Homeआरोग्यवाढत्या उष्णतेचा परिणाम : जळगाव जिल्ह्यातील शाळा ९ मार्चपासून सकाळच्या सत्रात

वाढत्या उष्णतेचा परिणाम : जळगाव जिल्ह्यातील शाळा ९ मार्चपासून सकाळच्या सत्रात

विनोद पवार ( जळगाव प्रतिनिधी ) : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत जळगाव जिल्हा शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा ९ मार्चपासून सकाळच्या सत्रात घेण्याचे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी जारी केले आहेत.

या निर्णयानुसार जिल्ह्यातील शासकीय, अनुदानित तसेच खाजगी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये वर्ग सकाळच्या सत्रात घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना दुपारच्या कडक उन्हाचा त्रास होऊ नये तसेच उष्माघातासारख्या आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. वाढत्या तापमानामुळे विद्यार्थ्यांना दुपारच्या वेळेत शाळेत ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे शाळांचे वेळापत्रक बदलून सकाळचे सत्र सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

दरम्यान, या आदेशातून सीबीएसई बोर्डाच्या शाळांना वगळण्यात आले आहे. मात्र इतर सर्व इंग्रजी माध्यम शाळांनाही हा निर्णय लागू राहणार असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा सातत्याने वाढत असल्याने पालक आणि शिक्षकांकडूनही शाळांचे वेळापत्रक बदलण्याची मागणी करण्यात येत होती.

हवामान खात्याने देखील १५ मार्चपर्यंत उष्णतेची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत शिक्षण विभागाने सकाळच्या सत्राचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याबरोबरच त्यांच्या आरोग्याचेही संरक्षण होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महात्मा फुले जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा जागर; शिक्षण, समता आणि सत्यशोधक विचारांना अभिवादन

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यासह राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले....

जळगाव पोलीस दलात बदलाची नवी सुरुवात; संदीप गावित यांच्यावर अपर पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  राज्य पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून जळगाव जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक पदावर संदीप रघुनाथ गावित...

परभणीत शेती मशागतीला वेग; बैलांची जागा घेत ट्रॅक्टरचा वाढता वापर

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने जिल्ह्यात शेती मशागतीच्या कामांना मोठा वेग आला आहे. पारंपरिक बैलजोडीवर आधारित शेती...

शिरपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या; मंत्री अशोक ऊईके यांना निवेदन

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : आदिवासी विद्यार्थी व समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने...

अकोला राजंदा येथून १५ वर्षीय बालिका बेपत्ता; बार्शीटाकळी परिसरात चिंतेचे सावट

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव): अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील राजंदा गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी आपल्या राहत्या घरातून...

महात्मा फुले जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा जागर; शिक्षण, समता आणि सत्यशोधक विचारांना अभिवादन

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यासह राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले....

जळगाव पोलीस दलात बदलाची नवी सुरुवात; संदीप गावित यांच्यावर अपर पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  राज्य पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून जळगाव जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक पदावर संदीप रघुनाथ गावित...

परभणीत शेती मशागतीला वेग; बैलांची जागा घेत ट्रॅक्टरचा वाढता वापर

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने जिल्ह्यात शेती मशागतीच्या कामांना मोठा वेग आला आहे. पारंपरिक बैलजोडीवर आधारित शेती...

शिरपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या; मंत्री अशोक ऊईके यांना निवेदन

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : आदिवासी विद्यार्थी व समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने...

अकोला राजंदा येथून १५ वर्षीय बालिका बेपत्ता; बार्शीटाकळी परिसरात चिंतेचे सावट

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव): अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील राजंदा गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी आपल्या राहत्या घरातून...
error: Content is protected !!