Homeताज्या बातम्याबच्चू कडूंचा विराट मोर्चावर आखेर मुख्यमंत्री बोलले; बच्चू कडूंना चर्चेसाठी आहवान

बच्चू कडूंचा विराट मोर्चावर आखेर मुख्यमंत्री बोलले; बच्चू कडूंना चर्चेसाठी आहवान

Times of Maharastra Desk, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळवा आणि शेतकऱ्यांचे कर्ज माफ व्हावे आशा अनेक मागण्यांसाठी सोमवार २७ ऑक्टोबर पासून शतकाऱ्यांचा विराट मोर्चा सुरू आहे. या मोर्चाला ३ दिवस होत आले असून अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली हा विराट ट्रॅक्टर मोर्चा सुरू आहे. हा मोर्चा वर्ध्याच्या बुटीबोरी येथून निघाला असून बुधवारी हा मोर्चा नागपुरात दाखल झाला आहे. या मोर्चामध्ये शेकडो ट्रॅक्टर आणि हजारो बैलगाड्या सह शेतकरी सामील झाले आहेत.यामुळे नागपूर- हैदराबाद महामार्ग सकाळपासून जाम झाला होता. दुपारी १२ वाजेपर्यन्त योग्य तोडगा न मिळयालयास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या “रामगिरी” बंगल्यावर मोर्चा वाळवून संपूर्ण रास्ता जाम कारू असे आवाहन बच्चू कडू यांनी सरकारला दिले होते. आणि आता या वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेद्वारे उत्तर दिले आहे.

नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री
दुपारी १ च्या सुमारास घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले यावर चर्चा चालू आहे लवकरच या वर तोडगा काढण्यात येईल. रास्ता आडवून प्रश्न सुटणार नाहीत. शेतकऱ्यांसंदर्भात आम्ही बैठक बोलावली होती.बच्चू कडू यांनी बैठकीसाठी मान्यताही दिली होती. आंदोलन करून प्रश्न सोडवता येत नाहीत. रस्ते अडवल्याने सामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे बच्चू कडू यांना माझे आवाहन आहे की आपण चर्चा करून हा प्रश्न सोडवावा.

मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकियावर बच्चू कडू काय म्हणाले
सरकार इथे यायला तयार नाही , आम्ही ही तिथे जाणार नाही. कर्जमाफीची आंबल बजावणी नंतर केली तरी चालेल पण त्याचा जिआर तरी आता द्या अशी मागणी बच्चू कडू यांनी सरकार कडे केली आहे. सरकार जो पर्यन्त आमच्या मागण्या मान्य करत नाही तो पर्यन्त आम्ही मुंबईला मागे जाणार नाही.

नेमक्या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत तरी काय?
अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असणाऱ्या आंदोलनात शक्तिपीठ महामार्ग रद्द करणे, दिव्याग व्यक्तिना सहा हजार रुपये मानधन देणे आणि मेंढपाळ व मच्छीमारांना न्याय मिळवून देणे आशा मागण्या आहेत

दुपारी ४ वाजता सरकारचे प्रतिनिधी चर्चासाठी जाणार
दुपारी ४ वाजता गृहमंत्री पंकज भोयर , अर्थराज्यमंत्री जैस्वाल कडू यांच्या भेटीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे रेल रोको आंदोलन थांबवा मंत्री आपल्या भेटीला येणार आहेत असे बच्चू कडू यांनी आंदोलकना सांगितले आहे.आता दुपारी ४ वाजताच्या बैठकीत नेमक काय बोलण होणार?, सरकार या वर काय तोडगा काढणार? हा परक्षण सर्व शेतकरी आंदोलकाना पडला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...
error: Content is protected !!