Homeताज्या बातम्याJaykumar Rawal: "जयकुमार रावलांच्या राजकारणाची चमक: सर्व विरोधी मागे, नगरपरिषद भाजपच्या ताब्यात"

Jaykumar Rawal: “जयकुमार रावलांच्या राजकारणाची चमक: सर्व विरोधी मागे, नगरपरिषद भाजपच्या ताब्यात”

Times of Maharashtra Desk, Jaykumar Rawal: धुळे जिल्ह्यातील सर्वात जास्त ७० हजार मतदार असलेलेल्या दोंडाईचा वरवाडे नगरपरिषदेत इतिहासिक घटना घडली आहे. राज्याचे पणन व राज शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांना दोंडाईचा वरवाडे नगरपरिषदेची निवडणूक पूर्णतः बिनविरोध करण्यात यश आले आहे. दोंडाई येथे नगरसेवक व सोबतच एकूण 13 प्रभागातील सर्व 26 जागांवर बीजेपीने आपला झेंडा फडकावला आहे.
भाजपाच्या विरोधात वेगवेगळ्या प्रभागातून शिवसेना उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, एम.आय.एम. , समाजवादी पार्टी, अपक्ष अशा विविध पक्षांकडून उमेदवार उभे करण्यात आले होते. परतू या सर्व पक्षांच्या उमेडवरणी उमेदवारी आर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे गेल्या ७३ वर्षात दोंडाईची नगर परिषदेची निवडणूक पहिल्यांदाच बिनविरोध झाली आहे.तसेच १९५२ साली स्थापन झालेल्या दोंडाईचा वरवाडे नगर परिषदेची निवडणूक प्रथमच बिनविरोध पार पडली आहे.

जयकुमार रावलांचे हटके राजकारण.
दोंडाई येथे जयकुमार रावलांच्या राजकीय रणणीतील यश आले असून सर्वात प्रथम त्यांनी दोंडाईचा नगर परिषदेच्या निवडणुकीत गेल्या 40 वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष संपवला आणि डॉ. हेमंत देशमुख यांना भाजपात सामील करून घेतले.त्यानंतर नगराध्यक्ष नयनकुंवरताई रावल आणि 7 जागा बिनविरोध निवडून आल्या. माघारीच्या शेवटच्या दिवशी उर्वरित 19 जागाही भाजपच्या उमेदवारांना बिनविरोध मिळाल्या. या बदलामुळे नगर परिषदेतील राजकीय संघर्ष संपला आणि बिनविरोध निवडणुकीच्या मार्गात त्यांना यश मिळाले. दोंडाई बीजेपीला यश मिळाले असले तरी दुसरीकडे जयकुमार रावलांच्या राजकारणावर प्रश्न उचलला जात आहे. मंत्री जयकुमार अमोल यांनी अशी कोणती राजकीय समीकरणे फिरवली की ज्यामुळे महाविकास आघाडीसह सर्वच विरोधी पक्षांच्या उमेदवारांना आपलं उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...
error: Content is protected !!