Homeताज्या बातम्याशिक्षण, संवाद आणि उत्पन्न – यशाचा त्रिसूत्री मंत्र : समीर शेख ;...

शिक्षण, संवाद आणि उत्पन्न – यशाचा त्रिसूत्री मंत्र : समीर शेख ; न्यू मोदी खाना मस्जिद येथे पैगंबर जयंती निमित्त समीर शेख यांचे प्रेरणादायी व्याख्यान

E–C–I फॉर्म्युलातून घडते यशस्वी व्यक्तिमत्त्व : समीर शेख; डॉ. कलाम, आंबेडकर यांच्या उदाहरणातून तरुणांना मार्गदर्शन

शिक्षणच खरी ताकद, संवाद ही ओळख, उत्पन्न ही प्रगतीची किल्ली”

पुणे (संपादक मुज्जम्मील शेख) : न्यू मोदी खाना मस्जिद कॅम्प येथे पैगंबर जयंती जशने नबी निमित्त पुण्यातील नावाजलेले मोटिव्हेशनल स्पीकर समीर शेख यांच्या व्याख्यानाचा प्रेरणादायी कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी त्यांनी E – Education, C – Communication, I – Income या तीन सूत्रांवर विशेष मार्गदर्शन केले.

समीर शेख यांनी आपल्या व्याख्यानात शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना अनेक महान व्यक्तींचे उदाहरण दिले. “जर शिक्षण नसेल तर व्यक्तीची ओळख जगात उमटत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारताचे माजी राष्ट्रपती व प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची उंची ही केवळ शिक्षण, संवादकौशल्य संकल्पनेतून घडलेली आहे,” असे त्यांनी नमूद केले.

त्यांनी उपस्थित नागरिकांना आवाहन केले की शिक्षण हीच खरी ताकद आहे, संवाद ही व्यक्तिमत्त्वाची ओळख आहे आणि उत्पन्न ही कुटुंब व समाजाच्या प्रगतीची किल्ली आहे. या तिन्ही गोष्टींचा संगम साधल्यास कोणताही तरुण समाजात व देशात मोठे योगदान देऊ शकतो, असा आत्मविश्वास शेख यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला परिसरातील अनेक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पैगंबर जयंतीच्या पार्श्वभूमीवर न्यू मोदी खाना मस्जिदच्या वतीने आयोजित हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरला. उपस्थितांनी समीर शेख यांचे व्याख्यान प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरल्याचे सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

डॉक्टरांना शनिवार-रविवार सुट्टी देऊन रुग्णांना मरणाच्या दारात सोडणारे शासनाचे धोरण कशासाठी? ब्रह्मपुरीत नागरिकांचा संताप

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख) कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सण-उत्सव, शनिवार किंवा रविवार असो कोणताही विचार न करता २४ तास ऑन ड्युटी तैनात असते....

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) वर्धापन दिन व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांचा...

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचा 36 वा वर्धापन दिन तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन नायक दीपक भाऊ निकाळजे...

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

डॉक्टरांना शनिवार-रविवार सुट्टी देऊन रुग्णांना मरणाच्या दारात सोडणारे शासनाचे धोरण कशासाठी? ब्रह्मपुरीत नागरिकांचा संताप

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख) कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सण-उत्सव, शनिवार किंवा रविवार असो कोणताही विचार न करता २४ तास ऑन ड्युटी तैनात असते....

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) वर्धापन दिन व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांचा...

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचा 36 वा वर्धापन दिन तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन नायक दीपक भाऊ निकाळजे...
error: Content is protected !!