Homeताज्या बातम्याबांगलादेश दिवाळखोरीच्या धोक्यात: भारताशी संबंध अधिक महत्त्वाचे

बांगलादेश दिवाळखोरीच्या धोक्यात: भारताशी संबंध अधिक महत्त्वाचे

Time of Maharashtra Desk: गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमुळे भारतासह जागतिक स्तरावर चिंता निर्माण झाली आहे. एकेकाळी उदारमतवादी आणि धर्मनिरपेक्ष ओळखीमुळे पाकिस्तानपेक्षा वेगळा ओळखला जाणारा हा मुस्लिम बहुल देश आता वाढत्या अतिरेकीपणा, सामाजिक तणाव आणि अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचाराच्या आरोपांमुळे चर्चेत आहे. शेख हसीना यांच्या पदच्युतीनंतर राजकीय अस्थिरता, कमकुवत कायदा व सुव्यवस्था, गुंतवणुकीत घट आणि महसुलाचा अभाव यामुळे बांगलादेशची अर्थव्यवस्था गंभीर संकटात सापडली आहे. यामुळे जागतिक पातळीवर तानावाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

कर्जाच्या सापळ्यात बांगलादेश

सध्या परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की बंगलादेश जास्तीत जास्त कर्जावर अवलंबून आहे आणि सरकारी खर्च सतत वाढत आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, बांगलादेशचे एकूण सार्वजनिक कर्ज गेल्या वर्षी अंदाजे १४ टक्क्यांनी वाढले असून जून २०२५ पर्यंत ते २१ ट्रिलियन टकांहून अधिक झाले आहे, ज्यामध्ये परदेशी आणि देशांतर्गत कर्जाचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) नुसार, बांगलादेशची बाह्य कर्जाची स्थिती मध्यम जोखमीच्या पातळीवर पोहोचली आहे. देशाचे कर्ज-निर्यात प्रमाण अंदाजे १६२ टक्क्यांपर्यंत गेले असून हे सुरक्षित मर्यादेपेक्षा खूपच जास्त आहे. निर्यातीत आणखी घट झाल्यास देशाला गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो, अगदी दिवाळखोरीचा धोका देखील आहे,असे म्हंटले जात आहे.

भारताशी संबंधांचे महत्त्व

आर्थिक दबावामुळे बांगलादेशने भारताकडून ५०,००० टन तांदूळ अनुदानित दराने आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. या तांदुळामुळे त्याला इतर देशांपेक्षा कमी किंमतीत आवश्यक अन्नसाठा मिळेल आणि कोट्यवधी रुपये वाचतील. दोन्ही देशांचे दीर्घकालीन व्यापारी संबंध असून भारताने ऐतिहासिकदृष्ट्या बांगलादेशला आर्थिक मदत, कर्जे तसेच रस्ते, पूल व वीज प्रकल्पांसारख्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मदत केली आहे. नवीन अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतर काही काळ भारत-बांगलादेश संबंधांत तणाव निर्माण झाला असला तरी, सध्याच्या आर्थिक संकटातही या संबंधांचे महत्त्व अधोरेखित होते असे म्हणता येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...
error: Content is protected !!