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाच्या निर्णयानुसार 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व...

मुंबई राज्य पोलीस बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेसाठी मयूर बोरसे यांची तांत्रिक अधिकारी (STO) म्हणून निवड

0
धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) :   मुंबई शहर येथे दिनांक 20 ते 27 एप्रिल 2026 दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या 36 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा...

पुणे तिथे काय उणे? पाषाण तलावातील मासेमृत्यूने पर्यावरणीय संकट ओढावणार…

0
 प्रा. क्षितिज बैरागी (सहाय्यक प्राध्यापक स. प. महाविद्यालय पुणे): वाढत्या मानवी हस्तक्षेपाचे भयावह वास्तव आणि पुणे शहराच्या पर्यावरणीय इतिहासातील एक गंभीर आणि धोक्याची घंटा...

सीबीएससी दहावीच्या परीक्षेत पीएमश्री जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा डंका

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) शैक्षणिक सत्र 2025–26 चा दहावीचा निकाल जाहीर होताच बीड जिल्ह्यातील गढी (शिवाजीनगर) येथील पीएमश्री जवाहर...

शिक्षण विभागाचा बोगस कारभार खपवून घेतला जाणार नाही- आमदार सत्यजीत तांबे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) :  राज्यातील शालेय शिक्षण विभागामध्ये सुरू असलेल्या अंधाधुंदी, गोंधळ आणि प्रशासकीय कामकाजाविरोधात आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्याचे शिक्षण आयुक्त यांना...

आवळगाव व पिंपळगाव येथे ‘महाराजस्व समाधान शिबीर’ उत्साहात; ५२६ लाभार्थ्यांना शासकीय दाखल्यांचे वाटप

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी आणि विद्यार्थ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाच्या निर्णयानुसार 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व...

मुंबई राज्य पोलीस बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेसाठी मयूर बोरसे यांची तांत्रिक अधिकारी (STO) म्हणून निवड

0
धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) :   मुंबई शहर येथे दिनांक 20 ते 27 एप्रिल 2026 दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या 36 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा...

पुणे तिथे काय उणे? पाषाण तलावातील मासेमृत्यूने पर्यावरणीय संकट ओढावणार…

0
 प्रा. क्षितिज बैरागी (सहाय्यक प्राध्यापक स. प. महाविद्यालय पुणे): वाढत्या मानवी हस्तक्षेपाचे भयावह वास्तव आणि पुणे शहराच्या पर्यावरणीय इतिहासातील एक गंभीर आणि धोक्याची घंटा...
error: Content is protected !!