Homeताज्या बातम्यादेऊळगाव राजात नागरिकांच्या समस्या निवारणासाठी विशेष सभा; मूलभूत सुविधांवर भर

देऊळगाव राजात नागरिकांच्या समस्या निवारणासाठी विशेष सभा; मूलभूत सुविधांवर भर

देऊळगाव राजा (प्रतिनिधी बबनराव नागरे) : शहरातील वार्ड क्रमांक ५ व २ मधील नागरिकांच्या विविध समस्यांच्या निवारणासाठी भगवान बाबा नगर मंदिर येथे विशेष सभा आयोजित करण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी भाजपा नेते डॉ. गणेश मांटे होते.

सभेला नगरपरिषद उपाध्यक्षपती राजेश भुतडा, बांधकाम सभापती विष्णू झोरे, बालकल्याण सभापती पती विकास कासारे, गटनेते छोटूभाऊ वाघ यांच्यासह भगवान बाबा नगर, समता कॉलनी व स्वामी विवेकानंद नगर परिसरातील नागरिक व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

या सभेत पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा, नवीन नळकनेक्शन, विद्युत पोल उभारणी, नाल्यांचे बांधकाम, सांडपाणी व्यवस्थापन तसेच रस्त्यांच्या दर्जेदार कामांबाबत नागरिकांनी विविध समस्या मांडल्या. विशेषतः पाणीपुरवठा किमान आठ दिवसांत नियमित करण्याची मागणी नागरिकांनी केली.

यावर संबंधित पदाधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन देत, भगवान बाबा नगर परिसराचे सुशोभीकरण तसेच नालंदा वाचनालय परिसराच्या विकासालाही प्राधान्य दिले जाईल, असे स्पष्ट केले.

नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच नगरसेवक थेट नागरिकांच्या दारी जाऊन समस्या जाणून घेत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. सर्व समस्या प्राधान्यक्रमाने सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बबनराव नागरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन धुमाळ सर यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अपघातात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब आठवले यांचे निधन

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील तलवाडा येथील माजी पंचायत समिती सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब आठवले (वय ५०) यांचे गुरुवारी...

उत्कृष्ट सेवेला सलाम! जळगावच्या २८ पोलीस कर्मचाऱ्यांचा राज्यस्तरीय गौरव

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्र पोलीस दलात उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला जाणारा मानाचा ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह’ (DG Insignia)...

बुद्धाचे दैवतीकरण थांबवा; खरा इतिहास समजून घ्या – गोपाल भिसडे

0
वाशिम - (प्रतिनिधी सारनाथ अवचार) : बुद्ध हा इतिहासातील पहिला मानवतावादी विचारवंत. त्यानी स्वतःला कधीही ईश्वर, अवतार किंवा चमत्कार करणारा सिद्ध पुरुष म्हटले नाही....

धुळदेवच्या सोनालीची प्रेरणादायी झेप! गरीबीवर मात करून सोनाली आता देशसेवेसाठी सज्ज!

0
म्हसवड-माण (प्रतिनिधी महेश कांबळे) :   तालुक्यातील धुळदेव गावातील एका सामान्य कुटुंबातील मुलीने आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन इतिहास घडवला...

आपदा मित्रांचे धाडस; उमरोळी अपघातात जखमीचा जीव वाचवला

0
पालघर (प्रतिनिधी निलेश गावंडे) :  पालघर जिल्ह्यातील उमरोळी येथे २९ एप्रिल २०२६ रोजी घडलेल्या भीषण अपघातात आपदा मित्र आणि आपदा सखी यांच्या तत्परतेमुळे एका जखमी...

अपघातात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब आठवले यांचे निधन

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील तलवाडा येथील माजी पंचायत समिती सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब आठवले (वय ५०) यांचे गुरुवारी...

उत्कृष्ट सेवेला सलाम! जळगावच्या २८ पोलीस कर्मचाऱ्यांचा राज्यस्तरीय गौरव

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्र पोलीस दलात उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला जाणारा मानाचा ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह’ (DG Insignia)...

बुद्धाचे दैवतीकरण थांबवा; खरा इतिहास समजून घ्या – गोपाल भिसडे

0
वाशिम - (प्रतिनिधी सारनाथ अवचार) : बुद्ध हा इतिहासातील पहिला मानवतावादी विचारवंत. त्यानी स्वतःला कधीही ईश्वर, अवतार किंवा चमत्कार करणारा सिद्ध पुरुष म्हटले नाही....

धुळदेवच्या सोनालीची प्रेरणादायी झेप! गरीबीवर मात करून सोनाली आता देशसेवेसाठी सज्ज!

0
म्हसवड-माण (प्रतिनिधी महेश कांबळे) :   तालुक्यातील धुळदेव गावातील एका सामान्य कुटुंबातील मुलीने आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन इतिहास घडवला...

आपदा मित्रांचे धाडस; उमरोळी अपघातात जखमीचा जीव वाचवला

0
पालघर (प्रतिनिधी निलेश गावंडे) :  पालघर जिल्ह्यातील उमरोळी येथे २९ एप्रिल २०२६ रोजी घडलेल्या भीषण अपघातात आपदा मित्र आणि आपदा सखी यांच्या तत्परतेमुळे एका जखमी...
error: Content is protected !!