Homeउद्योग“Russia proposes nuclear attack submarine to India“रशियाने भारताला दिला आण्विक हमला पनडुब्बीचा...

“Russia proposes nuclear attack submarine to India“रशियाने भारताला दिला आण्विक हमला पनडुब्बीचा प्रस्ताव; २०२७ पर्यंत नौदलात समावेश”

Times of Maharashtra Desk: भारत आणि रशियाचे संरक्षण संबंध पुन्हा एकदा दृढ होत आहेत. रशियाने भारताला आण्विक‑ऊर्जा चालित “अकुला-क्लास” (SSN – अणुहल्ला पाणबुडी)पनडुब्बी भाड्याने (लीजवर) देण्याचा प्रस्ताव दिला आहे.रशियाच्या या प्रस्तावाचा उद्देश भारताच्या सागरी सामर्थ्य आणि संरक्षण क्षमतांना नव्या पातळीवर नेणे हा आहे, विशेषतः हिंद–प्रशांत महासागरात वाढलेल्या सुरक्षा आव्हानांच्या पार्श्वभूमीवर हा करार सर्वोत्तम असणार आहे. या पनडुब्बीमुळे भारताला समुद्रात दीर्घकाळ सतत उपस्थित राहण्याची क्षमता मिळेल आणि त्याच्या जलसामरिक सामर्थ्याला मोठा बळ मिळणार आहे.

भारतीय नौदल आणि संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, ही पनडुब्बी २०२७ पर्यंत भारतीय नौदलात सामील होण्याची शक्यता आहे.त्यासाठी पाऊले उचलायला सुरवात केली आहे. ही पनडुब्बी भारतासाठी दुसरी लीजवर घेतलेली आण्विक पनडुब्बी ठरणार आहे; यापूर्वी २०१२ मध्ये “आयएनएस चक्र II” पनडुब्बी लीजवर घेण्यात आली होती, जी २०२२ मध्ये परत करण्यात आली होती. विशेष म्हणजे, या करारामुळे भारताच्या जलसामरिक सामर्थ्याला मोठा बळ मिळणार असून, देशाच्या सामरिक संतुलनातही महत्त्वाचा वाटा उचलला जाईल.

नेमका करार काय?
या नवीन लीज कराराअंतर्गत, रशियाकडून भारताला SSN पनडुब्बी दिली जाणार असून, ती आधुनिक करतेय असलेल्या पनडुब्बीला “आयएनएस चक्र-III” या नावाने भारतीय नौदलात समाविष्ट होईल. मूळ करार 2019 मध्ये 3 अब्ज डॉलर एवजात झाला होता. त्याअनुसार, ही पनडुब्बी 2025 मध्ये भारताला हस्तांतरित होणे अपेक्षित होते. मात्र, तांत्रिक कारणे, रस्सियन शिपबिल्डिंग इश्यूज आणि आंतरराष्ट्रीय दबावामुळे वितरण आतापर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे; आता नवीन अंदाज 2028 असा देण्यात आला आहे.

या पनडुब्बीचे वैशिष्य काय?
या पनडुब्बीत दीर्घकालीन पाणखाली कार्य करण्याची क्षमता आहे त्यामुळे ती सतत पाणबाहेर येण्याची गरज न पडता ऑपरेशन करू शकते.ही पनडुब्बी 533 mm टॉरपीडो ट्यूब्ससह असणार आहे ; तसेच रशियाकडून नवी सुधारित मिसाइल शक्यतो क्रुज मिसाइल्स सक्षम भारतासाठी महत्वाच्या ठरणार आहेत. ही पनडुब्बी भारताच्या महासागरी रणनीतिचा महत्त्वाचा भाग असून विशेषतः हिंद महासागर, अरबी सागर आणि विस्तृत इंडो–पॅसिफिक प्रादेशिक भागाच्या सुरक्षतेसाठी ती महत्वाची ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...
error: Content is protected !!