Homeताज्या बातम्याइंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशनच्या विश्वस्तपदी जावेद नजीर शेख यांची नियुक्ती...

इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशनच्या विश्वस्तपदी जावेद नजीर शेख यांची नियुक्ती…

इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशनच्या विश्वस्तपदी जावेद नजीर शेख यांची नियुक्ती…

पुणे : इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशन (IICF) यांच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत पुणे येथील जावेद नजीर शेख यांची फाउंडेशनच्या विश्वस्त (Trustee) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती 12 जानेवारी 2026 पासून प्रभावी राहणार असल्याचे अधिकृत पत्राद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशनच्या प्रस्तावित प्रकल्पांमध्ये मशीद, रुग्णालय, शैक्षणिक संस्था, ग्रंथालय तसेच कम्युनिटी सेंटर यांचा समावेश असून, अयोध्या येथे उभारल्या जाणाऱ्या या उपक्रमांसाठी जावेद शेख यांचे सार्वजनिक सेवेतले योगदान आणि सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

हे नियुक्तीपत्र इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशनचे मुख्य विश्वस्त व अध्यक्ष तसेच उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष जफर अहमद फारूकी यांनी दिले आहे. यावेळी ट्रस्टी व आर्किटेक्ट इमरान शेख आणि ट्रस्टी अली इनामदार हे उपस्थित होते.

तसेच या सर्व प्रकल्पाचे इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशनचे मुख्य विश्वस्त व अध्यक्ष तसेच उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष जफर अहमद फारूकी, ट्रस्टी व आर्किटेक्ट इमरान शेख यांचे आभार जावेद नजीर शेख यांनी मानले आहे.

“इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशनने माझ्यावर सोपवलेली ही जबाबदारी मी पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडेन. समाजहितासाठी राबवण्यात येणाऱ्या फाउंडेशनच्या प्रत्येक उपक्रमात माझे सर्वोत्तम योगदान देण्याचा प्रयत्न राहील. मला ही संधी दिल्याबद्दल फाउंडेशनचे अध्यक्ष जफर फारुखी साहेब तसेच आर्किटेक्ट इमरान शेख साहेब यांचे मी मनापासून विशेष आभार मानतो.”
– जावेद नजीर शेख

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...
error: Content is protected !!